शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

कांद्याला हमीभाव द्या संसदेत हरिश्चंद्र चव्हाणांची मागणी

By admin | Updated: July 10, 2014 01:06 IST

कांद्याला हमीभाव द्या संसदेत हरिश्चंद्र चव्हाणांची मागणी

  नाशिक : कांद्याला जीवनावश्यक वस्तू अधिनियमांतर्गत यादीतून वगळण्याबरोबरच कांद्याला हमीभाव दिला तरच शेतकरी टिकेल, अन्यथा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आत्महत्त्येशिवाय पर्याय उरणार नाही. त्यामुळे कांद्याला तत्काळ हमीभाव द्यावा, अशी मागणी दिंडोरीचे खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी केली. लोकसभेच्या शून्य प्रहरात कांद्याच्या एकूणच परिस्थितीसंदर्भात खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी लेखी प्रश्न उपस्थित केला होता. कांदा न खाताही मनुष्य जगू शकतो म्हणून कांदा जीवनावश्यक वस्तू नाही. कांद्याची आयुर्मर्यादा खूप कमी असते व तो लवकर नाश पावतो. कांद्याला फार दिवस साठवून ठेवता येत नाही. म्हणून हा इतर शेती उत्पन्नापासून वेगळा आहे. कांद्याचे भाव कडाडले असले, तरी ते कमी करण्यासाठी कांद्याला जीवनावश्यक वस्तूंत समावेश करून किंवा त्याचे निर्यातमूल्य वाढवून ते कमी होणार नाहीत, तर त्यासाठी उत्पादन वाढविण्याची गरज असल्याचे खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी त्यांच्या निवेदनात म्हटले आहे, तसेच कृषिमंत्र्यांना याबाबत आवश्यक ती कार्यवाही करण्याची मागणी केली आहे. (प्रतिनिधी)