शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
2
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
3
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
4
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
5
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
6
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
7
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
8
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
9
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
10
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
11
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
12
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
13
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
14
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
15
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
16
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
17
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
18
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?
19
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय
20
सणासुदीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत

नाशिकच्या सायकलपटूंची दिल्ली ते मुंबई रॅली

By admin | Updated: December 4, 2015 22:04 IST

स्वच्छता जनजागृती : ३० हजार पत्रकांचे वाटप

पाथर्डी फाटा : स्वच्छ भारत, स्वस्थ भारत अभियानाच्या प्रसारासाठी नाशिकच्या सायकलपटूंनी दिल्ली ते मुंबई जनजागृती सायकल रॅली आजपासून सुरू केली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झेंडा दाखवून दिल्लीतून रॅलीस प्रारंभ झाला. दिल्लीच्या इंडिया गेटपासून सुरू झालेली ही रॅली राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र राज्यातून १६५० कि.मी.चा प्रवास करून दि. १३ डिसेंबर रोजी मुंबईच्या गेटवे आॅफ इंडिया येथे पोहचणे अपेक्षित आहे. या रॅलीस डॉ. राजेश पाटील, अ‍ॅड. दिलीप राठी, अ‍ॅड. वैभव शेटे, राजेंद्र फड, विलास वाळके, तुकाराम नवले सहभागी झाले आहेत. उद्घाटन कार्यक्रमप्रसंगी भाजपाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष विनय सहस्त्रबुद्धे, खासदार हेमंत गोडसे, कॅप्टन नीलेश गायकवाड, रॅलीचे समन्वयक डॉ. अमोल पाटील उपस्थित होते. सायकल रॅलीच्या मार्गावरील गावांमध्ये हे सायकलिस्ट स्वच्छतेबाबत, पर्यावरण रक्षण, सायकलचा वापर याविषयीचे सुमारे ३० हजार जनजागृती पत्रके वाटप करणार आहेत. मागीलवर्षीदेखील नाशिकच्या सायकलपटूंनी नाशिकचे गोवा अशी सायकल रॅली काढली होती. (वार्ताहर)दिल्लीतील इंडिया गेट येथे सायकल रॅलीचा झेंडा दाखवून शुभारंभ करताना विनय सहस्त्रबुद्धे, खासदार हेमंत गोडसे.