शहरं
Join us  
Trending Stories
1
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
2
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
3
विमानतळ क्षेत्रात अदानींची 'उंच झेप'! ११ नवीन विमानतळांसाठी लावणार बोली; IPO कधी येणार?
4
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
5
Kapil Dev On Gautam Gambhir : गौतम गंभीर कोच नव्हे मॅनेजर! कपिल देव यांनी संदर्भासह दिलं स्पष्टीकरण
6
डंकी रुट प्रकरणात ED ची मोठी कारवाई; 6 KG सोने, 313 KG चांदी अन् ₹4.62 कोटी जप्त
7
‘अर्ज, विनंती करून थकलो, आता शेतात जाण्यासाठी हेलिकॉप्टर द्या’, शेतकऱ्याचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
8
भाजप म्हणतो, ५० जागा सोडूनच बोला! मविआतील घटक पक्षांना एकमेकांच्या हाकेची प्रतिक्षा!
9
“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्या, दुसरे कोणतेही नाव चालणार नाही”: सपकाळ
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे दर
11
अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांना २५,००० रुपये मिळणार! नितीन गडकरींची मोठी घोषणा; दीड लाखांपर्यंतचे उपचारही मोफत
12
२०० फूट खोल दरीत कोसळला ट्रक; २४ तास आतमध्ये अडकला ड्रायव्हर, GPS ने वाचवला जीव
13
विश्वास बसणार नाही, पण फक्त ५६ हजार लोकांकडे जगातील ७५ टक्के संपत्ती
14
Leopard: भाईंदरमध्ये धुमाकूळ घालणारा बिबट्या ७ तासांच्या अथक प्रयत्नानंतर जेरबंद!
15
ऐन निवडणुकीत नाशिक येथे भाजपाचं धक्कातंत्र; मोठ्या नेत्याला पदावरुन हटवलं, पक्षात खळबळ
16
मतदानापूर्वीच EVM मध्ये २५ हजार मते कशी असू शकतात?; कारण त्यात 'इतक्या'च मतांचे असते सेटिंग
17
नवीन ड्रोन्स, क्षेणास्त्रे, एअर डिफेन्स सिस्टिम अन्..; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर संरक्षण बजेट वाढणार
18
श्रीमंत व्हायचंय? मग वयानुसार करा SIP! तज्ज्ञांनी सांगितला प्रत्येक वयोगटासाठी गुंतवणुकीचा फॉर्म्युला
19
दर महिन्याला ४ हजारांची गुंतवणूक, बनेल १३ लाखांचा फंड; ६ लाखांपर्यंतचा थेट नफा, कोणती आहे स्कीम
20
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
Daily Top 2Weekly Top 5

अतिवृष्टीने मोठ्या प्रमाणात भात शेतांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2019 20:55 IST

वैतरणानगर : इगतपुरी तालुक्यातील पश्चिम पट्यात गतवर्षी झालेल्या मुसळधार पावसाने भात शेती धोक्यात आली असुन अतिवृष्टीमुळे बांध फुटल्याने बहुतांश ठिकाणी भात शेती भुईसपाट झाली आहे. दरम्यान नुकसान झालेल्या भात शेतीचे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याची मागणी परिसरातील शेतकरी करत आहेत.

ठळक मुद्देशेवगेडांग - वैतरणा परिसरात नुकसादीचे पंचनामे करण्याची मागणी

वैतरणानगर : इगतपुरी तालुक्यातील पश्चिम पट्यात गतवर्षी झालेल्या मुसळधार पावसाने भात शेती धोक्यात आली असुन अतिवृष्टीमुळे बांध फुटल्याने बहुतांश ठिकाणी भात शेती भुईसपाट झाली आहे. दरम्यान नुकसान झालेल्या भात शेतीचे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याची मागणी परिसरातील शेतकरी करत आहेत.वैतरणा धरण परिसरात यावर्षी सर्वाधिक पावसाची नोंद झाली असुन अतिवृष्टीमुळे शेवगेडांग, म्हसुर्ली, वांजोळे, आहुर्ली, आवळी, सातुर्ली, ओंडली, नागोसली, वैतरणा, धारगाव आदी भागामध्ये भात शेतींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.नदी-नाल्यांना आलेल्या पुरामुळे काही ठिकाणी बांध फुटुन शेती भुईसपाट झाली आहे, तर काही ठिकाणी शेती मलब्याखाली दबली गेली आहे. यामुळे शेतांचे मोठे नुकसान झाल्याने गतवर्षी भात पिके संकटात आली आहेत.वैतरणा परिसरात पावसाने सरासरी ओलांडली असुन इतिहासात प्रथम अशाप्रकारची अतिवृष्टी झाल्याचे बोलले जात असुन वैतरणा धरण गतवर्षी प्रथमच मृतसाठ्यापर्यंत पोहचले होते, यामुळे धरण भरते की नाही. अशा चर्चा रंगु लागल्या होत्या मात्र आठ दिवस झालेल्या अतिवृष्टी धरण तुडुंब भरून वाहु लागले. दरम्यान अतिवृष्टीने भातशेतीच्या झालेल्या नुकसानीचे तात्काळ प्रशासनाने पंचनामे करावे अशी मागणी शेतकरी करत आहेत.वैतरणा - शेवगेडांग परिसरात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली असुन भात पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. परिसरातील शेतांचे बांध फुटल्याने शेत पुर्णपणे भुईसपाट झाले आहेत. या नुकसानग्रस्तांचे तात्काळ पंचनामे करून भरपाई मिळावी.- विष्णू पोरजे,चेअरमन व राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष.