शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
3
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
8
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
9
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
10
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
11
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
12
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
13
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
14
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
15
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
16
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
17
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
18
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
19
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
20
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?

डेंग्यूसदृश आजाराने बालकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2017 23:05 IST

जायखेडा : येथे डेंग्यूसदृश आजाराचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून आल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यातच गावातील गौतम चिंतामण गायकवाड (१४) या मुलाचा तापाने मृत्यू झाल्याने ग्रामस्थ अधिकच धास्तावले आहेत. गावातील वाढती अस्वच्छता व उपाययोजनांकडे ग्रामपंचायत दुर्लक्ष करीत असल्याने गावात साथीचे आजार पसरत असल्या

जायखेडा : येथे डेंग्यूसदृश आजाराचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून आल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यातच गावातील गौतम चिंतामण गायकवाड (१४) या मुलाचा तापाने मृत्यू झाल्याने ग्रामस्थ अधिकच धास्तावले आहेत. गावातील वाढती अस्वच्छता व उपाययोजनांकडे ग्रामपंचायत दुर्लक्ष करीत असल्याने गावात साथीचे आजार पसरत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे असून, ग्रामपंचायतीच्या भोंगळ कारभाराविषयी तीव्र असंतोष व्यक्त करण्यात येत आहे.गावातील वाढत्या साथीच्या आजारांना ग्रामपंचायतीचा ढिसाळ कारभार जबाबदार असल्याचा आरोप करीत सोमवारी सकाळी गावातील शेकडो संतप्त स्त्री-पुरु ष नागरिकांनी ग्रामपंचायत कार्यालयात जमून ग्रामविकास अधिकाºयास घेराव घालून जाब विचारला व स्थानिक लोकप्रतिनिधींनाही चांगलेच धारेवर धरले. दरम्यान, ७ आॅक्टोबर रोजी होणाºया ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा प्रस्ताव संतप्त ग्रामस्थांकडून यावेळी मांडण्यात आला.गेल्या काही दिवसांत डेंग्यूसदृश आजाराने जायखेडा गावात थैमान घातले असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. शासकीय व खासगी रुग्णालयांमध्ये सर्व वयोगटातील रुग्ण मोठ्या संख्येने उपचार घेत आहेत. डास निर्मूलन व स्वच्छतेसाठी ठोस उपाययोजना करीत नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. विविध आजारांचे रुग्णगेल्या काही दिवसांपासून गावात थंडी, ताप, पेशी कमी होणे, अंगदुखी, सर्दी, खोकला आदी आजारांच्या रु ग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. काही रु ग्ण प्राथमिक आरोग्य केंद्रात, तर अनेक रु ग्ण खासगी रुग्णालयात उपचार घेत असून, अनेकांना तातडीच्या उपचारासाठी मालेगाव येथील खासगी रु ग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यामुळे जिवाच्या धोक्याबरोबरच हजारो रुपयांचा भुर्दंड नागरिकांना सोसावा लागत आहे. प्रशासनाने वेळीच दखल घेऊन, जनजागृतीबरोबरच डास निर्मूलन मोहीम व स्वच्छता मोहीम राबवावी, अशी मागणी करण्यात येत आहे.