शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
2
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
3
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
4
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
5
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
6
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
7
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
8
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
9
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
10
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
11
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
12
Operation Sindoor Live Updates: शस्त्रसंधी झाल्यानंतर पंतप्रधान मोदींची संरक्षण मंत्र्यांसह तिन्ही दलांच्या प्रमुखांसोबत बैठक
13
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
14
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video
15
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
16
लष्कराच्या हालचालीचे सोशल मीडियावर पोस्ट केले व्हिडीओ, पोलिसांनी तरुणाला केली अटक
17
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात
18
अफगाणिस्ताननेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
19
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला
20
आधी देशसेवा! लग्नाच्या दुसऱ्या दिवशी फोन आला, नवरदेवाचा पोशाख काढून ‘तो’ सीमेकडे निघाला

नाशिक प्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने  वाहनचालकांना  कचरा पिशव्यांचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2018 00:41 IST

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त नाशिक प्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने वाहन योग्यता प्रमाणपत्र तपासणी तसेच नूतनीकरण कामासाठी येणाऱ्या सर्व प्रकारच्या प्रवासी वाहनात स्वच्छ भारत अभियानांतर्गत कचरापेटी बंधनकारक करण्यात आली आहे.

पंचवटी : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त नाशिक प्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने वाहन योग्यता प्रमाणपत्र तपासणी तसेच नूतनीकरण कामासाठी येणाऱ्या सर्व प्रकारच्या प्रवासी वाहनात स्वच्छ भारत अभियानांतर्गत कचरापेटी बंधनकारक करण्यात आली आहे.पेठरोडवरील प्रादेशिक परिवहन कार्यालयात जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., प्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनय अहिरे यांच्या हस्ते वाहनचालक-मालकांना कचरा पिशव्यांचे वाटप करण्यात आले.  प्रवासी वाहतूक करणाºया सर्व रिक्षा, कूल कॅब, लक्झरी बसवाहनांमध्ये प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने वाहनचालक व मालक यांची संपूर्ण माहिती दर्शविणारा फलक, सामान्य जनतेच्या आरोग्याच्या व सार्वजनिक रस्त्यावरील स्वच्छतेच्या दृष्टीने प्रत्येक प्रवासी वाहनात कचरापेटी, कचरा पिशव्या ठेवणे बंधनकारक करण्यात आली आहे. त्यानुसार टॅक्सी, वाहनचालक व मालक यांची माहिती दर्शविणारा फलक, वाहनात कचरापेटी बसविण्याचा उद्घाटन सोहळा राधाकृष्णन यांच्या हस्ते पार पडला. प्रादेशिक परिवहन विभागाकडून राबविला जाणारा उपक्रम स्वच्छ भारत अभियानाचा भाग म्हणून प्रवासी वाहतूक करणाºया टॅक्सी, स्कूल बस, रिक्षा, लक्झरी सर्व बसगाड्यांमध्ये कचरापेट्या बसवल्या जाणार आहेत.प्रवासी वाहतूक करणाºया सर्व वाहनांमध्ये कचरापेटी बसविणे बंधनकारक करण्यात आलेले आहे. सार्वजनिक स्वच्छतेसाठी हा निर्णय घेतलेला आहे. प्रवासी वाहनात अनेकदा प्रवास करताना प्रवासी पाण्याच्या रिकाम्या बाटल्या, फळांची साले, उरलेले अन्न वाहनांच्या खिडकीतून बाहेर फेकतात परिणामी सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरते. नागरिकांना सवय व्हावी तसेच सार्वजनिक स्वच्छता टिकून राहावी यासाठी स्वच्छ भारत अभियान अंतर्गत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीपासून हा निर्णय घेतलेला आहे.  - भरत कळसकर, प्रादेशिक परिवहन अधिकारी

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीसSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान