शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
2
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
3
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
4
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
5
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
6
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
7
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
8
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
9
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
10
तेजस्वी यादवांची अखेरच्या क्षणी मते फिरली...! राघोपूरमध्ये मोठी आघाडी घेतली...
11
मोठी बातमी! सीएसएमटी स्थानकाबाहेर संशयित बॅग; पोलिस अलर्टवर
12
बिहार निवडणूक निकाल: एनडीएला प्रचंड बहुमत! तरीही 'राजद'ला अजूनही विजयाची आशा, नेमकी कशामुळे?
13
"ते आता कुठे टूर करताहेत?", पॉलिटिकल टूरिस्ट म्हणत रविशंकर प्रसाद यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
14
निकाल बिहारचा लागला आणि वाद महाविकास आघाडीत पेटला; ठाकरेंच्या नेत्याने सुनावले, काँग्रेसचा नेता भडकला
15
बिहार निकालाचा करिश्मा! बाजारात अखेरच्या तासात 'बुल्स रन'; 'या' क्षेत्रात मोठी वाढ, आयटीत मात्र विक्रीचा दबाव
16
पाकिस्तानातून भारतीय महिला अचानक झाली गायब! शोध घेताच समोर आलं धक्कादायक सत्य
17
IND vs SA 1st Test Day 1 Stumps: पहिला दिवस बुमराहनं गाजवला! आता तिसऱ्या क्रमांकावरील प्रयोगावर नजरा
18
बिहारमध्ये भाजपा नितीश कुमार यांचीच 'विकेट' काढणार? स्वत:चा CM बसवायला JDU गरजच नाही...
19
नीतीश कुमारांचं M अन् मोदींच्या Y समोर, तेजस्वींचं 'MY' समीकरण फेल; NDA साठी हे 2 फॅक्टर ठरले 'टर्निंग पॉइंट'!
Daily Top 2Weekly Top 5

दुग्ध व्यवसाय संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2020 01:49 IST

येवला : शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसायाकडे पाहिले जाते. मात्र सध्या घसरत्या दराने हा व्यवसायही संकटात सापडला आहे. त्यामुळे शेतकरी व पशुपालक अडचणीत आला आहे.

येवला : शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसायाकडे पाहिले जाते. मात्र सध्या घसरत्या दराने हा व्यवसायही संकटात सापडला आहे. त्यामुळे शेतकरी व पशुपालक अडचणीत आला आहे.वारंवार येणाऱ्या आपत्तीने शेती व्यवसाय तोट्यात असल्याने अनेक शेतकऱ्यांनी शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय सुरू केला आहे, तर ग्रामीण भागातील अनेक तरुण रोजगार नसल्याने दुग्ध व्यवसायाकडे वळले आहेत. त्यामुळे दुग्ध व्यवसाय ग्रामीण अर्थव्यवस्थेतील कणा बनला आहे.कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाने देशात, राज्यात, जिल्ह्यात लॉकडाऊन सुरू झाले. परिणामी शेतकºयांचा शेतमाल शेतातच पडून राहिला. त्यानंतर निसर्ग चक्र ीवादळ व बेमोसमी पावसाचा फटका बसला.लॉकडाऊनपूर्वी दुधाला डेअरीवर साधारण ३० ते ३५ रु पये प्रतिलिटर दर मिळत होता. मात्र कोरोनाने शेतकºयांचा दुग्ध व्यवसायाची घडीच मोडून टाकली. सध्या दुधाला १८ ते १९ रु पये प्रतिलिटर इतका कमी दर मिळत आहे. या दराने पशुपालक शेतकºयांचा मूलभूत खर्चही भागत नाही.येवला : शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसायाकडे पाहिले जाते. मात्र सध्या घसरत्या दराने हा व्यवसायही संकटात सापडला आहे. त्यामुळे शेतकरी व पशुपालक अडचणीत आला आहे.वारंवार येणाºया आपत्तीने शेती व्यवसाय तोट्यात असल्याने अनेक शेतकºयांनी शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय सुरू केला आहे, तर ग्रामीण भागातील अनेक तरुण रोजगार नसल्याने दुग्ध व्यवसायाकडे वळले आहेत. त्यामुळे दुग्ध व्यवसाय ग्रामीण अर्थव्यवस्थेतील कणा बनला आहे.कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाने देशात, राज्यात, जिल्ह्यात लॉकडाऊन सुरू झाले. परिणामी शेतकºयांचा शेतमाल शेतातच पडून राहिला. त्यानंतर निसर्ग चक्र ीवादळ व बेमोसमी पावसाचा फटका बसला.लॉकडाऊनपूर्वी दुधाला डेअरीवर साधारण ३० ते ३५ रु पये प्रतिलिटर दर मिळत होता. मात्र कोरोनाने शेतकºयांचा दुग्ध व्यवसायाची घडीच मोडून टाकली. सध्या दुधाला १८ ते १९ रु पये प्रतिलिटर इतका कमी दर मिळत आहे. या दराने पशुपालक शेतकºयांचा मूलभूत खर्चही भागत नाही.-------------------शासनाने लक्ष घालण्याची मागणीपशुधनासाठी आवश्यक असणारा खुराक, चारा महागला आहे. त्यामुळे उत्पादन खर्चही सध्या मिळणाºया दराने फिटणारा नाही. परिणामी दुग्ध व्यवसाय तोट्यात आला आहे. शासनाने याप्रश्नी लक्ष घालून दुग्ध उत्पादकांना दिलासा द्यावा, अशी मागणी दुग्ध व्यवसायिकांकडून केली जात आहे.-----------------वाढत्या महागाईत पशुधन सांभाळणे अवघड बनत चालले आहे. जनावरांना चारापाणी देणे, जनावरांची काळजी घेणे, गोठ्याची स्वच्छता करणे, दूध काढणे, काढलेले दूध विक्रीसाठी घेऊन जाणे ही सगळी कामे स्वत:सह घरातील माणसांना करावी लागतात. एवढी मेहनत करूनही पाण्यापेक्षा कमी दरात दूध विकावे लागत आहे.- अण्णासाहेब खैरनारदूध उत्पादक शेतकरी, गारखेडा

टॅग्स :Nashikनाशिक