शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
2
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
3
Operation Sindoor Live Updates: स्फोटाचा आवाजांमुळे अमृतसरमध्ये रात्रभर ब्लॅक आऊट; पोलिस म्हणतात काहीच सापडले नाही
4
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
6
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
7
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
8
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
9
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
10
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
11
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
12
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
13
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
14
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
15
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
16
चंद्रावर उमटणार भारतीय अंतराळवीराचे पदचिन्ह
17
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा
18
रोहितने ‘तो’ निर्णय तेव्हाच घेतलेला? गंभीर आलेला, पण रोहित शर्मा अनुपस्थित होता... 
19
रोहित शर्माने घेतली कसोटीतून तडकाफडकी निवृत्ती; इंग्लंड दौऱ्यात मिळणार होता डच्चू...
20
गोष्ट मिठी नदीच्या न उपसलेल्या गाळाची..., गाळाने भरले भ्रष्ट अभियंत्याचे खिसे; चौकशीतून स्पष्ट 

मालेगावी फडणवीसांकडून प्रशासनावर कौतुकाची थाप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2020 00:32 IST

मालेगाव : मालेगावात गत वर्षाच्या तुलनेत चारपट मृत्यू कोरानामुळे झाले. शहरातील कोरोना नियंत्रणात आला असला तरी टेस्टिंग वाढविणे गरजेचे आहे, असे राज्याचेमाजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

मालेगाव : मालेगावात गत वर्षाच्या तुलनेत चारपट मृत्यू कोरानामुळे झाले. शहरातील कोरोना नियंत्रणात आला असला तरी टेस्टिंग वाढविणे गरजेचे आहे, असे राज्याचेमाजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.येथील मसगा महाविद्यालयात कोरोनाबाधित रुग्णांची पाहणी आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यासाठी फडणवीस आले होते. फडणवीस यांनी कोरोनाबाधित रुग्ण ठेवलेल्या कक्षांची पाहणी करून अधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी महापालिका, पोलीस प्रशासनाचे कौतुक करून फडणवीस म्हणाले, मालेगावातील डॉक्टर, लोकप्रतिनिधी आणि सामाजिक संस्थांनी विशेष मेहनत घेतली. त्यांनी एकमेकात समन्वय घडवून आणला. प्रारंभी मोठी विदारक परिस्थिती होती. त्यावर लक्ष ठेवण्याची आवश्यकता होती. विपरीत परिस्थितीत कर्मचाºयांनी काम केले. सामाजिक संस्थांनी मदत केली. भारतीय जैन संघटनेने ११ रुग्णवाहिका दिल्या. सर्वच पक्षांनी मेहनत घेतल्याने परिस्थिती आटोक्यात आली. प्रारंभी कोरोनाने मृत्यू होऊनही ‘नॉन कोरोना’ दाखविण्यात आले. मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांची टेस्ट केली जात नव्हती, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले. शासन प्रशासन कोरोना विरुद्ध उभे असून, त्यात सर्वांच्या प्रयत्नातून निश्चित यश मिळेल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला. यावेळी भारती पवार, प्रवीण दरेकर, जयकुमार रावल, गिरीश महाजन, खासदार डॉ. सुभाष भामरे आदी उपस्थित होते.

टॅग्स :Nashikनाशिक