शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
3
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
4
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
5
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
6
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
7
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
8
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
9
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
10
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
11
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
12
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
13
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
14
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
15
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
16
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
17
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
18
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
19
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
20
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी

युरिया खरेदीमध्ये शेतकऱ्यांची फसवणुक करणाऱ्यांचे परवाने रद्द करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2020 16:38 IST

कवडदरा : सध्या पाऊसाने बळीराजाला साथ दिलेली आहे. शेतकºयांचे शिवार फुलल्यालं आहे. मात्र कृषी सेवा केंद्राकडुन होणारी शेतकºयांची फसवणुक कुठेतरी थांबली पाहिजे. जर युरिया मध्ये कृषी सेवा केंद्राकडुन फसवणुक होत असेल तर शेतकरी संघटना लुट होऊ देणार नाही.

ठळक मुद्देमागणी कवडदरा येथील स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे सदस्य विवेक रोगंटे यांनी केली

कवडदरा : सध्या पाऊसाने बळीराजाला साथ दिलेली आहे. शेतकºयांचे शिवार फुलल्यालं आहे. मात्र कृषी सेवा केंद्राकडुन होणारी शेतकºयांची फसवणुक कुठेतरी थांबली पाहिजे. जर युरिया मध्ये कृषी सेवा केंद्राकडुन फसवणुक होत असेल तर शेतकरी संघटना लुट होऊ देणार नाही.ज्या सेवा केंद्रात युरिया उपलब्ध होईल त्याठिकाणी संबंधित कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित पाहिजे. यामध्ये ज्या सेवाकेंद्राकडुन शेतकर्यांची फसवणुक किंवा किमती पेक्षा जास्त भावाने खते विक्र ी होईल अशा केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे, अशी मागणी कवडदरा येथील स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे सदस्य विवेक रोगंटे यांनी केली आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती