शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
5
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
6
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
7
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
8
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
9
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
10
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
11
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
12
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
13
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
14
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
15
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
16
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
17
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
18
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
19
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
20
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
Daily Top 2Weekly Top 5

कडाक्याच्या थंडीमुळे पिकांवर दव !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2020 14:18 IST

पाटोदा : येवला तालुक्यातील पाटोदा परिसरात गेल्या दोन दिवसांपासून प्रचंड कडाक्याची थंडी व दव पडत आहे.

पाटोदा : येवला तालुक्यातील पाटोदा परिसरात गेल्या दोन दिवसांपासून प्रचंड कडाक्याची थंडी व दव पडत आहे. आज पाटोदा येथे अवघ्या सात अंश निच्चांकी तापमानाची नोंद झाली असून या भागात पहिल्यांदाच इतक्या कडाक्याची थंडी पडल्याचे शेतकरी वर्गाने सांगितले आहे.सकाळी नऊ वाजेपर्यंत कडक ऊन पडूनही पिकावरील गोठलेले दवबिंदू दिसत होते या वरून थंडीची तीव्रता लक्षात येते. कडाक्याच्या थंडीमुळे आज जनजीवन मोठया प्रमाणात विस्कळीत झाले आहे. दिवसभर पडलेल्या कडक उन्हातही थंडीची लहर येत असल्याने सर्व सामन्यांचे मोठे हाल झाले. थंडी व दविबंदू मुळे द्राक्ष व डाळिंब उत्पादक शेतकर्यांना हुडहुडी भरली आहे.ऐन काढणीत आलेल्या द्राक्ष बागेतील मण्यांना तडे जात आहे तर डाळिंबाचे फळही तडकू लागले असल्याने द्राक्ष व डाळिंब उत्पादक शेतकर्यांचे धाबे दणाणले असून त्यांच्या उरात धडकी भरली आहे. द्राक्ष ,डाळिंब उत्पादक शेतकरी अडचणीत आला असून बागा वाचिवण्यासाठी विविध प्रकारची औषध फवारणी करून पिक वाचिवण्याचा आटापिटा चालविला आहे.गेल्या काही वर्षांपासून सतत दुष्काळाशी सामना करीत उपलब्ध असलेल्या पाण्यावर शेतकऱ्यांनी द्राक्ष व डाळिंब बागांची जोपासना केली आहे. या वर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने खरीप हंगामाची चांगले उत्पन्न येईल आशा आशेवर असलेल्या शेतकर्यांचा परतीच्या अवकाळी पावसाने पुरता भ्रमनिरास केला.या पावसाने संपूर्ण खरीप हंगाम वाया गेला तर द्राक्ष बागांचे प्रचंड नुकसान झाले .आॅक्टोबर मिहन्यात धरलेल्या सर्वच बागांचे नुकसान झाले . एकरी दोन ते अडीच लाख रु पयांपेक्षा जास्त खर्च करूनही निम्यापेक्षा जास्त द्राक्ष बागांना फळधारणा झाली नाही .आशाही परिस्थितीत शेतकर्यांनी जेमतेम आलेल्या बागांवर विविध प्रकारची औषध फवारणी करून बागा धरल्या मात्र मध्यंतरी असलेल्या ढगाळ हवामान व दाट धुक्यामुळे बागांवर विविध रोगांनी थैमान घातले .यातूनही शेतकर्यांनी आटापिटा करून पिक वाचवले .आता ऐन द्राक्ष हंगाम सुरु झाला असून अनेक शेतकर्यांनी द्राक्ष बागां व्यापार्यांना दिल्या आहे.मात्र दोन दिवसांपासून कडाक्याची थंडी पडत असल्याने द्राक्ष मण्यांना तडे जात असल्याने आशा बागांपासून व्यापारी दूर जात असल्याने शेतकर्यांची अवस्था बिकट झाली आहे.

टॅग्स :Nashikनाशिक