शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
3
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
4
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
5
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
6
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
7
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
8
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
9
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
10
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
11
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
12
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
13
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
14
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
15
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
16
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
17
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
18
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
19
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
20
भारताकडून पाकिस्तानचा गोल्ड मेडिलिस्ट अर्शद नदीमचे इंस्टाग्राम अकाऊंट ब्लॉक!

झोपेत सर्पदंश झाल्याने सख्या भावांचा मृत्यू

By admin | Updated: September 18, 2016 13:14 IST

दोन आदिवासी सख्ख्या भावाना शनिवारी रात्री झोपेत सर्पदंश झाल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.दरम्यान या घटने मुळे तालुक्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

ऑनलाइन लोकमतनाशिक, दि. १८ - इगतपुरी तालुक्यातील निरपन येथील दोन आदिवासी सख्ख्या भावाना शनिवारी रात्री झोपेत सर्पदंश झाल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. दरम्यान या घटने मुळे तालुक्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान इगतपुरी तालुक्यात गेली महिन्याभरापासून अनेकांना सर्पदंश झाला असल्याची माहिती समोर आली आहे. 

इगतपुरी तालुक्यातील  निरपन येथील भले कुटुंबीय शनिवारी जेवण आटोपून घरात झोपले असता, गणेश गोविंद भले (वय २८ ) व् रामदास गोविंद भले (वय २४ ) या सख्ख्या भावाना झोपेतच सर्पदंश झाला यामुळे त्यांचा तरुणाचा रात्रीच्या  गाढ़ झोपेत मृत्यु झाला.

रात्री आपल्या कुटुंबा सोबत एकत्रित जेवण करत रात्री १० वाजेच्या सुमारास झोपले असता,पहाटे नेहमीप्रमाणे कामानिमित्त झोपेतून उठवण्या करिता आई सोनाबाई गोविंद भले ह्या गेल्या असता दोनिहि तरुण उठण्यास प्रतिसाद देत नसल्याचे लक्षात येताच आईने मोठ्याने हंबरडा फोडत परिसरात याबात माहिती देत यावेळी परिसरातील सर्व आदिवासी बांधव एकत्र येत उठवण्याचा प्रयत्न करू लागले.

मात्र कुठलाही प्रतिसाद देत नसल्याने त्यांना तातडीने घोटी येथील ग्रामीण रुगणल्यात आणले असता वैद्यकीय अधिकारी डॉ.सुरेश घोलप यांनी तपासणी केली असता त्यांना मृत घोषित  करण्यात आले. दोघाचीही लग्न झालेली असून मयत गणेश ह्यास एक मुलगा दोन मूली असून तर रामदास ह्यास एक मुलगी आहे. याबाबत घोटी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.