शहरं
Join us  
Trending Stories
1
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
2
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
3
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
4
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
5
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
6
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
7
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
8
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
9
तेजस्वी यादवांची अखेरच्या क्षणी मते फिरली...! राघोपूरमध्ये मोठी आघाडी घेतली...
10
मोठी बातमी! सीएसएमटी स्थानकाबाहेर संशयित बॅग; पोलिस अलर्टवर
11
बिहार निवडणूक निकाल: एनडीएला प्रचंड बहुमत! तरीही 'राजद'ला अजूनही विजयाची आशा, नेमकी कशामुळे?
12
"ते आता कुठे टूर करताहेत?", पॉलिटिकल टूरिस्ट म्हणत रविशंकर प्रसाद यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
13
निकाल बिहारचा लागला आणि वाद महाविकास आघाडीत पेटला; ठाकरेंच्या नेत्याने सुनावले, काँग्रेसचा नेता भडकला
14
बिहार निकालाचा करिश्मा! बाजारात अखेरच्या तासात 'बुल्स रन'; 'या' क्षेत्रात मोठी वाढ, आयटीत मात्र विक्रीचा दबाव
15
पाकिस्तानातून भारतीय महिला अचानक झाली गायब! शोध घेताच समोर आलं धक्कादायक सत्य
16
IND vs SA 1st Test Day 1 Stumps: पहिला दिवस बुमराहनं गाजवला! आता तिसऱ्या क्रमांकावरील प्रयोगावर नजरा
17
बिहारमध्ये भाजपा नितीश कुमार यांचीच 'विकेट' काढणार? स्वत:चा CM बसवायला JDU गरजच नाही...
18
नीतीश कुमारांचं M अन् मोदींच्या Y समोर, तेजस्वींचं 'MY' समीकरण फेल; NDA साठी हे 2 फॅक्टर ठरले 'टर्निंग पॉइंट'!
19
2026 Prediction: २०२६ मध्ये 'या' ५ राशींवर शनीची वक्रदृष्टी; आर्थिक, मानसिक चिंता वाढणार
Daily Top 2Weekly Top 5

दीड एकर द्राक्षबागकोसळल्याने नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2019 17:36 IST

वरखेडा:दिंडोरी तालुक्यातील खेडगाव येथील महिला शेतकरी लताबाई सुभाष दवंगे यांच्या शेतामधील परिपक्व अवस्थेत असलेल्या क्षेत्रातील दीड एकर द्राक्षबाग बुधवार दि.१३ रोजी दुपारच्या सुमारास अचानक कोसळल्याने लाखों रूपयांचे नुकसान झाले आहे.

वरखेडा:दिंडोरी तालुक्यातील खेडगाव येथील महिला शेतकरी लताबाई सुभाष दवंगे यांच्या शेतामधील परिपक्व अवस्थेत असलेल्या क्षेत्रातील दीड एकर द्राक्षबाग बुधवार दि.१३ रोजी दुपारच्या सुमारास अचानक कोसळल्याने लाखों रूपयांचे नुकसान झाले आहे.बँकेचे लाखोंचे कर्ज घेऊन उभी केलेली द्राक्षबागेला औषधे, मजुरी तसेच खतांचा खर्च करून पोरा सारखे जीव लावलेली द्राक्षबाग डोळ्यादेखत जमीनदोस्त झाला. अवघ्या दहा दिवसांत विक्र ीसाठी तयार असलेली द्राक्षबाग दुपारच्या सुमारास आलेल्या वादळात पडल्याने २००/२५० किंवटल मालाचे नुकसान झाले आहे. यात पाच, सहा लाखांवर आर्थिक हानी झाली आहे. आधीच शेतकरी दुष्काळाचा सामना करीत असताना अवकाळी पाऊस, बदलते हवामानाचा द्राक्षाच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. त्यामुळे द्राक्षबागाना कवडीमोल बाजारभाव मिळत असून उत्पादन खर्चही मिळणे कठीण झाले आहे. अशा दुहेरी संकटात सापडलेल्या दवंगे कुटुंबावर नैसिर्गक आपत्ती आल्याने शासनाने त्वरीत पंचनामा करु न नुकसान भरपाई द्यावी अशी अशी मागणी करण्यात आली आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी