शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

लोकतंत्र सक्षम करणे गरजेचे :  सुजाता चौंदते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2019 00:06 IST

देशात आज अराजकता वाढली असल्याने संविधान अडचणीत आले आहे. संविधान वाचवायचे असेल, तर लोकतंत्र सक्षम करणे गरजेचे आहे, असे मत अ‍ॅड. सुजाता चौंदते यांनी व्यक्त केले.

सिडको : देशात आज अराजकता वाढली असल्याने संविधान अडचणीत आले आहे. संविधान वाचवायचे असेल, तर लोकतंत्र सक्षम करणे गरजेचे आहे, असे मत अ‍ॅड. सुजाता चौंदते यांनी व्यक्त केले.सिडकोतील सिंहस्थनगर येथील मायको हॉल येथे मानवतावादी बहुद्देशीय संस्थेच्या वतीने आयोजित ‘संविधान संस्कृती जनमाणसात सजविणे’ या विषयावरील व्याख्यानमालेत बोलताना अ‍ॅड. चौंदते बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर आर. आर. जगताप, आर. एस. भामरे, महेंद्र गायकवाड, सेवानिवृत्त अधिकारी सुभाष बोरकर, मोहन अढांगळे, लक्ष्मण कावळे, शिवदास म्हसदे, रामकृष्ण सरदार आदी उपस्थित होते. अ‍ॅड. चौंदते यांनी सांगितले की, लोकशाही वाचवायची असेल तर सर्वप्रथम लोकतंत्र वाचवावे लागेल. असे त्यांनी स्पष्ट केले आहे. आज देशामध्ये अराजकता वाढीस लागल्याने संविधान धोक्यामध्ये आले असल्याचे सांगितले जात आहे. लोकतंत्र वाचवायचे असेल तर लोकांमध्ये जागृकता निर्माण करून इव्हीएम यंत्राचा विरोध करावा लागेल, असेही शेवटी अ‍ॅड. चौंदते यांनी सांगितले. सूत्रसंचालन प्रज्ञा सोनवणे यांनी तर शिवदास म्हसदे यांनी आभार मानले.संविधान समजून घेण्याची गरज : गायकवाडमहेंद्र गायकवाड यांनी सांगितले की, संविधान म्हणजे जीवनाच्या नीतिमूल्याचे संकलन होय. संविधानाने वंचित, मागास समाजास संपूर्ण भारत देशात एक सूत्रात बांधले आहे. त्यामुळे संविधान समजून घेणे ही काळाची खरी गरज असल्याचेही गायकवाड यांनी सांगितले.

टॅग्स :Nashikनाशिक