शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

जिल्ह्यातील ३९३ शाळांना पुस्तकांचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2020 00:36 IST

येवला : नाशिक जिल्ह्यातील ३९३ माध्यमिक शाळांना तब्बल ६० लाख रुपयांची पुस्तके वाटप करण्यात आली आहेत.

येवला : नाशिक जिल्ह्यातील ३९३ माध्यमिक शाळांना तब्बल ६० लाख रुपयांची पुस्तके वाटप करण्यात आली आहेत. या पुस्तकांमुळे जिल्ह्यातील शाळांची वाचनालये समृद्ध बनविली असून, जिल्ह्यातील शाळांना अजून ६० लाख रुपयांचे प्रिंटरचे वाटप होणार आहे. गेले दोन दिवस प्रत्येक तालुक्यात समारंभपूर्वक सर्व शाळांना पुस्तकांचे वाटप सुरू असून, येथील स्वामी मुक्तानंद विद्यालयात तालुक्यातील ३५ शाळांना पुस्तक संच वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला नगरसेवक दयानंद जावळे, पंचायत समितीचे सभापती प्रवीण गायकवाड, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष पंडित मढवई, जिल्हा प्रतिनिधी सी.बी. कुळधर, दिनकर दाणे, प्राचार्य अशोक नाकील, जावेद अन्सारी, रामनाथ पाटील आदी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. तालुक्यातील ३५ माध्यमिक शाळा प्रतिनिधींकडे यावेळी पुस्तकांचे संच वितरित करण्यात आले. सूत्रसंचालन प्रा. संतोष विंचू यांनी केले तर आभार सुनील गायकवाड यांनी मानले. यावेळी आमदार किशोर दराडे, युवा सेनेचे राज्य विस्तारक कुणाल दराडे, प्राचार्य जी.एस. येवले, प्रशासकीय अधिकारी समाधान झाल्टे, विजय चव्हाण, राजेंद्र पाखले, बाळकृष्ण पानसरे, सुरेश आहिरे, एस.एम. अलगट, दत्तात्रय गाडेकर, बापू आहेर, दीपक गायकवाड, ज्ञानेश्वर कदम, शशिकांत गायकवाड, आप्पासाहेब जमधडे, अंबादास सालमुठे, अरुण पैठणकर, सुशील गायकवाड, सुनील पवार, तुषार भागवत, प्रसाद गुब्बी आदी उपस्थित होते. जिल्ह्यातील पुस्तकांच्या वाटपाचे नियोजन स्वीय सहाय्यक हरिष मुंढे यांनी केले.

टॅग्स :Nashikनाशिक