शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

वाळलेली झाडे काढण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2018 00:45 IST

गवती बंगला ते नामपूर रस्त्यापर्यंतची वाळलेली झाडे महानगरपालिकेने त्वरित काढावीत, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते प्रा. रवींद्र मोरे यांनी आयुक्त संगीता धायगुडे यांना पाठवलेल्या निवेदनात केली आहे.

मालेगाव कॅम्प : इतर राज्यात अवकाळी वादळांना सुरूवात झाली. मनुष्यही नैसर्गिक हानी झाली व करोडो रूपयांचे नकुसान झाले आहे. तशी अवस्था मालेगाव शहरामध्ये होवू नये म्हणून गवती बंगला ते नामपूर रस्त्यापर्यंतची वाळलेली झाडे महानगरपालिकेने त्वरित काढावीत, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते प्रा. रवींद्र मोरे यांनी आयुक्त संगीता धायगुडे यांना पाठवलेल्या निवेदनात केली आहे.गवती बंगला ते नामपूर रस्त्यापर्यंत झाडे नुसती वाळलेली नाहीत तर ते पडण्याच्या मार्गावर आहेत व विजेच्या तारा त्याला खेटून आहेत. काही झाडे त्यांच्या वजनाने वाकलेली आहे व ते केव्हा पडतील हे सांगता येत नाही. रस्त्याची दुतर्फा वाहतूक चालते.हा रस्ता ताहाराबाद ते टेहरे मार्गे नाशिक जाणारी वाहतूक मोठ्या प्रमाणात चालते. त्यामुळे ह्या ठिकाणी केव्हा अपघात होईल ते सांगता येत नाही. झाडे आज वाळलेली आहेत तर ते कापूण ुढची जीवितहानी टाळता येईल. वादळापूर्वीची शांतता म्हणता येणार नाही. ही झाडे केव्हाही उन्मळून पडण्याची शक्यता आहे. तिच झाडे नसून शहरामध्ये अशी बरीचशी झाडे आपल्याला पहायला मिळतील. मोची कॉर्नर ते मोसमपूल या रस्त्यालगत सुद्धा झाडे अशी भरपूर आहेत . जीवितहानी होणार नाही त्याच्या आधी ही झाडे त्वरित काढून शहरवासियांना दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

टॅग्स :MalegaonमालेगांवNashikनाशिक