शहरं
Join us  
Trending Stories
1
“लोकशाहीवर चौफेर हल्ले, चीनला शक्य ते भारत करू शकत नाही”; कोलंबियातून राहुल गांधींची टीका
2
...अन्यथा महाराष्ट्रात निवडणुका होऊ देणार नाही; मनोज जरांगेंनी सरकारविरोधात पुन्हा थोपटले दंड, कोणत्या मागण्या केल्या?
3
Manoj Jarange Patil : "मी थोड्या दिवसांचा पाहुणा..."; मनोज जरांगे पाटील यांना अश्रू अनावर, मराठ्यांना भावनिक साद
4
उल्हासनगरात गरब्याच्या ठिकाणी शिवसेना शाखाप्रमुखावर पिस्तूल रोखून गोळीबार करणारा गजाआड 
5
दसरा मेळाव्यात मनोज जरांगेंनी दिली पुढील आंदोलनाची हाक; म्हणाले, “सरकारला १ महिन्याची मुदत”
6
"सर्व प्रॉपर्टी देऊन टाका…!" निर्दयी सुनेची वृद्ध सासूला अमानुष मारहाण, केस ओढत केली शिवीगाळ; VIDEO पाहून तुमचाही संताप उडेल
7
Chaitanyananda Saraswati : डर्टी गेम! चैतन्यनंद सरस्वतीच्या मठात सेक्स टॉय, अश्लील CD; दिल्ली ते दुबईपर्यंत नेटवर्क
8
Zubeen Garg : स्कूबा डायव्हिंगमुळे नाही तर.... कसा झाला सिंगर झुबीन गर्गचा मृत्यू? आता मोठा खुलासा
9
VIDEO: बापरे... अगदी सहज उंच बिल्डिंगवरून तरूणाने स्विमिंग पूलमध्ये मारली उडी अन् मग...
10
Mohammed Siraj Record : मियाँ मॅजिक! सिराजनं साधला नंबर वन होण्याचा डाव; मिचेल स्टार्कला टाकले मागे
11
‘संघाला १०० वर्ष झाली तरी त्यांची ‘मुंह में राम, बगल में छुरी’ भूमिका आजही कायम, काँग्रेसची टीका    
12
बिल्सेरी, किनले, अक्वाफिनाला आता टक्कर देणार मुकेश अंबानी; ₹३०००० कोटींच्या व्यवसायात एन्ट्रीच्या तयारीत 
13
रशियाने मोठा धोका दिला? भारताच्या विनंतीकडे दुर्लक्ष करत पाकिस्तानला फायटर जेटचं इंजिन देण्याचा निर्णय घेतला; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
14
Viral Video: अशा मित्रांपासून सावध राहिलेलं बरं; एकदा 'हा' व्हिडीओ बघाच!
15
"गोपीनाथ मुंडेंनी मराठा आरक्षणाला विरोध केला नाही, पण..."; पंकजा मुंडे दसरा मेळाव्यात स्पष्टच बोलल्या
16
दसरा मेळाव्यात भाषण सुरू असतानाच पंकजा मुंडे कार्यकर्त्यांवर संतापल्या, म्हणाल्या पोरांनो तुम्ही...  
17
“भारत खरोखरच स्वतंत्र आहे का?”; गीतांजली वांगचूक यांचा सवाल, केंद्रीय गृहमंत्रालयावर टीका
18
१९ वर्षे शनि, १८ वर्षे राहु महादशा: शनि महादशेत राहु अंतर्दशा आली? भाग्योदय; अपार पैसा-लाभ!
19
Goldman Sachs चे 'हे' ४ शेअर्स बनले सुपरस्टार; एका वर्षात १५५ टक्क्यांपर्यंतची तेजी, तुम्ही घेतलाय का?
20
 ...मग पोलिसांची हत्या करावी लागली तरी हरकत नाही, समोर आला तौकीर रजाचा भयानक डाव

हरणबारी धरणातून पाण्याचे आवर्तन सोडण्याची मागणी

By admin | Updated: November 16, 2015 22:13 IST

दुष्काळ : पाण्यासाठी नागरिकांची भटकंती

द्याने : मोसम परिसरात सध्या भीषण पाणीटंचाई भेडसावत असून, सार्वजनिक पाणीपुरवठा करणाऱ्या ग्रामपंचायतींच्या विहिरींची भूजल पातळी खालावली आहे. इतरत्रही जलस्त्रोत मृत झाले आहेत. नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत असून, हरणबारी धरणातून आवर्तन सोडावे अशी मागणी निवेदनाव्दारे जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. हरणबारी धरणक्षेत्रात उशिरा का होईना समाधानकारक पाऊस झाल्याने धरण शंभर टक्के भरले आहे. मात्र, मोसम नदीपात्रजवळील गावातील नागरिकांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. हरणबारी धरणातून मोसम नदीपात्रात पाणी सोडल्यास परिसरातील गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होईल.तीन वर्षांपासून दुष्काळाच्या झळा शेतकरी सोसत असल्याने शेतकऱ्यांचे पीककर्ज माफ करावे आदि मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख दीपक पगार, जिल्हा प्रवक्ते हंसराज वडगुले, जिल्हाध्यक्ष गोविंद पगार व शशिकांत कोर, जयवंत कोर, पंढरीनाथ अहिरे उपस्थित होते. (वार्ताहर)