शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात संततधार कायम

By admin | Updated: July 5, 2016 00:29 IST

बळीराजा सुखावला : पेरण्यांना येणार वेग

नाशिक : रविवारी मुसळधार झालेल्या पावसाने सोमवारीही (दि.४) दिवसभर संततधार कायम ठेवल्याने बळीराजा सुखावला आहे. संततधारेमुळे खरिपाच्या खोळंबलेल्या पेरण्यांना आता वेग येण्याची चिन्हे आहेत. दोन दिवसांच्या भीज पावसाने जमिनीत ओल उतरल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.शनिवारी मध्यरात्रीपासून हजेरी लावणाऱ्या पावसाने सलग तिसऱ्या दिवशी सोमवारी दिवसभर शहरासह जिल्ह्यात हजेरी कायम ठेवल्याने काही प्रमाणात बळीराजाला दिलासा मिळाला आहे. जून कोरडा गेल्याने खरिपाच्या सुमारे साडेसहा लाख हेक्टरवरील पेरण्या खोळंबल्याचे चित्र होते. मात्र जुलैच्या सुरुवातीपासूनच पावसाने दमदार हजेरी लावण्यास प्रारंभ केला. आद्राच्या शेवटच्या चरणात सुरू झालेला पाऊस संपूर्ण आद्रा संपेपर्यंत कायम राहिला आहे. आता पुनर्वसू आणि आश्लेषा नक्षत्रावर पावसाची कशी हजेरी राहते, यावरच खरिपाच्या पेरण्यांचे भवितव्य अवलंबून राहील. तीन दिवसांपासून पावसाने हजेरी लावणाऱ्या जिल्ह्णातील धरणांमध्ये असलेल्या पाणीसाठ्यात अल्प प्रमाणात, तर इगतपुरी तालुक्यातील धरणांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. सोमवारी पावसाचा जोर कायम राहिला.