शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

भाजीपाला साठवण्यासाठी शुन्य ऊर्जा शीतकक्षवर प्रात्यक्षिक उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2020 14:53 IST

नांदूरशिंगोटे : महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृषी महाविद्यालय, कोल्हापूर येथील कृषीदूत केतन उल्हास शेळके या विद्यार्थ्याने सिन्नर तालुक्यातील कासारवाडी येथील शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

ठळक मुद्देग्रामीण कृषी जागरुकता आणि कृषी औद्योगिक कार्यानुभव कार्यशाळा

नांदूरशिंगोटे : महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृषी महाविद्यालय, कोल्हापूर येथील कृषीदूत केतन उल्हास शेळके या विद्यार्थ्याने सिन्नर तालुक्यातील कासारवाडी येथील शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.ग्रामीण कृषी जागरुकता आणि कृषी औद्योगिक कार्यानुभव कार्यशाळा अंतर्गत भोजापूर खोरे परिसरातील कासारवाडी गावातील शेतकऱ्यांना शून्य ऊर्जा शीतकक्ष याची निर्मिती, त्याचा वापर आणि फायदे याविषयी माहिती देण्यात आली. शून्य ऊर्जा शीतकक्षाची उभारणी विट व वाळुच्या सहाय्याने करण्यात आली होती. त्यामुळे फळे व भाजीपाला जास्त काळ ताजा राहण्यास मदत मिळते. शीतकक्षामुळे पोषणमूल्ये टिकून राहण्यास मदत होत असल्याचे कृषीदूत शेळके यांनी सांगितले.यासाठी कुठल्याही प्रकारची ऊर्जा लागत नाही व खर्चही कमी लागतो. या प्रात्यक्षिकासाठी सहयोगी अधिष्ठाता डॉ पी. एन. रसाळ, कार्यक्रम समन्वयक बी. टी. कोलगणे, केंद्रप्रमुख डी. के. काठमाळ, विषय तज्ञ आर. वी. माने, कार्यक्रम अधिकारी सी. व्ही. मेमाणे यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी परिसरातील शेतकरी उपस्थित होते.फोटो ओळी : सिन्नर तालुक्यातील कासारवाडी येथील शेळके वस्तीवर कृषीदूत केतन शेळके यांनी भाजीपाला साठवण्या संदर्भात प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. त्याप्रसंगी शेतकरी बांधवअ३३ंूँेील्ल३२ ं१ीं

 

टॅग्स :sinnar-acसिन्नरagricultureशेती