शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

जीवनावश्यक पुरवठ्यासाठी पोलीस विभागाशी चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 04:12 IST

विरोधात दिल्लीत देशभरातील शेतकरी एकवटले आहेत. नवा कृषी कायदा हा शेतकरी विरोधी असून, भांडवलदारांच्या हिताचा असल्याचा आरोप करीत शेतकरी ...

विरोधात दिल्लीत देशभरातील शेतकरी एकवटले आहेत. नवा कृषी कायदा हा शेतकरी विरोधी असून, भांडवलदारांच्या हिताचा असल्याचा आरोप करीत शेतकरी आक्रमक झाले आहेत. हा कायदा पूर्णपणे बदलण्यात यावा या मागणीसाठी देशभर शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ आंदोलने सुरू झाले आहेत. या पार्श्वभूमीवर पुकारण्यात आलेल्या बंदमध्ये नाशिक जिल्ह्यातील अनेक संघटनांनी तसेच शेतकऱ्यांनी सहभाग घेतल्याचे अगोदरच जाहीर केले आहे.

बंदच्या कालावधीमध्ये जिल्ह्यात येणार्‍या आणि जिल्ह्यातून बाहेर जाणाऱ्या जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत रहावा यासाठी जिल्हा प्रशासनाने पोलीस विभागाशी चर्चा केली आहे. आले ते जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले. जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सर्व परिस्थितीवर लक्ष केंद्रित करण्यात आल्याचेदेखील सांगण्यात आले.

दरम्यान, यासंदर्भात जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी यासंदर्भात शहर व ग्रामीण पोलिसांशी चर्चा केली असून, परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत

----kot---,

पोलीस विभागाशी चर्चा केलेली आहे. त्यांनी, जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत राहील व प्रमुख रस्ते कार्यरत राहतील याबद्दलचे पूर्वनियोजन केलेले आहे.

-सूरज मांढरे, जिल्हाधिकारी