शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
2
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
3
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
4
परभणीचे पुण्यात राहणारे पाच मित्र, पानशेतला सिगारेटचा धूर काढत गेले अन्...; आता आहेत तुरुंगाच्या हवेत...
5
'विदर्भ कन्या' दिव्या देशमुखची कमाल; चीनच्या नंबर वन खेळाडूला दिला शह! PM मोदींनीही दिली 'शाब्बासकी'
6
'माझे पक्षनेतृत्वाशी मतभेद, पण...', काँग्रेस नेते शशी थरुर यांचे मोठे विधान
7
'या' आजारांची नावं ऐकाल तर साखर खाणंच आपोआप सोडून द्याल अन् निरोगी आयुष्य जगाल
8
Maharashtra: आधी अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नंतर ते अश्लील व्हिडिओ आणि फोटो केले व्हायरल
9
मोजून थकाल, पण गाडी संपणारच नाही! भारतातील 'वासुकी' ट्रेनबद्दल 'या' गोष्टी माहीत आहेत का?
10
...मग हिंदी भाषेचा जीआर निघाला कसा?; फडणवीस-राज भेटीवरून नाना पटोलेंचा गंभीर दावा
11
“होय मान्य करतो, बाळासाहेबांमुळेच मोठा झालो, तेच माझे गुरु अन् सर्वस्व”; नारायण राणेंची कबुली
12
Pataudi Trophy Row: 'पतौडी ट्रॉफी'चं नाव बदलण्याच्या वादावर अखेर सचिन तेंडुलकरने सोडलं मौन, म्हणाला- "हा निर्णय"
13
जमिनीवर असलेल्या त्या वस्तूमुळे भीषण विमान अपघातात वाचले विश्वास कुमारचे प्राण, काय होतं ते?
14
एकमेकांचे हात पकडले, धायमोकलून रडले अन् चालत्या ट्रेनसमोर उडी मारली; जोडप्याचा दुर्दैवी अंत
15
Health Tips: 'ही' जपानी टेक्निक ठेवेल तुम्हाला मधुमेह, रक्तदाब, हृदयविकारापासून दूर!
16
जळगाव: 13 वर्षाच्या तेजसचा कुणी चिरला गळा, का केला खून? 'त्या' दोघांनी काय सांगितले?
17
असीम मुनीर यांची भेट घेऊन ट्रम्प यांनी दिले संकेत; पाकिस्तान मित्र इराणला धोका देणार?
18
विमानाची मोठी दुर्घटना टळली! इंडिगोच्या फ्लाइटला पक्षी धडकला, पायलटने घेतला मोठा निर्णय
19
१० रुपयांची फाटकी नोट बदलणार राजा रघुवंशी प्रकरणाची कहाणी? संशयाच्या फेऱ्यात अडकला 'हा' व्यक्ती!
20
“पुढील आषाढी एकादशीला अजित पवार CM म्हणून शासकीय पूजा करतील”; कुणी घातले पांडुरंगाला साकडे?

अपेक्षांचे ओझे न ठेवता  मुलांचा विकास साधावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2018 00:12 IST

गीता परिवार येवला आयोजित बालसंस्कार शिबीराचा समारोप आज मनशक्ती प्रयोगकेंद्राच्या अभ्यासपुर्ण विवेचनाने येवला शहरात प्रथमच मनशक्ती प्रयोगकेंद्र लोणावळा प्रेरित मार्गदर्शनपर शिबीराचा समारोप संपन्न झाला. शिबिराच्या समारोपात प्रारंभी राष्ट्रकल्याण प्रार्थना झाली. प्रास्ताविक अविनाश वरोडे यांनी केले.

येवला : गीता परिवार येवला आयोजित बालसंस्कार शिबीराचा समारोप आज मनशक्ती प्रयोगकेंद्राच्या अभ्यासपुर्ण विवेचनाने येवला शहरात प्रथमच मनशक्ती प्रयोगकेंद्र लोणावळा प्रेरित मार्गदर्शनपर शिबीराचा समारोप संपन्न झाला. शिबिराच्या समारोपात प्रारंभी राष्ट्रकल्याण प्रार्थना झाली. प्रास्ताविक अविनाश वरोडे यांनी केले.  यावेळी मुलांवर अपेक्षांचे ओझे न ठेवता त्यांचा सर्वांगीण विकास कसा साधावा, कुटूंबातील सुसंवाद व मत्सरघातमुक्तीचे उपाय यावर मनशक्ती प्रयोगकेंद्राच्या साधक सौ. अनिता पाटील यांनी पालकांना मार्गदर्शन केले. मुलांच्या बुद्धिवर्धन या व्याख्यानाला समांतर त्यांच्या पालकांकरता बालसमस्या आण िकुटूंबसुखवर्धन या विषयावर मुलांच्या चौफेर वाढीचा हा काळ,वर्तनातले बदल होण्याचाही हाच काळ,एका बाजूने पालकांच्या अपेक्षा आण िदुसर्?या बाजूने स्पर्धेचा ताण यासह उमलण्याच्या उंबरठ्यावर असणार्?या या मुलांना कसे समजावून घ्यायचे याची माहिती देण्यात आली . शिक्षणासोबतच स्वभाव व आरोग्य हा समतोल कसा साधायचा,तसेच मुलांच्या अनेक समस्यांवर वैज्ञानिक व मानसशास्रीय उपायबाबत मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या स्वतंत्र सत्रात सौ. सुरेखा कानवडे यांनी मुलांना कृतज्ञतेचे महत्व, अवघड विषयांच्या अभ्यासाची मनशक्ती संशोधित बुद्धीवर्धन पध्दती, एकाग्रता साधण्याचे उपाय यावर मार्गदर्शन केले.पालकांची स्ट्रोबोस्कोप या यंत्राद्वारे सामुहिक चाचणी देखील घेण्यात आली. पालकांनी येवला शहरात प्रथमच झालेल्या मनशक्ती प्रयोगकेंद्राच्या या कार्यक्र मात विविध अभ्यासवर्ग, प्रयोग साहित्य यांचीही उत्सुकतेने माहिती घेतली. आयुष्यातील प्रत्येक टप्प्यांवर शाश्वत समाधान मिळवण्याकरता विज्ञाननिष्ठ उपाय योजना नि:स्वार्थपणे सांगणारे, व्यक्तीकल्याण ते विश्वकल्याण अशी व्यापक तत्वप्रणाली असणारे हे मनशक्ती प्रयोगकेंद्र, लोणावळा गेली पन्नास वर्षे जन्मपूर्व संस्कार ते मृत्युपश्चातचे विज्ञान अशा विविध विषयांवर संशोधन करीत आहे.बुद्धिवर्धन अभ्यासपद्धती, ताणमुक्त यश या विषयावर बोलतांना सौ पाटील यांनी नकळत अभ्यासाचा ताण पडतो, असे संशोधन सांगते. मग मुलांची काळजी घ्यायलाच हवी. ही काळजी अभ्यासापुरती नव्हे; तर इतरही अनेक बाबतीत घ्यायला हवी. ताणमुक्त अभ्यास यशाच्या वैज्ञानिक पद्धती, एकाग्रता शक्ती वाढवण्याच्या सोप्या पद्धती,आयुष्यातील उच्च ध्येय गाठण्यासाठी शक्ती नियोजन कसे करावे .स्वावलंबनाचे महत्व याबाबत अनेक दाखले सौ पाटील यांनी दिले.

टॅग्स :Nashikनाशिक