शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
4
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
5
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
6
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
7
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
8
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
9
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
10
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
11
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
12
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
13
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
14
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
15
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
16
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
17
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
18
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
19
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
20
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त

चास येथे टॅँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2019 15:32 IST

नांदूरशिंगोटे: सिन्नर तालुक्यातील भोजापूर खोरे परिसरातील पावसाचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या चास गावात तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे.

नांदूरशिंगोटे: सिन्नर तालुक्यातील भोजापूर खोरे परिसरातील पावसाचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या चास गावात तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे. भोजापूर धरण उशाशी असताना गावाचा घसा कोरडा पडला आहे. गावात टॅँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी सरपंच नंदाताई भाबड यांनी पंचायत स्तरावर केली आहे. गावाला पाणीपुरवठा करणाºया विहिरीने तळ गाठल्याने पाणी पुरवठा करताना अडचणी निर्माण होत आहे. गावापासून जाणाºया म्हाळुंगी नदीजवळ स्थानिक पाणीपुरवठा योजनेची विहिंर आहेत. त्यातूनच गावाला पाणीपुरवठा केला जात आहे. परंतू यावर्षी सर्वत्र दुष्काळी स्थिती असल्याने बागायती क्षेत्रात सुध्दा पाणी टंचाई निर्माण झाली आहे. गेल्या अनेक वर्षात भोजापूर खोºयात पाणी प्रश्न बिकट झाला आहे. या भागात विहिरींनी तळ गाठल्याने अर्धातास सुध्दा विद्युतपंप चालत नाही. भोजापूर धरणाच्या क्षेत्रात गतवर्षी पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने म्हाळुंगी नदी दुथडी भरून वाहिली नसल्याने पाणी पुरवठा करणाºया विहिरीने तळ गाठला आहे. त्यामुळे विहिरीत पाणी आल्यानतंर तीन ते चार दिवसांनी गावाला पंधरा ते वीस मिनिटे पाणी पुरवठा केला जातो. चास गावात तीन ते साडेतीन हजार लोकसंख्या असल्याने सदरचा पाणीपुरवठा गावाला अपुरा पडत आहे. त्यामुळे पावसाचे माहेरघर असलेल्या भागात महिलांना पाण्यासाठी वणवण करावी लागत असल्याचे चित्र आहे.

टॅग्स :Nashikनाशिक