शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
कुख्यात नक्षलवाद्याला दहशतवाद विरोधी पथकाने केली अटक, ६-७ वर्षांपासून होता फरार
3
PBKS vs LSG : बॅटिंग-बॉलिंगमध्ये 'सिंग इज किंग शो'; पंतच्या लखनौसमोर श्रेयस अय्यरच्या पंजाबचा 'भांगडा'
4
"...त्यासाठी सुंदर महिलांना अमेरिकेत पाठवा’’, ज्येष्ठ पत्रकाराचा पाकिस्तानला अजब सल्ला, आता होतेय टीका   
5
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
6
विमानतळावर उतरताना भिंतीवर आदळले विमान, वैमानिकाने उडी मारून वाचवले प्राण
7
नागपुरात शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याविरोधात विनयभंग, फसवणुकीचा गुन्हा दाखल
8
पाच लग्नं केली, सहाव्याच्या तयारीत होता, पण पीडित पत्नीने घेतली पोलिसांत धाव, पोलिसाचाच कारनामा झाला उघड
9
सेंच्युरी हुकली; फिफ्टी प्लस धावसंख्येसह प्रभसिमरन याने साधला मोठा डाव; गेलच्या विक्रमाशी बरोबरी
10
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
11
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
12
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
13
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
14
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

वंचित बहुजन आघाडीचा ‘तिरडी’ मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:21 IST

यावेळी तालुकाध्यक्ष शेखर बच्छाव यांनी आजही आदिवासी समाजाला मानवी प्रतिष्ठेसपूरक ठरेल अशा 'दफन विधी' साठी आवश्यक असणारी तरतूद होत ...

यावेळी तालुकाध्यक्ष शेखर बच्छाव यांनी आजही आदिवासी समाजाला मानवी प्रतिष्ठेसपूरक ठरेल अशा 'दफन विधी' साठी आवश्यक असणारी तरतूद होत नसेल किंवा अडवणूक होत असेल तर ठिकठिकाणचे संबंधित अधिकारी भारतीय संविधानाने बहाल केलेल्या मूलभूत अधिकारांचे हनन करत असल्याचा आरोप केला. यावेळी आपल्या मागण्यांचे निवेदन तहसीलदार जितेंद्र इंगळे पाटील यांना सादर करण्यात आले.

मोर्चात चेतन वनिस, महासचिव दादा खरे, जिल्हा प्रवक्ते अमोल बच्छाव, संदीप वाघ, सुनील पवार,तालुका उपाध्यक्ष दीपक पाटील, युवा शहराध्यक्ष जितेंद्र सरदार, दिलीप गांगुर्डे, गोरख चव्हाण, समाधान देवरे, संघटक डॉ. सिद्धार्थ जगताप, कडू वनिस, राहुल येशी, नीलेश देवरे, दत्ता पाटील, गोरख चव्हाण, शिवा चौरे, साजन गायकवाड, स्वप्नील बच्छाव, मुन्ना शिरसाठ, राहुल बच्छाव, रोहित मोरे, ऋतिक गायकवाड, अतुल शेजवळ, अंकुश बच्छाव, नागेश शेजवळ, संजय पवार, सुधाकर पवार, आकाश माळी, सुरेश सोनवणे, कृष्णा वाघ, शरद निरभवणे, अविनाश निकम, भूषण सोनवणे आदी सहभागी झाले होते.

या आहेत मागण्या...

आदिवासी समाजासाठी प्रत्येक गावागावात स्वतंत्र 'दफनभूमी'साठी कायदेशीर धोरणात्मक तरतूद होऊन तत्काळ अंमलबजावणी व्हावी.

आदिवासी समाजावर परंपरागत लादण्यात येणारी अतिशय अन्यायकारक असणारी सालदारकीची पद्धत बंद करण्यात यावी.

आदिवासी समाजाच्या घरकुलांचा प्रश्न मार्गी लावण्यात यावा, आदिवासी समाजाची आर्थिक उन्नती व्हावी, जीवनमान सुधारावे यासाठी विशेष आर्थिक उपाययोजना करण्यात याव्यात. अनु. जाती, जमातीच्या विकासासाठी शासकीय, निमशासकीय मोठ्या आस्थापनांबरोबरच खासगी आस्थापनांमध्येही नोकरीच्या जागा आरक्षित ठेवाव्यात.

फोटो- १६ सटाणा मोर्चा

वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तहसील कार्यालयावर काढण्यात आलेला तिरडी मोर्चा.

160821\16nsk_83_16082021_13.jpg

फोटो- १६ सटाणा मोर्चा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने  तहसील कार्यालयावर काढण्यात आलेला तिरडी मोर्चा.