शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
2
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
3
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
4
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
5
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
6
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
7
Ravindra Jadeja : जड्डूनं केली विक्रमांची 'बरसात'! WTC मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला
8
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
9
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
10
'भाजपाला फायदा करून देण्याची सुपारी घेतलीय का?'; काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयावर शरद पवार गट नाराज
11
कुटुंबासोबतचे संबंधच तोडले, लालू प्रसाद यादवांच्या मुलीने आरोप केलेले रझीम कोण, राजदमध्ये काय घडलं?
12
अल फलाह युनिव्हर्सिटीवर क्राईम ब्रांचचा बडगा, UGC च्या तक्रारीवरून २ FIR दाखल
13
"अल्लाह करे भारत..."; नौगाम ब्लास्टवर फारूक अब्दुल्ला यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
14
Rohini Acharya: "मी राजकारण सोडतेय आणि कुटुंबासोबतचे संबंधही तोडत आहे", लालू प्रसाद यादवांच्या मुलीच्या पोस्टने खळबळ
15
अखेर 'या' तारखेपासून नवी मुंबई विमानतळावरुन विमाने झेपावणार! पहिल्या टप्प्यात 10 शहरांसाठी सेवा सुरू होणार
16
IPL 2026 Retain and Released Player Full List : KKR नं महागड्या खेळाडूला दिल्ला धक्का; कुणी कुणावर ठेवला भरवसा?
17
बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार? जेडीयू म्हणतोय नीतीशच राहणार, भाजप म्हणतोय आमदार ठरवणार!
18
चीन-पाकिस्तानशी 'इलेक्ट्रोमॅग्नेटिक युद्ध'?; मुंबईनजीक GPS साठी भारताकडून NOTAM जारी, अर्थ काय?
19
Viral Video : एका दिवसात किती कमाई करतो मोमो विक्रेता? आकडा ऐकून हैराण व्हाल!
20
वीज बिल न भरल्याने कनेक्शन तोडले; रागात तरुणाने अख्ख्या शहराची लाईट बंद केली, वीज कर्मचाऱ्यांना रात्रभर कामाला लावलं
Daily Top 2Weekly Top 5

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई देण्याची मागणीु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2020 01:56 IST

पेठ : तालुक्यात जवळपास एक महिन्यापासून पावसाने उघडीप दिल्याने खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून शासनाने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी पेठ तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने तहसीलदार संदिप भोसले यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

पेठ : तालुक्यात जवळपास एक महिन्यापासून पावसाने उघडीप दिल्याने खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून शासनाने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी पेठ तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने तहसीलदार संदिप भोसले यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. ऐन लावणीच्या वेळी पाऊस गायब झाल्याने भात व नागालीची रोपे वाया गेली आहेत. पावसाच्या भरवशावर शेतकऱ्यांनी लावणी केली मात्र नंतर पाऊस आला नसल्याने रोपे वाळून गेल्याने प्रशासनाने पंचनामे करून नुकसान भरपाईचे प्रस्ताव सादर करावेत अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

-------------------------याशिवाय पर्जन्यमापक यंत्राची दुरु स्ती करून अचूक पर्जन्य आकडेवारी सादर करावी, पिक आणेवारी कमी करावी, खावटी कर्ज व पिककर्ज वाटप करावे आदी मागण्यांचा निवेदनात समावेश आहे. याप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष संजय वाघ, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष विजय देशमुख, उपाध्यक्ष छगन चारोस्कर ,छबीलदास चोरटे, शहराध्यक्ष त्र्यंबक कांमडी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थीत होते. 

टॅग्स :Nashikनाशिक