शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
2
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
3
"लॉकेट आणलंय, डोळे बंद कर"; पत्नीने सरप्राइजसाठी डोळे बंद करताच पती झाला राक्षस, केले २० वार!
4
"भाऊ, मी यावेळी राखी बांधू शकणार नाही"; पती आणि सासरच्यांना कंटाळून महिलेने संपवलं जीवन
5
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रायलाने केला खुलासा...
6
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! 'हे' ५ स्टॉक खरेदी करण्याचा ब्रोकरेज फर्मचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?
7
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
8
अमेरिकेला भारताची गरज, डीलसाठीच ट्रम्प यांची धडपड; एक्सपर्टनं सांगितली इन्साईड स्टोरी
9
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
10
बेलापूर न्यायालयामध्ये थेट लिंबू-मिरचीचा उतारा; दुसऱ्यांदा घडली घटना; या प्रकारानंतर एक न्यायाधीश चार दिवस रजेवर
11
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
12
Share Market Opening: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; मोठ्या घसरणीसह उघडले हे स्टॉक्स
13
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
14
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
15
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
16
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
17
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
18
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
19
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर

राजापूर परिसरात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2018 18:05 IST

राजापूर : येवला तालुक्यातील राजापूर येथील खरिपाची पिके करपून गेल्याने शेतकऱ्यांनी ती पिके आता काढणीस सुरूवात केली आहे. खरीप पिके हे थोडया फार प्रमाणात आलेले पावसावर शेतकºयांनी खरीपाची पेरणी केली होती. परंतु वरूणराजाचे आगमन न झाल्याने खरीपाची संपूर्ण पिके पावसाअभावी करपून गेल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतकºयांनी केलेला खर्चही वसूल होणार नसल्याने शेतकरी व शेतमजुरांना कामे नाही दुष्काळसदृष्य परिस्थिती निर्माण झाली असल्याने राजापूर व तालुक्यातील पूर्वेकडील भागात पिण्याच्या पाण्यासाठी टंचाई निर्माण झाली आहे. तसेच राजापूर व परिसरातील शेकडो मजूरावर उपासमारीची वेळ आली आहे.

ठळक मुद्दे दूष्काळचे रोजगार हमीचे कामे सूरू करावे अशी मागणी

राजापूर : येवला तालुक्यातील राजापूर येथील खरिपाची पिके करपून गेल्याने शेतकऱ्यांनी ती पिके आता काढणीस सुरूवात केली आहे. खरीप पिके हे थोडया फार प्रमाणात आलेले पावसावर शेतकºयांनी खरीपाची पेरणी केली होती. परंतु वरूणराजाचे आगमन न झाल्याने खरीपाची संपूर्ण पिके पावसाअभावी करपून गेल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतकºयांनी केलेला खर्चही वसूल होणार नसल्याने शेतकरी व शेतमजुरांना कामे नाही दुष्काळसदृष्य परिस्थिती निर्माण झाली असल्याने राजापूर व तालुक्यातील पूर्वेकडील भागात पिण्याच्या पाण्यासाठी टंचाई निर्माण झाली आहे. तसेच राजापूर व परिसरातील शेकडो मजूरावर उपासमारीची वेळ आली आहे. पावसाळा हा कोरडाच गेला आहे, त्यामुळे येणाºया काळात सर्वांना दुष्काळाचे चटके सोसावे लागणार असल्याचे चित्र आहे. हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाज हा समाधान कारक पाऊस पडेल असा होता. या आशेवर बळीराजाने खरीपाची पेरणी केली. कपाशी, बाजरी, भूईमूग,सोयाबीन ,मका, या खिरपाची पेरणी केली होती. राजापूर व पूवेंकडील भाग हा पांढºया सान्याचा भाग म्हणून ओळखला जातो. कपाशी, मका बाजरी या पिंकाची पावसाअभावी वाढ न झाल्याने बळीराजावर जनावरांना चारा टंचाई निर्माण झाली असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. अजून असा-तसा एक महिना जनावरांना शेतातील बांधाला असलेले गवत आहे.शेतकºयांनी उधारीतून घेतलेली बियाणे व खतांचे पैसे फेडताना शेतकरी अडचणीत सापडला आहे. खरीपाची संपूर्ण पिके गेलेली आहे, उत्पादन राजापूर येथील शेतकºयांना काहीच निघणार नाही. यामूळे बळीराजाला आपला उदरनिर्वाह कसा करावा अशा प्रश्न शेतकºयांना पडला आहे. पशूधन कसे पाळावेत व त्यांना चारा व पाणी कूठून आणावे या भितीने शेतकरी कवडीमोल भावात आपले पशूधन विकत आहे. शेतकºयांच्या हातात येणारे उत्पन्न हे निसर्गाने हिरावून घेतले आहे. राजापूर येथील विहीरी व बंधारे कोरड्या ठाक आहेत. संपूर्ण पावसाळा गेला तरीही राजापूर येथे वाडया, वस्तीवर पिण्याच्या पाण्यासाठी टॅकर सूरू आहे. त्यामुळे शासनाने राजापूर व परिसरातील पूवेंकडील भागात दूष्काळ जाहीर करून दूष्काळचे रोजगार हमीचे कामे सूरू करावे अशी मागणी राजापूर व परिसरातील शेतकºयांनी केली आहे.