शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे यांनी केले अमित शाह यांचे तोंडभरून कौतुक; बाळासाहेब ठाकरेंचे नाव घेत म्हणाले...
2
८० वर्षांपूर्वी उत्खननात सापडलेले शिवमंदिर; आता पुन्हा धराली दुर्घटनेत जमिनीखाली गाडले गेले
3
बुकिंग करणाऱ्या ग्राहकांवरच शाओमी उलटली; आता म्हणतेय आठवड्यात पूर्ण पैसे द्या नाहीतर...
4
एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरेंची एकाचवेळी दिल्लीवारी; टायमिंगची चर्चा, नवे समीकरण दिसणार?
5
"आधी माझ्या बायकोला वाचवा...."; पुरात अडकलेल्या नवऱ्याची धडपड, जिंकली लोकांची मनं
6
एकटं बसलं होतं जोडपं, पाठीमागून २ युवक आले; गर्लफ्रेंडला सोडून बॉयफ्रेंड पळाला, त्यानंतर जे घडलं...
7
तो 'सोंगाड्या'! DSP सिराजसंदर्भात नेमकं काय म्हणाला जो रुट?
8
'स्वराज्यरक्षक संभाजी' फेम प्राजक्ता गायकवाडचा उद्या साखरपुडा, मेहंदीचा व्हिडीओ आला समोर
9
दिल्लीसह देशभरातील वीज ग्राहकांना बसणार ‘शॉक’, वीजदरात वाढ करण्यास सुप्रीम कोर्टाची मंजुरी
10
वडिलांना सांगितलं कॉल सेंटरमध्ये नोकरी मिळाली; रोज ८-१० ग्राहकांना खूष...
11
IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध ऐतिहासिक विजय मिळाल्यानंतरही टीम इंडियाने सेलिब्रेशन का नाही केलं? कारण...
12
FD मध्ये पैसे गुंतवताय? 'या' ६ बँका देत आहेत सर्वाधिक व्याज, लगेच तपासा यादी!
13
देशातील विमानतळांवर दहशतवादी हल्ल्याचा धोका; बीसीएएसकडून सुरक्षा वाढवण्याच्या सूचना
14
Photo : डोळ्यांदेखत अख्खं गाव वाहून गेलं, क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं; उत्तरकाशीत दिसलं निसर्गाचं रौद्र रूप
15
Afghanistan Squad For Asia Cup 2025 : संघ ठरला! गिलच्या नेतृत्वाखाली खेळणारा पठ्ठ्या झाला कॅप्टन
16
३५ हजारात गोरेगाव इथं १ बीएचके भाड्याने घ्यायला गेला; ब्रोकरने सांगितलेला दर ऐकून 'तो' थक्क झाला
17
ते शिट्ट्या वाजवून मजा घेत होते का? उत्तरकाशीच्या धरालीमधील ढगफुटीवेळच्या व्हिडीओवर अनेक प्रश्न...
18
IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध कसोटी विजयानंतर WTC मध्ये टीम इंडिया कितव्या नंबरवर? जाणून घ्या
19
लक्ष्मीकांत बेर्डेंनी का नाकारला 'नवरा माझा नवसाचा' सिनेमा?, सचिन पिळगावकर म्हणाले...
20
NSDL IPO Listing: पहिल्याच दिवशी ९०० पार गेला NSDL चा शेअर; IPO झालेला ४१ पट सबस्क्राईब

दुग्ध व्यवसाय संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2020 01:49 IST

येवला : शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसायाकडे पाहिले जाते. मात्र सध्या घसरत्या दराने हा व्यवसायही संकटात सापडला आहे. त्यामुळे शेतकरी व पशुपालक अडचणीत आला आहे.

येवला : शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसायाकडे पाहिले जाते. मात्र सध्या घसरत्या दराने हा व्यवसायही संकटात सापडला आहे. त्यामुळे शेतकरी व पशुपालक अडचणीत आला आहे.वारंवार येणाऱ्या आपत्तीने शेती व्यवसाय तोट्यात असल्याने अनेक शेतकऱ्यांनी शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय सुरू केला आहे, तर ग्रामीण भागातील अनेक तरुण रोजगार नसल्याने दुग्ध व्यवसायाकडे वळले आहेत. त्यामुळे दुग्ध व्यवसाय ग्रामीण अर्थव्यवस्थेतील कणा बनला आहे.कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाने देशात, राज्यात, जिल्ह्यात लॉकडाऊन सुरू झाले. परिणामी शेतकºयांचा शेतमाल शेतातच पडून राहिला. त्यानंतर निसर्ग चक्र ीवादळ व बेमोसमी पावसाचा फटका बसला.लॉकडाऊनपूर्वी दुधाला डेअरीवर साधारण ३० ते ३५ रु पये प्रतिलिटर दर मिळत होता. मात्र कोरोनाने शेतकºयांचा दुग्ध व्यवसायाची घडीच मोडून टाकली. सध्या दुधाला १८ ते १९ रु पये प्रतिलिटर इतका कमी दर मिळत आहे. या दराने पशुपालक शेतकºयांचा मूलभूत खर्चही भागत नाही.येवला : शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसायाकडे पाहिले जाते. मात्र सध्या घसरत्या दराने हा व्यवसायही संकटात सापडला आहे. त्यामुळे शेतकरी व पशुपालक अडचणीत आला आहे.वारंवार येणाºया आपत्तीने शेती व्यवसाय तोट्यात असल्याने अनेक शेतकºयांनी शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय सुरू केला आहे, तर ग्रामीण भागातील अनेक तरुण रोजगार नसल्याने दुग्ध व्यवसायाकडे वळले आहेत. त्यामुळे दुग्ध व्यवसाय ग्रामीण अर्थव्यवस्थेतील कणा बनला आहे.कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाने देशात, राज्यात, जिल्ह्यात लॉकडाऊन सुरू झाले. परिणामी शेतकºयांचा शेतमाल शेतातच पडून राहिला. त्यानंतर निसर्ग चक्र ीवादळ व बेमोसमी पावसाचा फटका बसला.लॉकडाऊनपूर्वी दुधाला डेअरीवर साधारण ३० ते ३५ रु पये प्रतिलिटर दर मिळत होता. मात्र कोरोनाने शेतकºयांचा दुग्ध व्यवसायाची घडीच मोडून टाकली. सध्या दुधाला १८ ते १९ रु पये प्रतिलिटर इतका कमी दर मिळत आहे. या दराने पशुपालक शेतकºयांचा मूलभूत खर्चही भागत नाही.-------------------शासनाने लक्ष घालण्याची मागणीपशुधनासाठी आवश्यक असणारा खुराक, चारा महागला आहे. त्यामुळे उत्पादन खर्चही सध्या मिळणाºया दराने फिटणारा नाही. परिणामी दुग्ध व्यवसाय तोट्यात आला आहे. शासनाने याप्रश्नी लक्ष घालून दुग्ध उत्पादकांना दिलासा द्यावा, अशी मागणी दुग्ध व्यवसायिकांकडून केली जात आहे.-----------------वाढत्या महागाईत पशुधन सांभाळणे अवघड बनत चालले आहे. जनावरांना चारापाणी देणे, जनावरांची काळजी घेणे, गोठ्याची स्वच्छता करणे, दूध काढणे, काढलेले दूध विक्रीसाठी घेऊन जाणे ही सगळी कामे स्वत:सह घरातील माणसांना करावी लागतात. एवढी मेहनत करूनही पाण्यापेक्षा कमी दरात दूध विकावे लागत आहे.- अण्णासाहेब खैरनारदूध उत्पादक शेतकरी, गारखेडा

टॅग्स :Nashikनाशिक