शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

फरशी पूल तुटल्याने गैरसोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2019 23:06 IST

मनमाड : शहरातील रामगुळणा पांझण नदीला आलेल्या पुरामुळे बुरकूलवाडी भागाकडे जाणारा फरशी पूल तुटल्याने या भागातील नागरिकांचा शहराशी संपर्क तुटला आहे. या पुलाची लवकरात लवकर दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.

ठळक मुद्देमनमाड : दुरुस्तीची मागणी; नागरिकांचा शहराशी संपर्क तुटला; पावसाचा फटका

लोकमत न्यूज नेटवर्कमनमाड : शहरातील रामगुळणा पांझण नदीला आलेल्या पुरामुळे बुरकूलवाडी भागाकडे जाणारा फरशी पूल तुटल्याने या भागातील नागरिकांचा शहराशी संपर्क तुटला आहे. या पुलाची लवकरात लवकर दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.नुकतेच पांझण रामगुळणा नदीला आलेल्या पुरामुळे शहरात मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये एचएके हायस्कूलच्या मागच्या बाजूला शहरातून बुरकूलवाडी, कीर्तिनगर, सिकंदरनगर, माउलीनगर, डॉ. आंबेडकरनगर भागाला जोडणारा फरशी पूल तुटला आहे. या पुलावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्याने या भागातून शहराकडे येणाऱ्या नागरिकांची मोठी गैरसोय झाली आहे.तीस ते पस्तीस वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या या पुलाची सध्या दुरवस्था झाली असून, प्रशासनाने तत्काळ लक्ष घालून या पुलाची उंची वाढवून दुरुस्ती करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदनावर शिवसेनेचे शहर उपप्रमुख खालीद शेख, शरीफ राठोड, फिरोज खान, शब्बीर तांबोळी, नदिम शेख, जहीर शेख, रमेश खरे, राजेंद्र व्यवहारे, संजय बनकर, सुभाष साळवे, आरिफ शेख, अशोक चौधरी, मोहसीन शेख, असलम शेख आदी नागरिकांच्या स्वाक्षºया आहेत.मुख्यत: या भागातून एचएके हायस्कू लकडे मोठ्या प्रमाणात विद्यार्थी येत असतात. सध्या या पुलावर पाणी असल्याने नागरिक व विद्यार्थ्यांना मोठा फेरा मारून महामार्गाने यावे लागते. यामुळे चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या जीविताला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :water pollutionजल प्रदूषणFarmerशेतकरी