शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
3
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
4
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
5
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
6
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
7
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
8
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
9
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
10
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
11
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
12
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
13
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
14
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
15
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
16
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
17
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
18
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
19
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
20
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी

पाण्याच्या शोधात आलेल्या हरणाचा विहिरीत पडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2018 17:45 IST

राजापूर :-येवला तालुक्यातील राजापूर परिसरात पाण्याच्या शोधात आलेल्या हरणाचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. येवला तालूक्यातील राजापूर व परिसरात दरवर्षी शेकडो हरिणाचा मूत्यू या ना त्या कारणाने होत असतो. माञ विहिरीत पडून हरणाचा मुत्यू झाल्याच्या घट्ना जास्त प्रमाणात घडत आहे.

राजापूर :-येवला तालुक्यातील राजापूर परिसरात पाण्याच्या शोधात आलेल्या हरणाचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. येवला तालूक्यातील राजापूर व परिसरात दरवर्षी शेकडो हरिणाचा मूत्यू या ना त्या कारणाने होत असतो. माञ विहिरीत पडून हरणाचा मुत्यू झाल्याच्या घट्ना जास्त प्रमाणात घडत आहे.राजापूर - ममदापूर हे वनविभागाचे राखीव वनसंवर्ध आहे. याठिकाणी हरणासाठी वन विभागाने पाच एकर क्षेत्रावर तार कंपाउंड केलेले आहे. याठिकाणी जखमी हरणाना तेथे सोडण्यात येते वन विभागाने राखीव वनसंवर्धनासाठी खर्च केलेले आहे. माञ हरणाचा मुत्यू कधी थांबणार अशा प्रश्न ग्रामस्थांना पडलेला आहे. राजापूर व परिसरात हजारोच्या संख्येने हरिण, काळविट पाहवयास मिळते. माञ या हरणाचा मुत्यू हा विहिरीत पडून च होतो कारण येथील विहिरना कठडे नाही. राजापूर येथे विहिरीत मादी जातीचे हरणाचा मुत्यू झाला येथील गट नंबर 280/2 श्रीधर सटवा वाघ यांच्या विहिरीत हरिणाचा मुत्यू आढळले येथील शेतकरी मळयात गेले असता दूपारी विहिरीवर गेले असता त्यांना हरिण विहिरीत मरण पावलेले दिसले.

टॅग्स :Accidentअपघात