शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
6
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
7
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
8
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
9
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
10
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
11
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
12
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
13
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
14
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
15
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
16
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
17
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
18
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
19
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

राजापूर परिसरात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2018 18:05 IST

राजापूर : येवला तालुक्यातील राजापूर येथील खरिपाची पिके करपून गेल्याने शेतकऱ्यांनी ती पिके आता काढणीस सुरूवात केली आहे. खरीप पिके हे थोडया फार प्रमाणात आलेले पावसावर शेतकºयांनी खरीपाची पेरणी केली होती. परंतु वरूणराजाचे आगमन न झाल्याने खरीपाची संपूर्ण पिके पावसाअभावी करपून गेल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतकºयांनी केलेला खर्चही वसूल होणार नसल्याने शेतकरी व शेतमजुरांना कामे नाही दुष्काळसदृष्य परिस्थिती निर्माण झाली असल्याने राजापूर व तालुक्यातील पूर्वेकडील भागात पिण्याच्या पाण्यासाठी टंचाई निर्माण झाली आहे. तसेच राजापूर व परिसरातील शेकडो मजूरावर उपासमारीची वेळ आली आहे.

ठळक मुद्दे दूष्काळचे रोजगार हमीचे कामे सूरू करावे अशी मागणी

राजापूर : येवला तालुक्यातील राजापूर येथील खरिपाची पिके करपून गेल्याने शेतकऱ्यांनी ती पिके आता काढणीस सुरूवात केली आहे. खरीप पिके हे थोडया फार प्रमाणात आलेले पावसावर शेतकºयांनी खरीपाची पेरणी केली होती. परंतु वरूणराजाचे आगमन न झाल्याने खरीपाची संपूर्ण पिके पावसाअभावी करपून गेल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतकºयांनी केलेला खर्चही वसूल होणार नसल्याने शेतकरी व शेतमजुरांना कामे नाही दुष्काळसदृष्य परिस्थिती निर्माण झाली असल्याने राजापूर व तालुक्यातील पूर्वेकडील भागात पिण्याच्या पाण्यासाठी टंचाई निर्माण झाली आहे. तसेच राजापूर व परिसरातील शेकडो मजूरावर उपासमारीची वेळ आली आहे. पावसाळा हा कोरडाच गेला आहे, त्यामुळे येणाºया काळात सर्वांना दुष्काळाचे चटके सोसावे लागणार असल्याचे चित्र आहे. हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाज हा समाधान कारक पाऊस पडेल असा होता. या आशेवर बळीराजाने खरीपाची पेरणी केली. कपाशी, बाजरी, भूईमूग,सोयाबीन ,मका, या खिरपाची पेरणी केली होती. राजापूर व पूवेंकडील भाग हा पांढºया सान्याचा भाग म्हणून ओळखला जातो. कपाशी, मका बाजरी या पिंकाची पावसाअभावी वाढ न झाल्याने बळीराजावर जनावरांना चारा टंचाई निर्माण झाली असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. अजून असा-तसा एक महिना जनावरांना शेतातील बांधाला असलेले गवत आहे.शेतकºयांनी उधारीतून घेतलेली बियाणे व खतांचे पैसे फेडताना शेतकरी अडचणीत सापडला आहे. खरीपाची संपूर्ण पिके गेलेली आहे, उत्पादन राजापूर येथील शेतकºयांना काहीच निघणार नाही. यामूळे बळीराजाला आपला उदरनिर्वाह कसा करावा अशा प्रश्न शेतकºयांना पडला आहे. पशूधन कसे पाळावेत व त्यांना चारा व पाणी कूठून आणावे या भितीने शेतकरी कवडीमोल भावात आपले पशूधन विकत आहे. शेतकºयांच्या हातात येणारे उत्पन्न हे निसर्गाने हिरावून घेतले आहे. राजापूर येथील विहीरी व बंधारे कोरड्या ठाक आहेत. संपूर्ण पावसाळा गेला तरीही राजापूर येथे वाडया, वस्तीवर पिण्याच्या पाण्यासाठी टॅकर सूरू आहे. त्यामुळे शासनाने राजापूर व परिसरातील पूवेंकडील भागात दूष्काळ जाहीर करून दूष्काळचे रोजगार हमीचे कामे सूरू करावे अशी मागणी राजापूर व परिसरातील शेतकºयांनी केली आहे.