शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

मंगल कार्यालयांचे कधीही भरून न येणार नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2020 01:01 IST

नाशिक : कोरोनाच्या संकटामुळे मंगल कार्यालय , लॉन्स या व्यवसायचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून त्यावर अवलंबून असलेले आनेकांचा रोजगार बंद झाला आहे . या व्यवसायसाठी राज्य आणि केंद्र शासनाने विशेष पैकेज दिले तरच हा व्यवसाय भविष्यात तग धरु शकतो . असे मत या व्यवसाइकानी व्यक्त केले आहे.

ठळक मुद्देअनेकांचा रोजगार बुडाला : उपस्थितिवर मर्यादा

नाशिक : कोरोनाच्या संकटामुळे मंगल कार्यालय , लॉन्स या व्यवसायचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून त्यावर अवलंबून असलेले आनेकांचा रोजगार बंद झाला आहे . या व्यवसायसाठी राज्य आणि केंद्र शासनाने विशेष पैकेज दिले तरच हा व्यवसाय भविष्यात तग धरु शकतो . असे मत या व्यवसाइकानी व्यक्त केले आहे .एप्रिल , मे , जून हे तीन महीने मंगल कार्यलयाचा व्यावसाय सुरु असतो यावर्षी मार्च महिन्यापासुन लोकड़ाऊंन सुरु झाले आणि या व्यवसाइकांवर गडांतर आले . नाशिक शहरात साधारणत: एकूण 300 मंगल कार्यालय आहेत . लग्नाचा सीजन सुरु झाल्यानंतर दोन महिन्यात एका मंगल कार्यालयात कमीत कमी 50 ते 60 लग्न होतात . एका लग्नामगे मंगल कार्यालयास किमान एक लाख रु भाडे मिळते याचा धोबळ हिशोब केला तरी लॉकडाऊन मुळे या व्यवसायाचे किती मोठे नुकसान झाले आहे याचा अंदाज येतो . या व्यतिरिक्त बैंड , डेकोरेशन , घोड़ा , केटरिंग , यांचे झालेले नुकसान धरले तर नुकसानीचा आकड़ा टिप्टीने वाढतो अशी माहिती मंगल कार्यालय व्यवसायिक विक्रांत मते यांनी दिली .शासनाने आता लग्नसाठी 100 लोकांच्या उपस्थितिला मान्यता दिली आहे . इतक्या कमी लोकांसाठी कुणी मंगल कार्यालय घेत नाही . छोटे हॉल किवा हॉटेल मध्ये लोक लग्न करू लागले आहेत मंगल कार्यालय घेण्याचे टाळले जाते . त्यामुळे आता मंगल कार्यालयानी छोटे पैकेज बनविन्यास सुरुवात केली आहे . असेही मते यांनी सांगितले .लॉकडाउनमुळे मंगल कार्यालयांचा व्यावसाय शंभर टक्के बंद झाला आहे . संपूर्ण देशाचा विचार केला तर या व्यवसायाचे एक लाख कोटी रूपयांचे नुकसान झाले आहे . याशिवाय या व्यवस्यावर चळणाऱ्या सुमारे 50 एजेन्सी धोक्यात आल्या आहेत . इतकेच काय भांडी धूणाºया गोरगरीब महिलांचा रोजगार बंद झाला आहे . मंगल कार्याल्यावर आलेली ही आर्थिक महामारी असून केंद्र आणि राज्य शासनाने विशेष प्याकेज देऊन घरपट्टी , विजबिल यात सवलत द्यावी त्याच बरोबर बँकांचे हप्ते भरन्यासाठी मुदतवाढ द्यावी तरच हे व्यवसायिक तग धरु शकतील - उद्धव निमसे , मंगल कार्यालय संचालक , नाशिक

 

टॅग्स :businessव्यवसायcorona virusकोरोना वायरस बातम्या