शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
2
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
3
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
4
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
5
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
6
FD पेक्षा अधिक रिटर्न, रिस्कही कमी! 'याला' म्युच्युअल फंडाचं सेफ झोन म्हणतात, तुमच्यासाठी योग्य आहे का?
7
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
8
अक्षय कोठारीला मिळालं बालपणीचं प्रेम, 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात
9
Air India च्या भाड्यात १५% पर्यंतची घसरण; अहमदाबाद विमान अपघातानंतर बुकिंग मोठ्या प्रमाणात घटलं
10
Air India Plane Crash: ‘त्या’ विमानात कोणताही बिघाड नव्हता, एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांची ग्वाही
11
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
12
Navi Mumbai: मुलीवरून चिडवल्याने मित्राचा कापला गळा, नवी मुबईतील घटनेने खळबळ!
13
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
14
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
15
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
16
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
17
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
18
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
19
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
20
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी

लोकतंत्र सक्षम करणे गरजेचे :  सुजाता चौंदते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2019 00:06 IST

देशात आज अराजकता वाढली असल्याने संविधान अडचणीत आले आहे. संविधान वाचवायचे असेल, तर लोकतंत्र सक्षम करणे गरजेचे आहे, असे मत अ‍ॅड. सुजाता चौंदते यांनी व्यक्त केले.

सिडको : देशात आज अराजकता वाढली असल्याने संविधान अडचणीत आले आहे. संविधान वाचवायचे असेल, तर लोकतंत्र सक्षम करणे गरजेचे आहे, असे मत अ‍ॅड. सुजाता चौंदते यांनी व्यक्त केले.सिडकोतील सिंहस्थनगर येथील मायको हॉल येथे मानवतावादी बहुद्देशीय संस्थेच्या वतीने आयोजित ‘संविधान संस्कृती जनमाणसात सजविणे’ या विषयावरील व्याख्यानमालेत बोलताना अ‍ॅड. चौंदते बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर आर. आर. जगताप, आर. एस. भामरे, महेंद्र गायकवाड, सेवानिवृत्त अधिकारी सुभाष बोरकर, मोहन अढांगळे, लक्ष्मण कावळे, शिवदास म्हसदे, रामकृष्ण सरदार आदी उपस्थित होते. अ‍ॅड. चौंदते यांनी सांगितले की, लोकशाही वाचवायची असेल तर सर्वप्रथम लोकतंत्र वाचवावे लागेल. असे त्यांनी स्पष्ट केले आहे. आज देशामध्ये अराजकता वाढीस लागल्याने संविधान धोक्यामध्ये आले असल्याचे सांगितले जात आहे. लोकतंत्र वाचवायचे असेल तर लोकांमध्ये जागृकता निर्माण करून इव्हीएम यंत्राचा विरोध करावा लागेल, असेही शेवटी अ‍ॅड. चौंदते यांनी सांगितले. सूत्रसंचालन प्रज्ञा सोनवणे यांनी तर शिवदास म्हसदे यांनी आभार मानले.संविधान समजून घेण्याची गरज : गायकवाडमहेंद्र गायकवाड यांनी सांगितले की, संविधान म्हणजे जीवनाच्या नीतिमूल्याचे संकलन होय. संविधानाने वंचित, मागास समाजास संपूर्ण भारत देशात एक सूत्रात बांधले आहे. त्यामुळे संविधान समजून घेणे ही काळाची खरी गरज असल्याचेही गायकवाड यांनी सांगितले.

टॅग्स :Nashikनाशिक