शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
5
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
6
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
7
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
8
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
9
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
10
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
11
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
12
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
13
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
14
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
15
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
16
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
17
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
18
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
19
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
20
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं

अतिवृष्टीने मोठ्या प्रमाणात भात शेतांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2019 20:55 IST

वैतरणानगर : इगतपुरी तालुक्यातील पश्चिम पट्यात गतवर्षी झालेल्या मुसळधार पावसाने भात शेती धोक्यात आली असुन अतिवृष्टीमुळे बांध फुटल्याने बहुतांश ठिकाणी भात शेती भुईसपाट झाली आहे. दरम्यान नुकसान झालेल्या भात शेतीचे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याची मागणी परिसरातील शेतकरी करत आहेत.

ठळक मुद्देशेवगेडांग - वैतरणा परिसरात नुकसादीचे पंचनामे करण्याची मागणी

वैतरणानगर : इगतपुरी तालुक्यातील पश्चिम पट्यात गतवर्षी झालेल्या मुसळधार पावसाने भात शेती धोक्यात आली असुन अतिवृष्टीमुळे बांध फुटल्याने बहुतांश ठिकाणी भात शेती भुईसपाट झाली आहे. दरम्यान नुकसान झालेल्या भात शेतीचे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याची मागणी परिसरातील शेतकरी करत आहेत.वैतरणा धरण परिसरात यावर्षी सर्वाधिक पावसाची नोंद झाली असुन अतिवृष्टीमुळे शेवगेडांग, म्हसुर्ली, वांजोळे, आहुर्ली, आवळी, सातुर्ली, ओंडली, नागोसली, वैतरणा, धारगाव आदी भागामध्ये भात शेतींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.नदी-नाल्यांना आलेल्या पुरामुळे काही ठिकाणी बांध फुटुन शेती भुईसपाट झाली आहे, तर काही ठिकाणी शेती मलब्याखाली दबली गेली आहे. यामुळे शेतांचे मोठे नुकसान झाल्याने गतवर्षी भात पिके संकटात आली आहेत.वैतरणा परिसरात पावसाने सरासरी ओलांडली असुन इतिहासात प्रथम अशाप्रकारची अतिवृष्टी झाल्याचे बोलले जात असुन वैतरणा धरण गतवर्षी प्रथमच मृतसाठ्यापर्यंत पोहचले होते, यामुळे धरण भरते की नाही. अशा चर्चा रंगु लागल्या होत्या मात्र आठ दिवस झालेल्या अतिवृष्टी धरण तुडुंब भरून वाहु लागले. दरम्यान अतिवृष्टीने भातशेतीच्या झालेल्या नुकसानीचे तात्काळ प्रशासनाने पंचनामे करावे अशी मागणी शेतकरी करत आहेत.वैतरणा - शेवगेडांग परिसरात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली असुन भात पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. परिसरातील शेतांचे बांध फुटल्याने शेत पुर्णपणे भुईसपाट झाले आहेत. या नुकसानग्रस्तांचे तात्काळ पंचनामे करून भरपाई मिळावी.- विष्णू पोरजे,चेअरमन व राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष.