शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
4
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
5
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
6
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
7
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
8
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
9
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
10
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
11
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
12
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
13
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
14
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
15
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
16
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
17
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
18
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
19
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
20
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
Daily Top 2Weekly Top 5

बियाणात भेसळ असल्याने नुकसान

By admin | Updated: October 23, 2016 23:08 IST

घोटी : भात उत्पादकांना भरपाई देण्यासंदर्भात बैठक

घोटी : इगतपुरी तालुक्यात लागवड केलेल्या भात पिकाच्या बियाणात मोठ्या प्रमाणात भेसळ झाल्याने तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. याबाबत भात बियाणे निर्मिती करणारे संबंधित कारखाना प्रशासन जबाबदारी झटकत असल्याने भेसळ निष्पन्न झालेल्या संबंधित कंपनीचा परवाना रद्द करावा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने घेतल्याने जिल्हा कृषी विभाग जागा झाला असून, याबाबत तोडगा काढण्यासाठी शुक्रवारी मनसे पदाधिकारी, शेतकरी, कृषी अधिकारी यांची बैठक पार पडली.गत खरीप हंगामात भात पिकाची लागवड केलेल्या शेतकऱ्यांना भात बियाणात भेसळ निघाल्याने नुकसान झाले होते. याबाबत व्यथित झालेल्या शेतकऱ्यांनी आपली व्यथा मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष संदीप किर्वे व तालुकाध्यक्ष मूलचंद भगत यांच्याकडे मांडल्यानंतर मनसेने पुढाकार घेतला होता. या बैठकीत जिल्हा कृषी अधिकारी हेमंत काळे यांनी चौकशी करून कारवाई करण्याची ग्वाही शेतकऱ्यांना दिली आहे. या बैठकीस मनसे उपजिल्हाध्यक्ष संदीप किर्वे, जिल्हा सरचिटणीस रतनकुमार इचम, तालुकाप्रमुख मूलचंद भगत, भोलेनाथ चव्हाण, गणेश उगले, प्रताप जाखेरे, पिंटू चव्हाण, विजय भोर, अंकुश गतीर, जनार्दन गतीर, मच्छिंद्र भटाटे, प्रदीप कडवे, विनोद दळवी, विनायक किर्वे, नामदेव हडके, श्रीपाद तांगडे, शैलेश गतीर आदि शेतकरी बांधव उपस्थित होते. (वार्ताहर)