शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
2
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
3
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
4
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
5
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
6
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...
7
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
8
Vivo Y400 5G: एमोलेड डिस्प्ले, ६००० mAh बॅटरी आणि बरेच काही; विवो व्हाय ४०० भारतात लॉन्च!
9
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
10
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
11
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
12
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
13
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
14
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
15
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...
16
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."
17
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
18
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
19
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
20
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!

देवळा तालुक्यात कांदा रोपांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2020 17:34 IST

देवळा : तालुक्यात पावसामुळे नवीन लागवड केलेल्या पोळ कांद्याचे तसेच कांद्याच्या रोपांचे नुकसान झाले आहे. तालुक्याच्या पूर्व भागातील शेतकर्यांना सर्वाधिक फटका बसला आहे. उन्हाळी कांदा बियाण्याचा सर्वत्र तुटवडा निर्माण झाला असून बियाण्याच्या दरांनी उच्चांक गाठला आहे.

ठळक मुद्देअतिवृष्टीमुळे जमिनीची सुपीकता खालावली

देवळा : तालुक्यात पावसामुळे नवीन लागवड केलेल्या पोळ कांद्याचे तसेच कांद्याच्या रोपांचे नुकसान झाले आहे. तालुक्याच्या पूर्व भागातील शेतकर्यांना सर्वाधिक फटका बसला आहे. उन्हाळी कांदा बियाण्याचा सर्वत्र तुटवडा निर्माण झाला असून बियाण्याच्या दरांनी उच्चांक गाठला आहे.महिनाभरापासून दिवसभर अधूनमधून पावसाच्या हलक्या सरी येत व नंतर उघडीप होत होती. यामुळे शेतीची कामांचा खोळंबा होत आहे. रब्बीची तयारी लांबणीवर पडत चालल्यामुळे शेतकरी चिंतित झाले आहेत. पावसामुळे शेतात उभे असलेले मक्याचे पीक अनेक ठिकाणी भुईसपाट झाले आहे. परतीच्या पावसामुळे नवीन लागवड केलेल्या कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक कांदा उत्पादक शेतकर्यांनी रब्बी हंगामासाठी आतापर्यंत दोन ते तीन वेळा कांद्याचे बियाणे शेतात टाकले. परंतु सततच्या पावसामुळे हे बियाणे खराब झाल्यामुळे शेतकरी मेटाकुटीस आले आहेत. शेतकरी उन्हाळी कांदा बियाणे मिळवण्यासाठी शोधाशोध करीत असून कांदा बियाण्याचा सर्वत्र तुटवडा निर्माण झाला आहे. यामुळे बियाण्याचे दर गगाणाला भिडले आहेत.तालुक्यातील बहुतेक नदी नाल्यांना पाणी वाहत असून काही धरणे व पाझरतलाव पाण्याने ओव्हर फ्लो होण्याच्या मार्गावर आहेत.अतिवृष्टीमुळे जमिनीची सुपीकता खालावलीडोंगरगाव येथे सततच्या पावसाने डाळिंब, मका, कांदा रोपे पूर्णपणे खराब झाली आहेत. डाळींब फळे गळून गेली असून लागवड केलेल्या कांद्यावर विविध रोगांचे आक्र मण झाले आहे. अतिवृष्टीमुळे जमिनीची सुपीकता खालावल्यामुळे खते किंवा औषध फवारणी करूनही पिकांमध्ये सुधारणा होत नाही. शासनाने केलेल्या पीक पंचनाम्याची दखल घेऊन विमा कंपनीने शेतकर्यांना त्वरीत नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी डोंगरगावचे सरपंच दयाराम सावंत, खंडू सावंत, लालजी सावंत, मोठभाऊ सावंत ,पंढरीनाथ सावंत, शंकर सावंत ,विनोद सावंत आदी शेतकर्यांनी केली आहे.फोटो :डोंगरगाव येथे कांदा, डाळींब पीकांचे झालेले नुकसान.(फोटो : 14देवळा1,2)

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती