शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

तरुण कार्यकर्त्यांच्या उत्साहाने बंडखोरांचा पराभव शक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2019 01:04 IST

आपल्या देशात संसदीय लोकशाही पद्धत असल्याने निवडणुका होत असताना निवडणूक या राजकीय व्यवस्थेचा एक महत्त्वाचा भाग आहे. ग्रामपंचायतीपासून ते लोकसभेपर्यंत वेगवेगळ्या निवडणुका होत असताना प्रत्येकवेळी प्रचाराचे वातावरण देखील वेगवेगळ्या प्रकारचे असते.

ठळक मुद्देआठवणीतील निवडणूक

आपल्या देशात संसदीय लोकशाही पद्धत असल्याने निवडणुका होत असताना निवडणूक या राजकीय व्यवस्थेचा एक महत्त्वाचा भाग आहे. ग्रामपंचायतीपासून ते लोकसभेपर्यंत वेगवेगळ्या निवडणुका होत असताना प्रत्येकवेळी प्रचाराचे वातावरण देखील वेगवेगळ्या प्रकारचे असते. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत प्रत्येक पक्षाकडून अनेक उमेदवार इच्छुक असतात; परंतु संधी एकालाच मिळते. त्यामुळे अन्य इच्छुक नाराज होतात. त्यांची नाराजी दूर करताना किंवा समजूत घालताना पक्षातील वरिष्ठ नेत्यांची धावपळ उडते. त्यातच एखाद्या निवडणुकीत एखाद्या मोठ्या राष्टÑीय पक्षाकडे कल असेल तर इच्छुक उमेदवारांची संख्या अधिक वाढते. सुमारे ३० ते ३५ वर्षांपूर्वी एका निवडणुकीतील कॉँग्रेस पक्षाच्या वतीने स्व. मुरलीधर माने यांना उमेदवारी मिळाली होती. त्याचवेळी पक्षातील अन्य इच्छुक उमेदवारांमध्ये मोठी नाराजी निर्माण झाली होती. पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी नाराजांची समजूत काढली, त्यामुळे काहींनी माने यांचा प्रचार सुरू केला; परंतु काही इच्छुकांनी मात्र उघड उघड बंडखोरी पुकारली. आतादेखील निवडणुकीमध्ये बंडखोरी होते. अनेकजण लगेच दुसऱ्या पक्षात जाऊन उमेदवारी मिळवितात. त्या काळात फारसा असा प्रचार नव्हता. त्यामुळे बंडखोर उमेदवाराला अपक्ष म्हणूनच उभे राहावे लागत असे. पक्षाची उमेदवारी मिळाली नाही त्यांनी अपक्ष म्हणून प्रचार सुरू केला. त्यामुळे काही कार्यकर्त्यांमध्ये थोडा संभ्रम निर्माण झाला; परंतु आमच्या उमेदवारीसोबत मोठ्या प्रमाणावर तरुण कार्यकर्त्यांची फळी होती. साहजिकच माने यांचा जोरदार प्रचार सुरू झाला. त्यातच कॉँग्रेस पक्षाच्या राष्टÑीय नेत्यांची सभा नाशिकमध्ये झाल्याने आम्हाला विजयाची पक्की खात्री झाली आणि घडलेही तसेच. आमचे उमेदवार निवडून आले. थोडक्यात पक्षाच्या उमेदवाराकडे तरुण कार्यकर्त्यांची मोठी फळी असेल तर निवडणूक जिंकणे सहज शक्य होते.लक्ष्मण धोत्रे

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Electionनिवडणूक