शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

द्राक्ष उत्पादकांचा रोखीने व्यवहार करण्याचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2018 00:11 IST

बेहेड गावातील शेतकºयांची दरवर्षी द्राक्ष व्यापाºयांकडून फसवणूक होत असते. ती टाळण्यासाठी येथील ग्रामस्थांनी द्राक्ष मालाचा रोखीत व्यवहार करण्याचा निर्णय घेतला आहे. द्राक्ष उत्पादकांसाठी बोलावलेल्या विशेष बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

पिंपळगाव बसवंत : बेहेड गावातील शेतकºयांची दरवर्षी द्राक्ष व्यापाºयांकडून फसवणूक होत असते. ती टाळण्यासाठी येथील ग्रामस्थांनी द्राक्ष मालाचा रोखीत व्यवहार करण्याचा निर्णय घेतला आहे. द्राक्ष उत्पादकांसाठी बोलावलेल्या विशेष बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. द्राक्ष माल विक्र करताना सर्व द्राक्ष उत्पादकांनी व्यापाºयांसोबत रोख स्वरूपात पैसे अदा करणार असेल तरच व्यवहार करावा. द्राक्ष मालाचे व्यापाºयांकडून पैसे स्वीकारताना कोणत्याही स्वरूपात एक दोन टक्के वापसी अथवा कटोती न करता रोख स्वरूपात पैसे देणाºया व्यापाºयांसोबतच विक्र ी व्यवहार करावा.  द्राक्ष खरेदी करण्यासाठी येणाºया व्यापाºयांचे आधारकार्ड व सक्षम ओळखपत्र याची व्यवस्थित खातरजमा करूनच शेतकºयांनी व्यवहार करावा, असे निर्णय यावेळी घेण्यात आले.  बैठकीला उपसरपंच माधुरी फसाळे, कैलास भवर, संदीप भवर, संतोष परदेशी, विश्वास भवर, गोरख देवकर, रवींद्र परदेशी, सुयोग भोसले, सुरज भवर, कैलास मोरे, अंकुश भवर आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

टॅग्स :Farmerशेतकरी