शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

पालखेड आवर्तनातून बंधारे भरून देण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2018 18:23 IST

मानोरी : येवला तालुक्याच्या पश्चिम भागात दीड महिना उलटून गेला तरी जोरदार पाऊस झालेला नाही. त्यामुळे बळीराजा संकटात सापडला असून दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले आहे. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी पालखेड आवर्तनाच्या पाण्याने बंधारे भरून देण्याची मागणी होत आहे.

ठळक मुद्देपावसाची प्रतिक्षा : दुबार पेरणीची टांगती तलवार

मानोरी : येवला तालुक्याच्या पश्चिम भागात दीड महिना उलटून गेला तरी जोरदार पाऊस झालेला नाही. त्यामुळे बळीराजा संकटात सापडला असून दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले आहे. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी पालखेड आवर्तनाच्या पाण्याने बंधारे भरून देण्याची मागणी होत आहे.मानोरी बुद्रुक,मुखेड,देशमाने,खडकीमाळ आदि गावातील व परिसरातील शेतकरी दमदार ,मुसळधार पावसाच्या प्रतिक्षेत आहेत. येथील शेतकºयांनी मे महिन्याच्या अखेरीस हवामान खात्याने दिलेल्या अंदाजावर खरीप हंगामातील पिकांच्या तयारीला लागले होते. परंतु सध्याची परिस्थिती लक्षात घेता शेताºयांवर दुबार पेरणीची टांगती तलवार आहे. मोठा पाऊस नाही, त्यातच उन्हाच्या तीव्रतेमुळे मका,सोयाबीन,टोमटो,भूईमुग या पिकांना पाण्याची नितांत गरज भासत आहे. पाण्याच्या कमतरतेमुळे मका ,सायोबीनची पिके करपू लागले असून झाडांचे शेंडे सुकण्यास सुरु वात झाली आहे. यामुळे शेतकरी हतबल झाल्याचे दृश्य मानोरी बुद्रुक,देशमाने आदि परिसरात सध्या दिसत आहे. त्यामुळे सध्या सुरु असलेल्या पालखेड डाव्या कालव्याच्या आवर्तनातून पिकांना पाणी सेण्याची मागणी होत आहे.

टॅग्स :agricultureशेतीwater scarcityपाणी टंचाई