शहरं
Join us  
Trending Stories
1
अंकारा हादरलं! लिबियाच्या मिलिट्री चीफना घेऊन जाणारं विमान कोसळलं, एअरपोर्ट तडकाफडकी बंद
2
बांगलादेश भारताकडून ५०,००० टन तांदूळ खरेदी करणार; दोन्ही देशांचे संबंध सुधारण्यासाठी युनूस सरकारचे प्रयत्न
3
३० वर्षांचा संसार, क्षणाचा राग अन् होत्याचं नव्हतं झालं; संशयी पतीने पत्नीला क्रूरपणे संपवलं
4
मोठा गेम प्लॅन! भाजपने शिंदेसेनेचे ठाण्यामध्येच दाबले नाक; मुंबईत अधिक जागा मागू नये म्हणून...
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २४ डिसेंबर २०२५: धनलाभ होईल, नवे काम हाती घ्याल!
6
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
7
संपादकीय: त्रिशंकूंची त्रेधातिरपीट! एचवन-बी व्हिसाधारक आज अक्षरशः लटकले आहेत...
8
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
9
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
10
बांधकाम मजुरांना किमान मास्क तरी द्या! तुम्हाला गरिबांची काळजी नाही; हायकोर्टाचे फटकारे   
11
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
12
सरकारला मजुरांच्या घामाची किंमत आहे का? मनरेगा बदलण्यावर विस्तृत लेख...
13
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
14
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
15
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
16
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
17
जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार; मराठी शास्त्रज्ञांचाही राष्ट्रपतींकडून गौरव
18
बांगलादेशात हिंदूची हत्या; दिल्ली, कोलकाता पेटले   
19
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
20
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
Daily Top 2Weekly Top 5

आंबे आश्रमशाळेतील विद्यार्थ्याचा मृत्यू

By admin | Updated: September 11, 2015 01:12 IST

कर्मचाऱ्यांवर कारवाईची पालकांची मागणी

पेठ : तालुक्यातील आंबे येथील शासकिय आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली असून कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळेच मुलाचा मृत्यू झाल्याचा आरोप पालकांनी करीत संबधितावर सदोष मणूष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे़तालुक्यातील आंबे येथील आश्रमशाळेत इयत्ता ५ वीत शिकणारा जगदिश बाळू महाले रा़ करंजखेड हा विद्यार्थी मंगळवारी खेळत असतांना शाळेच्या संरक्षक भिंतीवरून पडला़बेशुध्दावस्थेत त्याला आंबे प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले़याठिकाणी उपचार केल्यानंतर त्यास अधिक उपचारासाठी नाशिक येथे हलविण्यात आले़़मात्र जगदिश यास बुधवारी नाशिकला कर्मचाऱ्याबरोबर नाशिक येथे पाठवण्यात आल्याचे पालकांचे म्हणणे असून वेळेवर उवचार न मिळाल्यामुळे तच बुधवारी दारून अंत झाला़ ही घटना कळताच करंजखेड व परिसरातील नागरिकांनी आंबे आश्रमशाळेजवळ मोठ्या प्रमाणावर गर्दी केली़मुलाच्या मृत्यूस जबाबदार असलेल्या कर्मचाऱ्यांवर कारवाई होत नाही तोपर्यंत प्रेत ताब्यात घेणार नसल्याची भूमिका पालकांनी घेतल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते़पोलीस निरिक्षक व्ही़डी़ससे, आदिवासी विकास विभागाचे प्रकलपाधिकारी वाणी,राऊत यांनी परिस्थिती आटोक्यात आणण्याचा प्रय्तन केला़