शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
6
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
7
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
8
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
9
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
10
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
11
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
12
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
13
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
14
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
15
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
16
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
17
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
18
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
19
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले

दमणगंगा-झरी प्रकल्पग्रस्तांना विस्थापित होण्याची धास्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2018 17:03 IST

नितीन गडकरींना घातले साकडे

ठळक मुद्देगाव व शिवारातील जनता अजूनही अनिभज्ञ

पेठ - केंद्र शासनाच्या नदीजोड प्रकल्पातंर्गत पेठ व सुरगाणा तालुक्यात उगम पावणाऱ्या दमणगंगा व नार-पार या पश्चिम वाहिनी नद्यांवर बांधण्यात येणा-या धरणांमुळे विस्थापित होणा-या स्थानिक नागरिक व शेतक-यांना अंधारात ठेवले जात असून प्रकल्पाची आखणी करण्यापूर्वी शासनाने प्रकल्पग्रस्तांना विश्वासात घ्यावे,अशी मागणी करण्यात येत आहे.आदिवासी भागातील लोकप्रतिनिधींच्या शिष्टमंडळाने दिल्लीत केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांची भेट घेतली. यावेळी नियोजित दमणगंगा नदीवरील एकदरे तसेच नार- पार नदीवरील झरी प्रकल्पात विस्थापित होऊ पाहणारे उस्थळे, हनुमंतपाडा, गोंदे, निरगुडे, एकदरे, उम्रद, झरी, बोरधा, घुबडसाका, बेहेडपाडा, उंबरणे, खिर्डी, भाटी आदी गाव व शिवारातील जनता अजूनही अनिभज्ञ असून धरण होणार की नाही ? धरण होणार असेल तर किती गावांना याचा फटका बसणार आहे? शेतजमिनीचे काय? पाण्याच्या वाटपाची टक्केवारी कशी असणार असे असंख्य प्रश्न आदिवासी जनतेच्या मनात आहेत. त्यासाठी या प्रकल्पाला सुरु वात करण्यापुर्वी स्थानिक जनतेला विश्वासात घेण्यात यावे, अशी मागणी दमणगंगा -झरी प्रकल्पग्रस्त संघर्ष समतिीने निवेदनाद्वारे केली आहे. त्यामुळे हे प्रकल्प सुरू होण्यापुर्वीच वादात सापडण्याची चिन्हे दिसून येत आहेत.समस्याचे निरसन करावेकेंद्र शासनाच्या नदीजोड प्रकल्पातंर्गत पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी अडवून पूर्व भागात वळवण्याच्या प्रकल्पाची हालचाल सुरू असतांना ज्यांच्या जमिनी व गावे यामुळे बाधित होणार आहेत त्या स्थानिक शेतकरी व जनतेला याबाबत कल्पनाच नाही. त्यामुळे जनतेत भितीचे वातावरण असून शासनाने प्रकल्प सुरू करण्यापुर्वी जनतेच्या समस्या जाणून घेत त्यांचे निरसन करावे, अशी मागणी संघर्ष समिती मार्फत करण्यात आली आहे.- डॉ. प्रशांत भदाणे,अध्यक्ष, प्रकल्पग्रस्त समिती

टॅग्स :Nashikनाशिक