शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींच्या हस्ते नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन; मुंबई-पुणेकरांना मोठा दिलासा!
2
NDA मध्ये धुसफूस...? "हो न्याय अगर तो आधा दो...! 15 जागा मिळाल्या नाही तर..."; जितनरामांनी दिली सर्वात मोठी धमकी
3
शिल्पा शेट्टी, राज कुंद्रा यांना दिलासा नाही! ६० कोटींच्या फसवणूक प्रकरणी अडचणी वाढल्या; न्यायालयाने दिले हे आदेश
4
शेतकऱ्याने तहसील कार्यालयात घेतले विष, खासदार प्रतिभा धानोरकरांवर गंभीर आरोप; मृतदेह स्वीकारण्यास नकार
5
“ठाकरेंची बाजू अतिशय भक्कम, ज्यांची कमकुवत ते प्रकरण पुढे ढकलायचा प्रयत्न करतात”: असीम सरोदे
6
आजपासून पिनसोबतच चेहरा अन् बोटांचे ठसे वापरूनही करा यूपीआयवरून व्यवहार; फसवणुकीला आळा बसणार
7
नात्याला काळीमा! सासूच्या प्रेमात वेडा झाला जावई; पत्नीची केली हत्या, प्रायव्हेट फोटो व्हायरल
8
'डिजिटल अरेस्ट' पासून कसे वाचायचे? समन्स खरे की खोटे असे ओळखा; ईडीने सगळीच माहिती सांगितली
9
समीर पाटील कोण, १०० कोटी कुठून आले?;  चंद्रकांत पाटलांवर शिंदेसेनेच्या नेत्याचा गंभीर आरोप
10
बॉलिवूड हादरलं! 'झुंड' फेम अभिनेत्याची निर्घृण हत्या, अर्धनग्नावस्थेत आढळला प्रियांशूचा मृतदेह
11
“छगन भुजबळ मराठ्यांना शत्रू मानतो, म्हातारा बावचळलाय”; मनोज जरांगे पाटलांची बोचरी टीका
12
भारतासोबतच्या संघर्षादरम्यान मोठी घडामोड; अमेरिका पाकिस्तानला देणार अत्याधुनिक क्षेपणास्त्रे!
13
इटलीच्या पंतप्रधान मेलोनी यांच्याविरुद्ध आंतरराष्ट्रीय न्यायालयात खटला दाखल; गाझाशी आहे कनेक्शन
14
IND vs WI 2nd Test: बुमराहला संघाबाहेर ठेवणार? Playing XI मध्ये 'हे' २ बदल होण्याची शक्यता
15
अरे हा माणूस आहे का 'क्रेडिट कार्ड'? तब्बल १६३८ कार्ड वापरुन कमावतो पैसे; एक रुपयाही कर्ज नाही
16
देश सोडा अन् IPL खेळा! पॅट कमिन्स-ट्रॅविस हेडला प्रत्येकी ५८-५८ कोटींची ऑफर; ही काय आहे भानगड?
17
Nashik Crime: पाळत ठेवून घराजवळ गाठलं, अमोलची भररस्त्यात सपासप वार करत हत्या; रक्ताच्या थारोळ्यातच गेला जीव
18
कंपनीला एक चूक महागात पडली; सॅलरीपेक्षा ३०० पट रक्कम कर्मचाऱ्याच्या खात्यावर पाठवली, मग जे घडलं...
19
Rajvir Jawanda: लोकप्रिय गायक राजवीर जवंदा यांच्या मृत्युमागचं कारण आलं समोर!
20
पतीवर उकळतं तेल फेकलं; तडफडताना पाहून मिरची पावडर जखमांवर ओतली! पत्नी इतकी क्रूर का झाली?

जीवनावश्यक पुरवठ्यासाठी पोलीस विभागाशी चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 04:12 IST

विरोधात दिल्लीत देशभरातील शेतकरी एकवटले आहेत. नवा कृषी कायदा हा शेतकरी विरोधी असून, भांडवलदारांच्या हिताचा असल्याचा आरोप करीत शेतकरी ...

विरोधात दिल्लीत देशभरातील शेतकरी एकवटले आहेत. नवा कृषी कायदा हा शेतकरी विरोधी असून, भांडवलदारांच्या हिताचा असल्याचा आरोप करीत शेतकरी आक्रमक झाले आहेत. हा कायदा पूर्णपणे बदलण्यात यावा या मागणीसाठी देशभर शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ आंदोलने सुरू झाले आहेत. या पार्श्वभूमीवर पुकारण्यात आलेल्या बंदमध्ये नाशिक जिल्ह्यातील अनेक संघटनांनी तसेच शेतकऱ्यांनी सहभाग घेतल्याचे अगोदरच जाहीर केले आहे.

बंदच्या कालावधीमध्ये जिल्ह्यात येणार्‍या आणि जिल्ह्यातून बाहेर जाणाऱ्या जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत रहावा यासाठी जिल्हा प्रशासनाने पोलीस विभागाशी चर्चा केली आहे. आले ते जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले. जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सर्व परिस्थितीवर लक्ष केंद्रित करण्यात आल्याचेदेखील सांगण्यात आले.

दरम्यान, यासंदर्भात जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी यासंदर्भात शहर व ग्रामीण पोलिसांशी चर्चा केली असून, परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत

----kot---,

पोलीस विभागाशी चर्चा केलेली आहे. त्यांनी, जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत राहील व प्रमुख रस्ते कार्यरत राहतील याबद्दलचे पूर्वनियोजन केलेले आहे.

-सूरज मांढरे, जिल्हाधिकारी