शहरं
Join us  
Trending Stories
1
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
2
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
3
लिव्हरला सूज, हाताला सलाईन; रुग्णालयात उपचार सुरू असतानाही चिमुकल्याने तुळशीच्या पानावर साकारले विठूरायाचे चित्र 
4
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
5
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
6
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
7
पैसा दुप्पट करण्याची सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसची 'ही' योजना ११५ महिन्यांत तुमचे पैसे करेल डबल
8
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
9
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
10
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
11
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
12
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
13
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
14
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
15
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
16
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
17
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
18
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
19
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
20
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद

सुरगाण्यातील शेतकऱ्यांची नुकसानभरपाईची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2020 23:57 IST

अलंगुण : राज्यातील गत खरीप हंगामातील शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेल्या पिकांचे अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान केले. राज्य शासनाच्या आदेशावरून तालुका प्रशासनाने नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे केले होते.

अलंगुण : राज्यातील गत खरीप हंगामातील शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेल्या पिकांचे अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान केले. राज्य शासनाच्या आदेशावरून तालुका प्रशासनाने नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे केले होते. त्यावर राज्य शासनाने नुकसानभरपाई देण्याचे जाहीर करून अंमलबजावणीची प्रक्रिया गतिमान करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र अजूनपर्यंत नुकसानभरपाई मिळाली नसून ती तात्काळ शेतकºयांच्या खात्यात जमा करण्यात यावी, अशी मागणी पंचायत समिती सभापती मनीषा महाले यांनी तहसीलदार विजय सूर्यवंशी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.खरीप पिकावर अवकाळीने नुकसान केले. सदर नुकसानीचे प्रशासनाकडून पंचनामे झाले. त्यानंतर राज्य शासनाने आर्थिक मदतीची घोषणा करून मदत तातडीने देण्याचे आश्वासन राज्य शासनाने शेतकºयांना दिले होते. परंतु अजूनपर्यंत सदरची नुकसानभरपाई बाधित शेतकºयांना मिळालेली नाही. भरपाईची रक्कम शेतकºयांच्या खात्यात तात्काळ जमा करण्यात यावी,अशी मागणी सभापती महाले यांनी तहसीलदार सूर्यवंशी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

टॅग्स :Nashikनाशिक