शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Election 2025: बिहार निवडणुकीत प्रशांत किशोर यांच्या पक्षाला किती जागा? कुणाला बसणार फटक? समोर आला धक्कादायक सर्व्हे!
2
“३३ वर्षांनंतर महादेवीला न्याय, जिथे आहे तिकडे सुखरूप”; पेटा इंडियाचे समर्थन, मठाला सल्ला
3
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत
4
मालेगाव बॉम्बस्फोट: निर्दोष मुक्तता झालेल्या प्रसाद पुरोहित यांना लष्कराने दिली बढती, कर्नल पदावर केली नियुक्ती
5
ठरलं!! अश्विन भारताबाहेर पाकिस्तानी खेळाडूसोबत एकाच संघात, 'या' नंबरची जर्सी घालणार!
6
पुन्हा एकदा निराशा! गुंतवणूकदारांचे ३.२४ लाख कोटी बुडाले! 'या' कारणांमुळे बाजार धडाम
7
रोहितने ऑस्ट्रेलिया मालिकेआधी कमी केलं १० किलो वजन, फिटनेस पाहून भल्याभल्यांची 'बोलती बंद'
8
मुलीचे लग्न आहे दिवाळीत, कसं होईल ?... महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर; धनंजय मुंडे म्हणाले, आक्का, सगळा खर्च माझा...
9
VLF Mobster: इतकी स्वस्त की...; 'या' स्कूटरमुळं इतर दुचाकी निर्माता कंपन्यांना फुटला घाम!
10
२० दिवस अत्यंत धोक्याचे! मंगल-हर्षल षडाष्टक योग; घात-अपघातापासून कसे वाचावे?
11
आर्यन खानच्या 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड'वर संतापले समीर वानखेडे, गौरी-शाहरूख खानविरोधात मानहानीचा खटला केला दाखल
12
VIRAL : भिंतीसारखं दिसणारं घर आतून आहे आलिशान; व्हिडीओ पाहून लोक थक्क, किंमत ऐकून धक्का बसेल!
13
नवरात्र २०२५: ५ कामे अवश्य करा, नैराश्य दूर होईलच, आनंद वाटेल; भाग्योदय, घरात शुभ तेच घडेल! 
14
‘आमदार फोडण्यासाठी, शक्तीपीठ महामार्गासाठी सरकारकडे पैसे आहेत पण…’, काँग्रेसची बोचरी टीका  
15
कर्जमुक्त होणे म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य नव्हे! ३० वर्षीय तरुणाची 'ती' चूक, सीएने सांगितला मोठा धोका
16
फायद्याची गोष्ट! स्टील-अ‍ॅल्युमिनियम की लोखंड? स्वयंपाकासाठी कोणती भांडी सर्वात बेस्ट?
17
'दादा, कर्जमाफी करा ना'; अजित पवार संतापले; म्हणाले, "आम्ही काय इथे गोट्या खेळायला आलोय का?" (Video)
18
"आई माझ्या आयुष्यातली क्रिटिक...", शंतनू मोघेची प्रतिक्रिया, प्रियाच्या निधनानंतर मालिकेत कमबॅक
19
निवडणूक आयोगाने मतमोजणीबाबत घेतला मोठा निर्णय, आता पोस्टल बॅलेटनंतरच होणार EVM मधील मतांची मोजणी 
20
नाशिक होणार हायटेक सिटी! एनएमआरडीए २ हजार २३० चौ.किमीचा विकास आराखडा, सहा तालुक्यांचा समावेश

दिंडोरी तालुक्यात धरणातील पाणीसाठा खालावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:10 IST

लखमापूर : पावसाळा सुरू होऊनही दिंडोरी तालुक्यात अद्यापही समाधानकारक पावसाची नोंद न झाल्याने बळीराजाच्या चिंता वाढल्या आहेत. तर तालुक्यातील ...

लखमापूर : पावसाळा सुरू होऊनही दिंडोरी तालुक्यात अद्यापही समाधानकारक पावसाची नोंद न झाल्याने बळीराजाच्या चिंता वाढल्या आहेत. तर तालुक्यातील धरणांच्या पाणीसाठ्यातही दिवसेंदिवस घट होत असल्याने टंचाईची स्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

दिंडोरी तालुक्यात सर्वात जास्त धरणे आहेत. मागील वर्षी पावसाच्या लहरीपणामुळे कमी-अधिक पावसामुळे सर्वच धरणे १०० टक्के भरली नाहीत. पिण्याच्या पाण्यासाठी राखीव साठा, शेतीसाठी आरक्षित पाणी, प्रत्येक हंगामातील रोटेशन यामुळे धरणांमध्ये पाणी साठा दिवसेंदिवस कमी कमी होत जातो. त्यामुळे खरीप हंगामाच्या सुरुवातीला बळीराजाला पाणी टंचाई समस्येला तोंड द्यावे लागते.

यंदा रोहिणी नक्षत्राच्या पावसाने दमदार हजेरी लावली. यंदा भरपूर पाऊस पडेल या अपेक्षेने शेतकऱ्यांनी खरीप हंगामाला सुरुवात केली. मात्र पावसाने सध्या दडी मारल्याने धरणाची पाण्याची पातळी अजून कमी होण्याचे चित्र आहे. पावसाळा जवळ आला की धरणांच्या पातळीत घट केली जाते व नवीन येणाऱ्या पाण्यासाठी जागा निर्माण केली जाते. त्यामुळे धरणाच्या पातळीत लक्षणीय घट झाल्याचे दिसून येते.

इन्फो

तालुक्यातील धरणातील पाणीसाठा

पालखेड - ७.९८ टक्के

करंजवण - १५.४० टक्के

वाघाड - ३.०५ टक्के

पुणेगाव - ६.९५ टक्के

ओझरखेड- २५.७६ टक्के

तिसगाव : २.५१ टक्के

फोटो- १७ दिंडोरी डॅम

===Photopath===

170621\085817nsk_26_17062021_13.jpg

===Caption===

फोटो- १७ दिंडोरी डॅम