शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
2
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
3
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
4
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
5
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
6
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
7
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
8
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
9
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
10
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
11
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
12
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
13
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
14
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
15
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
16
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
17
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
18
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
19
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
20
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...

पावसामुळे शेतीचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2020 00:03 IST

वाडीव-हे : इगतपुरी तालुक्यातील वाडीव-हे परिसरात रविवारी रात्री तब्बल साडेतीन तास मुसळधार पाऊस झाल्यामुळे भातशेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून दूबार पेरणीचे संकट देखील निर्माण झाले आहे.

वाडीव-हे : इगतपुरी तालुक्यातील वाडीव-हे परिसरात रविवारी रात्री तब्बल साडेतीन तास मुसळधार पाऊस झाल्यामुळे भातशेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून दूबार पेरणीचे संकट देखील निर्माण झाले आहे.या मुसळधार पावसामुळे अनेक शेतक-यांचे शेतीचे बांध फोडून ओहोळ आण िनाले यांचे पानी थेट शेतात घुसल्याने नुकतेच शेतात मशागत करून भात रोपे तैयार करण्यासाठी भाताची पेरणी केली होती ती भात रोपे देखील वाहून गेली आहेत तर काही शेतात वाहून आलेल्या मातीचे ढिगारे तयार झाले आहेत.यामुळे शेतकर्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. आता पुन्हा केव्हा शेताची दुरु स्ती करणार आणि नंतर केव्हा दुबार पेरणी करणार अशी परिस्थिति शेतकऱ्यांची झाली आहे. अगोदरच कोरोनाच्या पाशर््वभूमीवर लोकडाउन मध्ये शेतक-यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागले आहे त्यात पिहल्याच पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळवले आहे.त्यामुळे शासनाने या नुकसानीची पाहणी करून मदत द्यावी अशी मागणी शेतकर्यांमधून होत आहे.----------------------पाण्याचा प्रवाह मोठा असल्याने कोरडीठाक असलेली देवनदी भरभरु न वाहु लागली आहे. दरम्यान सदरचे पाणी वणी सापुतारा रस्त्यावरील पुलाखालुन वाहु लागले. त्या पाण्यात मोठ्या प्रमाणावर गाळ पाण्याबरोबर दिसू लागला. पाण्याच्या प्रवाहामुळे खंडेरावनगरमधील रहिवाशी सतर्क झाले होते.------------------------------वणीच्या देव नदीला पूरवणी : सप्तशृंग गडावर पर्जन्यवृष्टी झाल्याने पर्वतरांगावरील पाण्याचा प्रवाह भातोडे गावातील नदीमार्गे वणीच्या देवनदीला येऊन मिळाल्याने देवनदीला पुर आला आहे. वणी व परिसरात पावसाने हजेरी लावली मात्र सप्तशृंगगड व पर्वतरांगांमधे जोरदार पर्जन्यवृष्टी झाली. हे पाणी पर्वतरांगाच्या तळाला जाऊन भातोडे व लगतच्या नदीपात्रात गेले. हे पाणी देवननदीत गेले.

टॅग्स :Nashikनाशिक