शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

हरणबारी धरणातून पाण्याचे आवर्तन सोडण्याची मागणी

By admin | Updated: November 16, 2015 22:13 IST

दुष्काळ : पाण्यासाठी नागरिकांची भटकंती

द्याने : मोसम परिसरात सध्या भीषण पाणीटंचाई भेडसावत असून, सार्वजनिक पाणीपुरवठा करणाऱ्या ग्रामपंचायतींच्या विहिरींची भूजल पातळी खालावली आहे. इतरत्रही जलस्त्रोत मृत झाले आहेत. नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत असून, हरणबारी धरणातून आवर्तन सोडावे अशी मागणी निवेदनाव्दारे जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. हरणबारी धरणक्षेत्रात उशिरा का होईना समाधानकारक पाऊस झाल्याने धरण शंभर टक्के भरले आहे. मात्र, मोसम नदीपात्रजवळील गावातील नागरिकांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. हरणबारी धरणातून मोसम नदीपात्रात पाणी सोडल्यास परिसरातील गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होईल.तीन वर्षांपासून दुष्काळाच्या झळा शेतकरी सोसत असल्याने शेतकऱ्यांचे पीककर्ज माफ करावे आदि मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख दीपक पगार, जिल्हा प्रवक्ते हंसराज वडगुले, जिल्हाध्यक्ष गोविंद पगार व शशिकांत कोर, जयवंत कोर, पंढरीनाथ अहिरे उपस्थित होते. (वार्ताहर)