शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

दूरसंचारची सेवा सुरळीत करण्याची मागणी

By admin | Updated: July 26, 2014 00:51 IST

निवेदन सादर : चांदवड, देवळा तालुक्यांतील ग्राहक त्रस्त

चांदवड : चांदवड व देवळा तालुक्यांतील भारत दूरसंचार व ब्रॉडबॅण्ड सेवा सुरळीत करावी, अशी मागणी भारत संचार निगमचे राज्य जनरल मॅनेजर महेंद्रकुमार जैन यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.भारत संचार निगम मर्यादित ही सर्वांत मोठी कंपनी असून, चांदवड व देवळा तालुक्यांत या कंपनीचे अनेक ग्राहक आहेत. वारंवार दूरध्वनी व इंटरनेट सेवेत अडचणी निर्माण होत असतात. त्यामुळे या ग्राहकांना त्रास सहन करावा लागतो. बऱ्याच ठिकाणी सिग्नल टॉवर नसल्यामुळे नवीन फोन जोडणी व इंटरनेट सुविधा मिळू शकत नाही. चांदवड शहराच्या बाहेरील ठिकाणी व तालुक्यातील कन्हेरवाडी, बोराळे, तळेगाव, कातरवाडी आदि गावांत भारत संचारची गरज असून, सुविधा मिळत नाही. भारत संचार निगमच्या ग्राहकांना त्यांच्या दूरध्वनी, मोबाइल व ब्रॉडबॅण्ड इंटरनेटमध्ये वारंवार येणाऱ्या अडचणी व समस्यांबाबत संबंधित कार्यालयात तक्रारी नोंदविल्या आहेत. मात्र त्याचा उपयोग झाला नाही याकडे संबंधितांना त्वरित लक्ष देण्याच्या सूचना द्याव्यात, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष भूषण कासलीवाल यांनी हे निवेदन दिले आहे. (वार्ताहर)