शहरं
Join us  
Trending Stories
1
Monorail Accident: ट्रॅक सोडला, मधोमध अडकली! मोनोरेलचा वडाळ्याजवळ अपघात, ट्रायल रनवेळी घडली घटना
2
"लाडली, लक्ष्मी, बहीण..."; निवडणूक वर्षात महिलांसाठी रोख रकमेचा महापूर; सरकारं घाट्यात! आरबीआयनं दिलाय मोठा इशारा 
3
मिर्झापूरजवळ भीषण अपघात; रेल्वे रुळ ओलांडताना 'कालका मेल'खाली चिरडून ६ भाविकांचा मृत्यू
4
Sonam Raghuvanshi : ना कागद, ना कापड... राजा रघुवंशीच्या हत्येनंतर धूर्त सोनमने कसे पुसले हत्यारावरचे रक्ताचे डाग?
5
SBI ची नोकरी सोडून सुरू केली शेती, आज ७ कोटींच्या हेलिकॉप्टरचा मालक! ५ एकरापासून सुरुवात
6
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
7
"तुम्हाला अपेक्षित असलेलं उत्तर मिळू शकत नाही"; मतदार याद्यांच्या वादावरून CM फडणवीसांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर
8
काँग्रेससाठी टीव्ही डिबेट करणारी भाव्या निघाली लष्करी अधिकारी; 'डबल रोल' करणारी कोण आहे ही...
9
मानव-बिबट्या संघर्षावर सरकारचे निर्णायक पाऊल; मनुष्यहानी रोखायला प्राधान्य, ११ कोटी मंजूर
10
'संबंध ठेवण्यापूर्वी कुंडली जुळवायची होती!'; पोलिस अधिकाऱ्यांच्या हायप्रोफाईल प्रकरणावर सुप्रीम कोर्टाची उपरोधिक टिप्पणी
11
"होनराव म्हणजे तू मराठी ना? तुझी बायको भैयिणी...", कमेंट वाचून मराठी अभिनेत्याचा संताप, म्हणाला...
12
जगातील टेक उद्योगात उलथापालथ: ॲमेझॉन, गूगल नंतर आता 'या' कंपनीच्या हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
13
"माझ्यापेक्षा मोठा गुंड नाही"; भाजपाच्या आजी-माजी खासदारांमध्येच जुंपली, एकमेकांना भिडले अन्...
14
Zohrab Mamdani: न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
15
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
16
“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीमध्ये समन्वय साधून अंतिम निर्णय”: सुनील तटकरे
17
Vijay Mallya : 'जप्त केलेल्या मालमत्ता आणि थकीत कर्जाची माहिती द्या,' विजय माल्ल्यानं न्यायालयात काय म्हटलं?
18
Astrology: नशिबात नसलेल्या गोष्टीही स्वामीकृपेने मिळवता येतात का? ज्योतिष शास्त्र काय सांगते? पाहू
19
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?

‘ग्रामीण विकासाची संधी आणि आव्हाने’ या विषयावर चर्चासत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2018 18:58 IST

सिन्नर महाविद्यालयात पुणे विद्यापीठ आणि वाणिज्य व अर्थशास्त्र विभागाच्यावतीने आयोजित केलेल्या ‘ग्रामीण विकास संधी आणि आव्हाने’ विषयावरील राज्यस्तरीय चर्चा सत्राचे उद्घाटन करण्यात आले.

सिन्नर : ग्रामीण भागातील नागरिक शेती व्यवसायावर अवलंबून असून त्यांच्यात प्रचंड निराशा आहे. शासकीय व अशासकीय संस्थांनी पुढाकार घेवून ग्रामीण भागात शाश्वत उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन मविप्रचे इगतपुरी तालुका संचालक भाऊसाहेब खताळे यांनी केले.सिन्नर महाविद्यालयात पुणे विद्यापीठ आणि वाणिज्य व अर्थशास्त्र विभागाच्यावतीने आयोजित केलेल्या ‘ग्रामीण विकास संधी आणि आव्हाने’ विषयावरील राज्यस्तरीय चर्चा सत्राचे उद्घाटन खताळे यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते. व्यासपिठावर डॉ. एस. बी. श्रीवास्तव, प्राचार्य डॉ. दिलीप शिंदे, उपप्राचार्य आर. व्ही. पवार, एस. के. गायकवाड, डॉ. पगार आदी उपस्थित होते. विकास ही फक्त शहरी भागाची मक्तेदारी नसून शासन, शैक्षणिक संस्था अशासकीय संघटना आणि स्वयं मदत संघ यांनी ग्रामीण भागाचा विकास करणे आवश्यक आहे असे मत प्राचार्य डॉ. शिंदे यांनी प्रास्तविकात व्यक्त केले. स्वार्थीच्या पलिकडे जाऊन समस्येच्या मुळाशी जाण्याची तयारी आसल्यास ग्रामीण विकास शक्य आहे असे प्रतिपादन डॉ. श्रीवास्तव यांनी व्यक्त केले. शेतकऱ्यांच्या आत्महत्या या ग्रामीण भागातील असंतोष दर्शवितात असेही ते म्हणाले. चर्चास्त्राच्या उद्घाटन बिजभाषणात ते बोलत होते. जलसंधारण, आरोग्य यासारख्या मुलभूत सुविधांबरोबरच शेतीतील नवनवीन तंत्राचा वापर आणि स्पर्धात्मक बाजारपेठा केल्यास ग्रामीण विकास निश्चित होईल याकडे त्यांनी लक्ष वेधले. योगेश भारस्कार यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. संतोष दळवी यांनी आभार मानले. 

टॅग्स :Nashikनाशिकcollegeमहाविद्यालय