शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

कायमस्वरूपी नळ पाणीपुरवठा योजना मंजूर करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2020 18:08 IST

पेठ : नाशिक जिल्हयातील सर्वाधिक पावसाचा प्रदेश म्हणून ओळख असलेल्या पेठ तालुक्याला दरवर्षी जानेवारी महिन्यापासून पाणीटंचाईचे वेध लागत असून सद्याच्या पाणीपुरवठा योजना कुचकामी ठरत असल्याने आदिवासी भागात अनेक गावांसाठी एकत्रित नळपाणी पुरवठा योजना मंजूर करावीत अशी मागणी पेठ तालुक्यातील जनतेने केली आहे.

ठळक मुद्देजल जीवन मिशन : पेठ तालुक्यातील शिष्टमंडळाचे मंत्र्यांना साकडे

लोकमत न्यूज नेटवर्कपेठ : नाशिक जिल्हयातील सर्वाधिक पावसाचा प्रदेश म्हणून ओळख असलेल्या पेठ तालुक्याला दरवर्षी जानेवारी महिन्यापासून पाणीटंचाईचे वेध लागत असून सद्याच्या पाणीपुरवठा योजना कुचकामी ठरत असल्याने आदिवासी भागात अनेक गावांसाठी एकत्रित नळपाणी पुरवठा योजना मंजूर करावीत अशी मागणी पेठ तालुक्यातील जनतेने केली आहे.पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पेठ तालुका हा भौगोलिक दृष्टया डोंगरदऱ्यात वसलेला आहे. गावागावात कार्यान्वयीत केलेल्या पाणीपुरवठा योजना ऐन ऊन्हाळ्यात कोरडया पडत असतात. त्यामूळे उंचावरील गावांसाठी शासनाने जलजीवन मिशन योजनेतंर्गत एकत्रित योजना राबवल्यास बहुतांश गावांचा पाणीप्रश्न सुटेल अशी मागणी करण्यात आली आहे.पेठ शहरासह खोकरतळे, भूवन, धानपाडा, कुंभाळे, कोपूर्ली, खंबाळे, तोंडवळ, घुबडसाका यासारख्या गावांना दरवर्षी टंचाईचा सामना करावा लागतो.याप्रसंगी आमदार नरहरी झरिवाळ, नगराध्यक्ष मनोज घोंगे, माजी उपसभापती तुळशिराम वाघमारे, सरपंच रामदास वाघेरे, रमेश दरोडे, गणेश शिरसाठ यांचे सह पेठ तालुक्यातील सरपंच व सदस्य उपस्थित होते. 

टॅग्स :WaterपाणीGovernmentसरकार