शहरं
Join us  
Trending Stories
1
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
2
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
3
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
5
जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
6
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
7
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
8
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
9
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
10
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
11
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
12
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
13
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
14
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
15
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
16
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
17
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
18
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
19
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
20
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."

रस्त्यावरील धोकेदायक वृक्ष हटवावेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2018 00:29 IST

अतिक्रमण व अनधिकृत बांधकामाप्रमाणेच रस्त्यावरील धोकेदायक वृक्षसुद्धा हटवावेत, अशा आशयाचे पत्र राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांना पाठवले आहे.

नाशिक : अतिक्रमण व अनधिकृत बांधकामाप्रमाणेच रस्त्यावरील धोकेदायक वृक्षसुद्धा हटवावेत, अशा आशयाचे पत्र राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांना पाठवले आहे.  या पत्रात राष्टÑवादीने म्हटले आहे की, महापालिका हद्दीत आयुक्तांनी अनेक निर्णय घेतले; परंतु या सर्व निर्णयांमध्ये रस्त्यावरील धोकेदायक वृक्षांचा प्रश्न जसाच्या तसा राहिला आहे. शहरातील अनधिकृत बांधकामांवर बुलडोझर चालवणार आहेत. रस्त्यावरील धोकेदायक वृक्ष काढून त्यांचे पुनर्रोपण करावे. मुख्य रस्त्यावर अडथळा ठरणाऱ्या वृक्षांची तोड करून त्याचे पुनर्रोपण करावे असा आदेश मा. उच्च न्यायालयाने दिलेला आहे. या आदेशान्वये शहरात यापूर्वी पुनर्रोपण प्रक्रिया राबविली गेली; परंतु जे वृक्ष मुख्य रस्त्याच्या कडेला आहेत तेच तोडून पुनर्रोपण करण्यात आले. यानंतर ही मोहीम थंडावली. राष्ट्रवादी युवक काँग्रेसने सतत पाठपुरावा केल्यानंतर गंगापूररोडवरील धोकेदायक वृक्ष हटविण्यात आले; परंतु सद्यस्थितीत गंगापूररोड वगळता शहरातील एकाही ठिकाणचे धोकेदायक वृक्ष हटविले गेले नाही. रात्रीच्या वेळी अंधारात मुख्य रस्त्याच्या मध्यभागी असलेले वृक्ष दिसून येत नसल्याने अपघाताची संख्या वाढत आहे. दिंडोरीरोड, द्वारका अशा विविध ठिकाणी अनेक धोकेदायक वृक्ष आहेत याकडे सुद्धा महापालिकेने लक्ष दिले पाहिजे व त्यांचे पुनर्रोपण केले पाहिजे असे या पत्रात नमूद केले आहे.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेस