शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

खाद्य निगम महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2022 23:55 IST

मनमाड : शहरातील भारतीय खाद्य निगम महामंडळामध्ये विविध मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांनी घोषणाबाजी देत धरणे आंदोलन केले. गेल्या ७ मार्चरोजी जेवणाच्या सुटीमध्ये संबंधित प्रशासनाविरोधात कर्मचाऱ्यांनी घोषणाबाजी केली होती.

ठळक मुद्देमनमाड : निलंबनाची कारवाई मागे घेण्याची मागणी

मनमाड : शहरातील भारतीय खाद्य निगम महामंडळामध्ये विविध मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांनी घोषणाबाजी देत धरणे आंदोलन केले. गेल्या ७ मार्चरोजी जेवणाच्या सुटीमध्ये संबंधित प्रशासनाविरोधात कर्मचाऱ्यांनी घोषणाबाजी केली होती.औरंगाबाद विभागातील चार अधिकाऱ्यांच्या निलंबनावरून अन्न महामंडळातील डेपोतील प्रदेश स्तरावरील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. हे अधिकारी कोणत्याही दोषाशिवाय निलंबित आहेत. औरंगाबाद डेपोत रूजू झालेल्या कर्मचाऱ्यांना त्यांचे पहिले वेतन अद्याप मिळालेले नाही. या कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीसही बजावण्यात आली. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या अधिकाऱ्यांवरील निलंबनाची कारवाई तातडीने मागे घ्यावी, ही आंदोलनकर्त्यांची प्रमुख मागणी आहे. व्यवस्थापनाच्या या नकारात्मक वृत्तीने अन्न महामंडळाच्या महाराष्ट्र विभागात कार्यरत कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. औरंगाबादमधील निलंबित कर्मचाऱ्यांची कारवाई तात्काळ रद्द करावी, चार्जशिट मागे घ्यावे, सर्व विभागीय कार्यालयांमध्ये प्रलंबित ओव्हरटाईमचे पेमेंट तात्काळ देण्यात यावे, आदी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले.भारतीय खाद्य निगम कर्मचारी संघाचे विभागीय अध्यक्ष पी. आर. दाती, मनमाड शाखेचे अध्यक्ष अनंत महाजन, सेक्रेटरी अजय राऊळ यांच्या नेतृत्वाखाली येथील भारतीय अन्न महामंडळ गोदामातील अधिकारी आणि कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले होते . 

टॅग्स :GovernmentसरकारStrikeसंप