शहरं
Join us  
Trending Stories
1
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
2
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
3
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
5
जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
6
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
7
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
8
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
9
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
10
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
11
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
12
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
13
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
14
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
15
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
16
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
17
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
18
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
19
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
20
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."

अपेक्षांचे ओझे न ठेवता  मुलांचा विकास साधावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2018 00:12 IST

गीता परिवार येवला आयोजित बालसंस्कार शिबीराचा समारोप आज मनशक्ती प्रयोगकेंद्राच्या अभ्यासपुर्ण विवेचनाने येवला शहरात प्रथमच मनशक्ती प्रयोगकेंद्र लोणावळा प्रेरित मार्गदर्शनपर शिबीराचा समारोप संपन्न झाला. शिबिराच्या समारोपात प्रारंभी राष्ट्रकल्याण प्रार्थना झाली. प्रास्ताविक अविनाश वरोडे यांनी केले.

येवला : गीता परिवार येवला आयोजित बालसंस्कार शिबीराचा समारोप आज मनशक्ती प्रयोगकेंद्राच्या अभ्यासपुर्ण विवेचनाने येवला शहरात प्रथमच मनशक्ती प्रयोगकेंद्र लोणावळा प्रेरित मार्गदर्शनपर शिबीराचा समारोप संपन्न झाला. शिबिराच्या समारोपात प्रारंभी राष्ट्रकल्याण प्रार्थना झाली. प्रास्ताविक अविनाश वरोडे यांनी केले.  यावेळी मुलांवर अपेक्षांचे ओझे न ठेवता त्यांचा सर्वांगीण विकास कसा साधावा, कुटूंबातील सुसंवाद व मत्सरघातमुक्तीचे उपाय यावर मनशक्ती प्रयोगकेंद्राच्या साधक सौ. अनिता पाटील यांनी पालकांना मार्गदर्शन केले. मुलांच्या बुद्धिवर्धन या व्याख्यानाला समांतर त्यांच्या पालकांकरता बालसमस्या आण िकुटूंबसुखवर्धन या विषयावर मुलांच्या चौफेर वाढीचा हा काळ,वर्तनातले बदल होण्याचाही हाच काळ,एका बाजूने पालकांच्या अपेक्षा आण िदुसर्?या बाजूने स्पर्धेचा ताण यासह उमलण्याच्या उंबरठ्यावर असणार्?या या मुलांना कसे समजावून घ्यायचे याची माहिती देण्यात आली . शिक्षणासोबतच स्वभाव व आरोग्य हा समतोल कसा साधायचा,तसेच मुलांच्या अनेक समस्यांवर वैज्ञानिक व मानसशास्रीय उपायबाबत मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या स्वतंत्र सत्रात सौ. सुरेखा कानवडे यांनी मुलांना कृतज्ञतेचे महत्व, अवघड विषयांच्या अभ्यासाची मनशक्ती संशोधित बुद्धीवर्धन पध्दती, एकाग्रता साधण्याचे उपाय यावर मार्गदर्शन केले.पालकांची स्ट्रोबोस्कोप या यंत्राद्वारे सामुहिक चाचणी देखील घेण्यात आली. पालकांनी येवला शहरात प्रथमच झालेल्या मनशक्ती प्रयोगकेंद्राच्या या कार्यक्र मात विविध अभ्यासवर्ग, प्रयोग साहित्य यांचीही उत्सुकतेने माहिती घेतली. आयुष्यातील प्रत्येक टप्प्यांवर शाश्वत समाधान मिळवण्याकरता विज्ञाननिष्ठ उपाय योजना नि:स्वार्थपणे सांगणारे, व्यक्तीकल्याण ते विश्वकल्याण अशी व्यापक तत्वप्रणाली असणारे हे मनशक्ती प्रयोगकेंद्र, लोणावळा गेली पन्नास वर्षे जन्मपूर्व संस्कार ते मृत्युपश्चातचे विज्ञान अशा विविध विषयांवर संशोधन करीत आहे.बुद्धिवर्धन अभ्यासपद्धती, ताणमुक्त यश या विषयावर बोलतांना सौ पाटील यांनी नकळत अभ्यासाचा ताण पडतो, असे संशोधन सांगते. मग मुलांची काळजी घ्यायलाच हवी. ही काळजी अभ्यासापुरती नव्हे; तर इतरही अनेक बाबतीत घ्यायला हवी. ताणमुक्त अभ्यास यशाच्या वैज्ञानिक पद्धती, एकाग्रता शक्ती वाढवण्याच्या सोप्या पद्धती,आयुष्यातील उच्च ध्येय गाठण्यासाठी शक्ती नियोजन कसे करावे .स्वावलंबनाचे महत्व याबाबत अनेक दाखले सौ पाटील यांनी दिले.

टॅग्स :Nashikनाशिक