शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting: रिझर्व्ह बँकेकडून रेपो दर 'जैसे थे', ईएमआयमध्ये कोणताही बदल होणार नाही
2
पाकिस्तानी दहशतवादी रशियाच्या मदतीला! युक्रेनविरोधात लढत असल्याचा झेलेन्स्कींचा दावा
3
'पाच महिन्यात पाच युद्ध थांबवली आता...'; ट्रम्प यांनी पुन्हा घेतले भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदीचे श्रेय
4
भारतावर २४ तासांत ‘टॅरिफ बॉम्ब’? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले, म्हणाले...
5
आजचे राशीभविष्य, ०६ ऑगस्ट २०२५: आर्थिक लाभ, लोकप्रियतेत वाढ; मान-सन्मानाचा दिवस
6
Share Market Today: शेअर बाजाराची पुन्हा रेड झोनमध्ये सुरुवात; 'या' स्टॉक्सचा घसरणीसह सुरू झाला व्यवहार
7
राजा रघुवंशी २.०; बॉयफ्रेंडसोबत थाटायचा होता संसार, पत्नीने पतीला जंगलात बोलावलं अन्...
8
कोणताही नवा चित्रपट नाही, तरीही सर्वात श्रीमंत; जुही चावलानं कशी बनवली ₹४,६०० कोटींची संपत्ती
9
मोठी बातमी: महादेव मुंडे खून प्रकरणातील माहिती देणाऱ्यास बक्षीस; एसआयटीकडून गोपनीयतेची हमी
10
Hiroshima Day : ६ ऑगस्ट १९४५चा 'तो' दिवस सुरू होताच 'लिटिल बॉय' पडला अन् अवघ्या जगाने विध्वंस पाहिला!
11
आता फक्त मोदी-जिनपिंगशी बोलणार; ट्रम्पना फोनही नाही करणार! टॅरिफ वॉर दरम्यान ब्राझीलने काय म्हटलं?
12
अमित शाह... अधिक वेग, अधिक जबाबदाऱ्या! 
13
जे स्वतःची कबर खोदताहेत, त्यांना का थांबवायचे? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर घणाघात
14
पालिका निवडणुकांचा दिवाळीनंतर उडणार बार; ‘स्थानिक’ निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर नाही
15
ढगफुटीने प्रलय; अनेक लोक, घरे वाहून गेली; बचावकार्यासाठी उतरले जवान
16
१९५४ पासून पाकला शस्त्रांची मदत करतोय अमेरिका, भारतीय लष्कराने ट्रम्पना आरसा दाखवला
17
स्टार्टअप्समधून घडवणार १.२५ लाख नवउद्योजक! धोरण जाहीर, ५ वर्षांत ५० हजार स्टार्टअप्स सुरू करण्याचे नियोजन
18
विदर्भ-मराठवाड्यातील माल जाणार समुद्रमार्गे, समृद्धी महामार्गाला जोडणार वाढवण बंदर
19
‘माधुरी’ला परत आणण्यासाठी सरकार सुप्रीम कोर्टात जाणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही
20
‘खरा भारतीय’ ठरविण्याचे अधिकार न्यायमूर्तींना नाहीत; प्रियांका गांधी म्हणाल्या, राहुल गांधी सैन्याविरोधात बोलले नाहीत

जिल्हा बॅँकेतील ठेवी परत करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2019 00:35 IST

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँक गेल्या तीन वर्षांपासून अडचणीत आली आहे. नोटबंदीनंतर मोठ्या प्रमाणात बॅँकेने वाटलेले पीककर्ज वसूल होऊ शकलेले नाही. त्यामुळे नवीन पीककर्ज देण्यास बॅँक तयार नाही त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे.

नाशिक : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँक गेल्या तीन वर्षांपासून अडचणीत आली आहे. नोटबंदीनंतर मोठ्या प्रमाणात बॅँकेने वाटलेले पीककर्ज वसूल होऊ शकलेले नाही. त्यामुळे नवीन पीककर्ज देण्यास बॅँक तयार नाही त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे.जिल्हा बॅँकेत ठेवलेल्या शेतकऱ्यांच्या ठेवीची रक्कम परत मिळत नसल्याने शेतकऱ्यांना सावकाराकडून कर्ज घेण्याची वेळ येत आहे. तसेच नागरी पतसंस्थांच्या ठेवी मोठ्या प्रमाणावर बॅँकेत जमा आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील विकास सोसायट्यांचा व्यवहार ठप्प झाला आहे. त्यामुळे नवीन पीककर्ज देण्यास बॅँक तयार नाही त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. सध्या खरीप हंगाम सुरू असल्याने शेतकºयांना पीककर्जाची आवश्यकता आहे. मात्र पीककर्ज मिळत नसल्याने शेतीची कामे ठप्प झाली आहेत. त्यामुळे शासनाने शेतकरी व पतसंस्थांच्या ठेवी परत करण्याची मागणी नाशिक जिल्हा भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे.

टॅग्स :NashikनाशिकBanking Sectorबँकिंग क्षेत्र