शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३१ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
3
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
4
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
5
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
6
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
7
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
8
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
9
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
10
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
11
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
12
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
13
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
14
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
15
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
16
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
17
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
18
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
19
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
20
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'

जिल्हा बॅँकेला सक्तीच्या वसुलीचा अधिकार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2018 00:11 IST

जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी जे कर्ज घेतलेले आहे ते विकास सोसायट्यांकडून घेतलेले आहे, त्यामुळे परस्पर जिल्हा बँकेला शेतकºयांकडून सक्तीच्या कर्ज वसुलीचा कोणताही अधिकार नाही. त्यामुळे अशा प्रकारे जिल्हा बँकेच्या कर्मचार्‍या कडून सक्तीची वसुली केली जात असेल तर त्यांना जशास तसे उत्तर द्या, ऐकले नाही तर त्यांना कोंडून ठेवा असे आवाहन लासलगाव बाजार समिती संचालक राजेंद्र डोखळे यांनी केले. निफाड येथे मार्केट कमिटी सभागृहात जिल्हा बँकेकडून होत असलेल्या थकबाकीदार सभासदांच्या सक्तीच्या कर्जवसुली विरोधात आयोजित केलेल्या मेळाव्यात डोखळे बोलत होते.

निफाड : जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी जे कर्ज घेतलेले आहे ते विकास सोसायट्यांकडून घेतलेले आहे, त्यामुळे परस्पर जिल्हा बँकेला शेतक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी जे कर्ज घेतलेले आहे ते विकास सोसायट्यांकडून घेतलेले आहे, त्यामुळे परस्पर जिल्हा बँकेला शेतकºयांकडून सक्तीच्या कर्ज वसुलीचा कोणताही अधिकार नाही. त्यामुळे अशा प्रकारे जिल्हा बँकेच्या कर्मचार्‍या कडून सक्तीची वसुली केली जात असेल तर त्यांना जशास तसे उत्तर द्या, ऐकले नाही तर त्यांना कोंडून ठेवा असे आवाहन लासलगाव बाजार समिती संचालक राजेंद्र डोखळे यांनी केले. निफाड येथे मार्केट कमिटी सभागृहात जिल्हा बँकेकडून होत असलेल्या थकबाकीदार सभासदांच्या सक्तीच्या कर्जवसुली विरोधात आयोजित केलेल्या मेळाव्यात डोखळे बोलत होते.कडून सक्तीच्या कर्ज वसुलीचा कोणताही अधिकार नाही. त्यामुळे अशा प्रकारे जिल्हा बँकेच्या कर्मचार्‍या कडून सक्तीची वसुली केली जात असेल तर त्यांना जशास तसे उत्तर द्या, ऐकले नाही तर त्यांना कोंडून ठेवा असे आवाहन लासलगाव बाजार समिती संचालक राजेंद्र डोखळे यांनी केले. निफाड येथे मार्केट कमिटी सभागृहात जिल्हा बँकेकडून होत असलेल्या थकबाकीदार सभासदांच्या सक्तीच्या कर्जवसुली विरोधात आयोजित केलेल्या मेळाव्यात डोखळे बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर जिल्हा परिषद सदस्य यतिन कदम, लासलगाव कृउबाचे माजी सभापती सुभाष कराड, बाबासाहेब गुजर, उन्मेष डुंबरे, राजेंद्र बोरगुडे, बापू कुंदे, सागर कुंदे, दिनकर मत्सागर, माधव सुरवाडे आदी उपस्थित होते, डोखळे म्हणाले की, सद्य परिस्थितीत कोणालाही अध्यक्ष म्हणून बसवले तरी बँक चालणे अवघड आहे. अशा परिस्थितीत कर्ज भरल्यानंतर जर पुढील हंगामासाठी शेतकºयांना कर्ज मिळण्याची हमी नसेल तर कर्ज भरायचे कसे?, त्यामुळे अशा परिस्थितीत कोणताही शेतकरी कर्ज भरणार नाही. जिल्हा बँकेचे कर्मचारी हेही शेतकºयांची मुले आहेत त्यांनी सक्तीची कर्जवसुली करू नये आणि शेतकºयांची ट्रॅक्टरसह इतर कोणतीही साधने हिरावून घेण्याचा प्रयत्न करू नये. जिल्हा बँकेला शेतकºयांच्या सात बाºयावर बोजा चढविण्याचा कोणताही अधिकार नाही. वसुली करणाºया कर्मचाºयांना शेतकºयांनी धनादेश देऊ नये, असा सल्ला देताना जर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न झाला तर जशास तसे उत्तर द्या असे आवाहन डोखळे यांनी केले. यावेळी यतिन कदम, सुभाष कराड, रावसाहेब गोळे यांनी मनोगत व्यक्त केले. मेळावा झाल्यानंतर निफाड येथे तहसील निवासी नायब तहसीलदार संघमित्रा बाविस्कर यांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी नगरसेवक दिलीप कापसे, विनायक शिंदे यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.मोठ्या थकबाकीदारांवर जप्तीची कारवाई करावीनाशिक जिल्हा बँकेने मागील वर्षी कर्ज वाटप करताना नियमित कर्जफेड करणाºया निफाड तालुक्यावर अन्याय केला आहे. येवला आणि नांदगाव या तालुक्यात जास्त कर्ज वाटप केल्याने निफाड तालुक्यातील द्राक्ष शेती करणाºया शेतक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी जे कर्ज घेतलेले आहे ते विकास सोसायट्यांकडून घेतलेले आहे, त्यामुळे परस्पर जिल्हा बँकेला शेतकºयांकडून सक्तीच्या कर्ज वसुलीचा कोणताही अधिकार नाही. त्यामुळे अशा प्रकारे जिल्हा बँकेच्या कर्मचार्‍या कडून सक्तीची वसुली केली जात असेल तर त्यांना जशास तसे उत्तर द्या, ऐकले नाही तर त्यांना कोंडून ठेवा असे आवाहन लासलगाव बाजार समिती संचालक राजेंद्र डोखळे यांनी केले. निफाड येथे मार्केट कमिटी सभागृहात जिल्हा बँकेकडून होत असलेल्या थकबाकीदार सभासदांच्या सक्तीच्या कर्जवसुली विरोधात आयोजित केलेल्या मेळाव्यात डोखळे बोलत होते.ना कर्जच मिळाले नाही. आज जिल्हा बँकेवर २४०० कोटी रु पयांचे पीककर्ज वाटप व ५०० कोटींचे मध्यम मुदत कर्ज वाटप केले आहे. अशा परिस्थितीत बँक पुन्हा सुरळीत सुरू होणे अवघड आहे. बँकेने आधी ७०० कोटी रुपये थकबाकी असणाºया मोठ्या शेतकºयांवर जप्तीची कारवाई करावी, अशी मागणी डोखळे यांनी केली.

टॅग्स :Farmerशेतकरीbankबँक