शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
2
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
3
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
4
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
5
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
6
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
7
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
8
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
9
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
10
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
11
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
12
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
13
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
14
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
15
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
16
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
17
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
18
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
19
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
20
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू

भूमिहीनांना शेतजमिनीचा लाभ देण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2018 00:38 IST

कर्मवीर दादासाहेब गायकवाड स्वाभिमान सबलीकरण योजनेंतर्गत प्रत्येक चार एकर शेतजमीन मिळविण्यासाठी ३२ भूमिहीनांनी अर्ज केले असून, त्यांना शेतजमिनीचा लाभ मिळवून द्यावा, अशी मागणी पंचशील अकॅडमीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.

नाशिक : कर्मवीर दादासाहेब गायकवाड स्वाभिमान सबलीकरण योजनेंतर्गत प्रत्येक चार एकर शेतजमीन मिळविण्यासाठी ३२ भूमिहीनांनी अर्ज केले असून, त्यांना शेतजमिनीचा लाभ मिळवून द्यावा, अशी मागणी पंचशील अकॅडमीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.  फुले, शाहू, आंबेडकर, कांशीराम बहुद्देशीय सेवाभावी संस्थेच्या पंचशील अकॅडमीच्या वतीने जिल्हाधिकाºयांना दिलेल्या निवेदनात म्हटले की, गेल्या अडीच वर्षांपासून दादासाहेब गायकवाड स्वाभिमान सबलीकरण योजनेअंतर्गत भूमिहीन शेतमजुरांनी शेतजमीन मिळविण्यासाठी अर्ज केले होते.  त्यानुसार समाजकल्याण विभागाने भीमराव जाधव यांना पत्र देऊन कळविले होते. त्यानुसार भीमराव जाधव यांनी ३१ भूमिहीन साथीदारांसह शेतजमीन लाभासाठी अर्ज केला. तसेच १२६ एकर शेतजमीन विकणाºयांचीही माहिती दिली. त्यामुळे सर्व एकूण ३१ लाभार्थींना १२६ एकर जमीन प्रत्येक ४ एकरप्रमाणे मिळवून देण्यासाठी कार्यवाही करावी, अशी मागणी सदर निवेदनावर करण्यात आली असून निवेदनावर त्र्यंबक जाधव, उत्तम जाधव, पंचशीला जाधव, सिद्धार्थ काळे, राहुल वाकळे, भगवान गायकवाड आदींच्या स्वाक्षºया आहेत.

टॅग्स :Farmerशेतकरी