शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
2
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
3
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
4
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
5
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
6
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
7
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
8
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
9
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
10
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
13
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
14
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
15
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
16
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
18
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
19
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
20
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!

जिल्हा बॅँकेला सक्तीच्या वसुलीचा अधिकार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2018 00:11 IST

जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी जे कर्ज घेतलेले आहे ते विकास सोसायट्यांकडून घेतलेले आहे, त्यामुळे परस्पर जिल्हा बँकेला शेतकºयांकडून सक्तीच्या कर्ज वसुलीचा कोणताही अधिकार नाही. त्यामुळे अशा प्रकारे जिल्हा बँकेच्या कर्मचार्‍या कडून सक्तीची वसुली केली जात असेल तर त्यांना जशास तसे उत्तर द्या, ऐकले नाही तर त्यांना कोंडून ठेवा असे आवाहन लासलगाव बाजार समिती संचालक राजेंद्र डोखळे यांनी केले. निफाड येथे मार्केट कमिटी सभागृहात जिल्हा बँकेकडून होत असलेल्या थकबाकीदार सभासदांच्या सक्तीच्या कर्जवसुली विरोधात आयोजित केलेल्या मेळाव्यात डोखळे बोलत होते.

निफाड : जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी जे कर्ज घेतलेले आहे ते विकास सोसायट्यांकडून घेतलेले आहे, त्यामुळे परस्पर जिल्हा बँकेला शेतक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी जे कर्ज घेतलेले आहे ते विकास सोसायट्यांकडून घेतलेले आहे, त्यामुळे परस्पर जिल्हा बँकेला शेतकºयांकडून सक्तीच्या कर्ज वसुलीचा कोणताही अधिकार नाही. त्यामुळे अशा प्रकारे जिल्हा बँकेच्या कर्मचार्‍या कडून सक्तीची वसुली केली जात असेल तर त्यांना जशास तसे उत्तर द्या, ऐकले नाही तर त्यांना कोंडून ठेवा असे आवाहन लासलगाव बाजार समिती संचालक राजेंद्र डोखळे यांनी केले. निफाड येथे मार्केट कमिटी सभागृहात जिल्हा बँकेकडून होत असलेल्या थकबाकीदार सभासदांच्या सक्तीच्या कर्जवसुली विरोधात आयोजित केलेल्या मेळाव्यात डोखळे बोलत होते.कडून सक्तीच्या कर्ज वसुलीचा कोणताही अधिकार नाही. त्यामुळे अशा प्रकारे जिल्हा बँकेच्या कर्मचार्‍या कडून सक्तीची वसुली केली जात असेल तर त्यांना जशास तसे उत्तर द्या, ऐकले नाही तर त्यांना कोंडून ठेवा असे आवाहन लासलगाव बाजार समिती संचालक राजेंद्र डोखळे यांनी केले. निफाड येथे मार्केट कमिटी सभागृहात जिल्हा बँकेकडून होत असलेल्या थकबाकीदार सभासदांच्या सक्तीच्या कर्जवसुली विरोधात आयोजित केलेल्या मेळाव्यात डोखळे बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर जिल्हा परिषद सदस्य यतिन कदम, लासलगाव कृउबाचे माजी सभापती सुभाष कराड, बाबासाहेब गुजर, उन्मेष डुंबरे, राजेंद्र बोरगुडे, बापू कुंदे, सागर कुंदे, दिनकर मत्सागर, माधव सुरवाडे आदी उपस्थित होते, डोखळे म्हणाले की, सद्य परिस्थितीत कोणालाही अध्यक्ष म्हणून बसवले तरी बँक चालणे अवघड आहे. अशा परिस्थितीत कर्ज भरल्यानंतर जर पुढील हंगामासाठी शेतकºयांना कर्ज मिळण्याची हमी नसेल तर कर्ज भरायचे कसे?, त्यामुळे अशा परिस्थितीत कोणताही शेतकरी कर्ज भरणार नाही. जिल्हा बँकेचे कर्मचारी हेही शेतकºयांची मुले आहेत त्यांनी सक्तीची कर्जवसुली करू नये आणि शेतकºयांची ट्रॅक्टरसह इतर कोणतीही साधने हिरावून घेण्याचा प्रयत्न करू नये. जिल्हा बँकेला शेतकºयांच्या सात बाºयावर बोजा चढविण्याचा कोणताही अधिकार नाही. वसुली करणाºया कर्मचाºयांना शेतकºयांनी धनादेश देऊ नये, असा सल्ला देताना जर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न झाला तर जशास तसे उत्तर द्या असे आवाहन डोखळे यांनी केले. यावेळी यतिन कदम, सुभाष कराड, रावसाहेब गोळे यांनी मनोगत व्यक्त केले. मेळावा झाल्यानंतर निफाड येथे तहसील निवासी नायब तहसीलदार संघमित्रा बाविस्कर यांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी नगरसेवक दिलीप कापसे, विनायक शिंदे यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.मोठ्या थकबाकीदारांवर जप्तीची कारवाई करावीनाशिक जिल्हा बँकेने मागील वर्षी कर्ज वाटप करताना नियमित कर्जफेड करणाºया निफाड तालुक्यावर अन्याय केला आहे. येवला आणि नांदगाव या तालुक्यात जास्त कर्ज वाटप केल्याने निफाड तालुक्यातील द्राक्ष शेती करणाºया शेतक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी जे कर्ज घेतलेले आहे ते विकास सोसायट्यांकडून घेतलेले आहे, त्यामुळे परस्पर जिल्हा बँकेला शेतकºयांकडून सक्तीच्या कर्ज वसुलीचा कोणताही अधिकार नाही. त्यामुळे अशा प्रकारे जिल्हा बँकेच्या कर्मचार्‍या कडून सक्तीची वसुली केली जात असेल तर त्यांना जशास तसे उत्तर द्या, ऐकले नाही तर त्यांना कोंडून ठेवा असे आवाहन लासलगाव बाजार समिती संचालक राजेंद्र डोखळे यांनी केले. निफाड येथे मार्केट कमिटी सभागृहात जिल्हा बँकेकडून होत असलेल्या थकबाकीदार सभासदांच्या सक्तीच्या कर्जवसुली विरोधात आयोजित केलेल्या मेळाव्यात डोखळे बोलत होते.ना कर्जच मिळाले नाही. आज जिल्हा बँकेवर २४०० कोटी रु पयांचे पीककर्ज वाटप व ५०० कोटींचे मध्यम मुदत कर्ज वाटप केले आहे. अशा परिस्थितीत बँक पुन्हा सुरळीत सुरू होणे अवघड आहे. बँकेने आधी ७०० कोटी रुपये थकबाकी असणाºया मोठ्या शेतकºयांवर जप्तीची कारवाई करावी, अशी मागणी डोखळे यांनी केली.

टॅग्स :Farmerशेतकरीbankबँक