शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

खाद्य निगम महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2022 23:55 IST

मनमाड : शहरातील भारतीय खाद्य निगम महामंडळामध्ये विविध मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांनी घोषणाबाजी देत धरणे आंदोलन केले. गेल्या ७ मार्चरोजी जेवणाच्या सुटीमध्ये संबंधित प्रशासनाविरोधात कर्मचाऱ्यांनी घोषणाबाजी केली होती.

ठळक मुद्देमनमाड : निलंबनाची कारवाई मागे घेण्याची मागणी

मनमाड : शहरातील भारतीय खाद्य निगम महामंडळामध्ये विविध मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांनी घोषणाबाजी देत धरणे आंदोलन केले. गेल्या ७ मार्चरोजी जेवणाच्या सुटीमध्ये संबंधित प्रशासनाविरोधात कर्मचाऱ्यांनी घोषणाबाजी केली होती.औरंगाबाद विभागातील चार अधिकाऱ्यांच्या निलंबनावरून अन्न महामंडळातील डेपोतील प्रदेश स्तरावरील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. हे अधिकारी कोणत्याही दोषाशिवाय निलंबित आहेत. औरंगाबाद डेपोत रूजू झालेल्या कर्मचाऱ्यांना त्यांचे पहिले वेतन अद्याप मिळालेले नाही. या कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीसही बजावण्यात आली. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या अधिकाऱ्यांवरील निलंबनाची कारवाई तातडीने मागे घ्यावी, ही आंदोलनकर्त्यांची प्रमुख मागणी आहे. व्यवस्थापनाच्या या नकारात्मक वृत्तीने अन्न महामंडळाच्या महाराष्ट्र विभागात कार्यरत कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. औरंगाबादमधील निलंबित कर्मचाऱ्यांची कारवाई तात्काळ रद्द करावी, चार्जशिट मागे घ्यावे, सर्व विभागीय कार्यालयांमध्ये प्रलंबित ओव्हरटाईमचे पेमेंट तात्काळ देण्यात यावे, आदी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले.भारतीय खाद्य निगम कर्मचारी संघाचे विभागीय अध्यक्ष पी. आर. दाती, मनमाड शाखेचे अध्यक्ष अनंत महाजन, सेक्रेटरी अजय राऊळ यांच्या नेतृत्वाखाली येथील भारतीय अन्न महामंडळ गोदामातील अधिकारी आणि कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले होते . 

टॅग्स :GovernmentसरकारStrikeसंप