शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

पोषण आहार वाटपाचा बोजवारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2017 00:29 IST

मानधनवाढीच्या मागणीसाठी अंगणवाडी कर्मचाºयांनी ११ सप्टेंबरपासून पुकारलेला बेमुदत संप पंधरा दिवस उलटूनही सुरूच आहे. या संपामुळे वरखेडा परिसरातील बालक, स्तनदा माता, गरोदर माता आदींना पोषण आहार व आरोग्यसेवा मिळण्याची यंत्रणा कोलमडून गेली आहे. आमची अंगणवाडीची ताई केव्हा येणार? आम्ही रोज त्रास देतो म्हणून आमच्या ताईला राग आला का, असा निरागस प्रश्न अंगणवाडीतील बालके आपल्या आईवडिलांना विचारत आहे. त्यामुळे संपावर शासनाने तातडीने तोडगा काढावा, अशी मागणी आता नागरिकांमधूनही होत आहे.

वरखेडा : मानधनवाढीच्या मागणीसाठी अंगणवाडी कर्मचाºयांनी ११ सप्टेंबरपासून पुकारलेला बेमुदत संप पंधरा दिवस उलटूनही सुरूच आहे. या संपामुळे वरखेडा परिसरातील बालक, स्तनदा माता, गरोदर माता आदींना पोषण आहार व आरोग्यसेवा मिळण्याची यंत्रणा कोलमडून गेली आहे. आमची अंगणवाडीची ताई केव्हा येणार? आम्ही रोज त्रास देतो म्हणून आमच्या ताईला राग आला का, असा निरागस प्रश्न अंगणवाडीतील बालके आपल्या आईवडिलांना विचारत आहे. त्यामुळे संपावर शासनाने तातडीने तोडगा काढावा, अशी मागणी आता नागरिकांमधूनही होत आहे.  मानधनात वाढ करावी, टेक होम रेशन (टीएचआर) बंद करावा, शासकीय कर्मचाºयांप्रमाणे सोयी -सुविधा मिळाव्या आदी प्रमुख मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कृती समितीच्या वतीने राज्यभर ११ सप्टेंबरपासून बेमुदत संप पुकारला आहे. या संपाला अंगणवाडी कर्मचाºयांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.  अंगणवाडी कर्मचाºयांच्या संपावर तोडगा काढण्यासाठी बालविकास विभागाने संघटनेसोबत मंत्रालय स्तरावर अनेक बैठका घेतल्या. त्यातून काहीच निष्पन्न झाले नाही. सेवाज्येष्ठतेनुसार व शिक्षणावर आधारित मानधन वाढ देण्यात यावी ही कर्मचाºयांची आग्रही मागणी आहे. त्यामुळे शासनाचा हा प्रस्ताव धुडकावत बेमुदत संप कायम ठेवला आहे.  संपाबाबत सन्माननीय तोडगा निघत नसल्याने लाभार्थी बालक, स्तनदा माता, गरोदर माता आदींना पोषण आहार व आरोग्यसेवा मिळण्यासाठी शासनाच्या वतीने स्थानिक पातळीवर वैद्यकीय अधिकारी, सरपंच, ग्रामसेवक  यांची एक समिती गठित करून त्यामार्फत आहार पुरवठा करणारे बचतगट आणि आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रात कार्यरत असलेल्या आशा स्वयंसेविकांच्या माध्यमातून या लाभार्थींना पोषण आहार व आरोग्यसेवा देण्यात याव्यात, असा निर्णय शासन स्तरावर घेण्यात आला  आहे तसे आदेशही स्थानिक पातळीवरील घटकांना दिले आहेत. परंतु त्यातही प्रशासनाला अडचणी जाणवत आहेत.बचतगट पोषण आहार शिजवून देण्यास तयारआहेत; पण वाटप करण्यास नाखुशी दर्शवत आहेत. त्याबरोबरच संप कालावधीतील पोषण आहाराची देयके मिळतील का? याबाबतही सांशक आहेत. तसेच तीन ते सहा वयोगटातील लाभार्थींची यादी अंगणवाडी सेविकेकडे असते त्यामुळे आहार वाटपात अनंत अडचणी येण्याची शक्यता जास्त आहे.