शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

समृद्धी मूल्यांकन बैठकीत तिढा सोडविण्यावर चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2019 01:31 IST

समृद्धी महामार्गाच्या जमीन हस्तांतरणाची रखडलेली प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सकारात्मक मार्ग काढण्याबरोबरच शेतकऱ्यांशी संवाद साधून जमीन हस्तांतरणातील तिढा सोडविला जाणार असल्याची चर्चा समृद्धी मूल्यांकनाच्या बैठकीत करण्यात आली.

नाशिक : समृद्धी महामार्गाच्या जमीन हस्तांतरणाची रखडलेली प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सकारात्मक मार्ग काढण्याबरोबरच शेतकऱ्यांशी संवाद साधून जमीन हस्तांतरणातील तिढा सोडविला जाणार असल्याची चर्चा समृद्धी मूल्यांकनाच्या बैठकीत करण्यात आली.जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी सोमवारी समृद्धी महामार्ग प्रकल्प अधिकाऱ्यांच्या ‘टास्क फोर्सची‘ची बैठक बोलविली होती. यावेळी त्यांनी महामार्ग कामाची प्रगती व अडथळे याचा आढावा घेण्यात आला. समृद्धी महामार्गातील अडचणी समजावून घेण्याबरोबरच कोणत्या मुद्द्यावर शेतकºयांशी संवाद साधून यातून मार्ग काढता येऊ शकेल याबाबत अधिकाºयांशी चर्चा केली. काही तांत्रिक अडचणी असतील तर त्यातून मार्ग काढला जाईलच शिवाय यापूर्वी हस्तांतरण करण्यात आलेल्या, परंतु अद्यापही शेतकºयांच्या ताब्यातच असलेल्या जमिनी मिळविण्याबाबत सकारात्मक भूमिका घेतली जाणार आहे.सिन्नर आणि इगतपुरी तालुक्यातील मºहळ बुद्रूक, खंबाळे, पिंगळगाव डुकरा, डुसंगवाडी येथील जमिनीच्या भूसंपादनाचा मुद्दा अद्याप प्रलंबित आहे. सदर जमिनी पाटबंधारे विभागाने यापूर्वीच संपादित केलेल्या आहेत, त्यांचा मोबदला शेतकºयांना देण्यात आलेला आहे, मात्र त्यांची मालकी अद्यापही शेतकºयांकडेच आहे. या जमिनी ताब्यात घेण्यासाठी प्रारंभी शेतकºयांना नोटिसादेखील देण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.हस्तांतरित जमिनी देण्याबाबत होणारा विरोध कमी करण्यासाठी शेतकºयांशीदेखील चर्चा केली जाणार आहे. शेतकºयांकडून होणाºया विरोधामुळे काही ठिकाणी समृद्धी महामार्गाचे काम खोळंबले आहे, मात्र आता हे काम मार्गी लावण्यासाठी प्राधान्य दिलेजाईल यासाठीचे नियोजन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी मांढरे यांनी अधिकाºयांना दिल्या आहेत. बैठकीत महामार्गाच्या कामासाठी पाणी उपलब्धता, गौण खनीज परवानग्या व इतर आवश्यक परवाने याबाबत आढावा घेतला गेला.जेथे गरज तेथे होणार गाळ उपसाछोटे बंधारे, धरण तलावातील गाळ काढण्यासाठी सुरू असलेल्या कामाचा आढावादेखील जिल्हाधिकारी मांढरे यांनी घेतला. यावेळी त्यांनी ठेकेदार करीत असलेल्या कामकाजाची माहिती घेतली असता ठेकेदार हे आपल्या सोयीने गाळ काढण्याचे काम करतात. मात्र त्यातून अपेक्षित काम होताना दिसत नाही. ज्या ठिकाणी गाळ काढल्यामुळे पाण्याची साठवणूक क्षमता वाढू शकते अशी यादी ठेकेदारांना दिली जाणार असून, त्यानुसारच ठेकेदारांनी गाळ काढणे अपेक्षित आहे. या संदर्भातील सूचना ठेकेदारांनादेखील दिल्या जाणार आहेत.

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्गnashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालय