शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Election 2026: "राज ठाकरेंची भाषणं भारी, पण कामाच्या नावानं पाटी कोरी" असं कुणी म्हटलं? 
2
भाईंदरमध्ये आचार संहितेचा भंग, आठ दिवसानंतर गुन्हा दाखल, लोकमतच्या बातमीचा इम्पॅक्ट!
3
Pakistan Accident: पाकिस्तानमध्ये भीषण अपघात; खेळाडूंना घेऊन जाणाऱ्या बसची व्हॅनला धडक, १५ जणांचा मृत्यू
4
'लोकपाल'साठी आता ५ कोटी रुपयांच्या बीएमडब्ल्यू कार खरेदी केल्या जाणार नाहीत; निविदा केल्या रद्द
5
Nagpur: सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणाऱ्यांना महापालिकेचा दणका; एकाच दिवसात ४४ जणांवर कारवाई!
6
Google: नव्या वर्षात गुगल पिक्सेल १० खरेदी करा आणखी स्वस्तात; फ्लिपकार्टची जबरदस्त ऑफर्स!
7
"उत्तर भारतीयांना मारहाण करणाऱ्यांना अटक करा, नाहीतर..."; शिंदेसेनेचे नेते संजय निरुपमांचा इशारा
8
Nagpur: पूर्व नागपुरात ‘तूतू-मैमै’, खोपडे पिता-पुत्र आमदार वंजारींवर बरसले
9
इराणमध्ये लोक रस्त्यावर उतरले, सुरक्षा जवानांसोबत झटापट; काही जण दगावले, नेमकं काय घडले?
10
दुर्गापूजा, जन्माष्टमी, सरस्वती पूजन... सगळ्या सुट्या रद्द ! बांग्लादेशमध्ये हिंदूंवर आघात
11
Switzerland Blast: स्वित्झर्लंडमधील बारमधील स्फोट, दहशतवादी हल्ला की आणखी काही? पोलिसांनी केला मोठा खुलासा; आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू
12
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील सिद्धीविनायकाचे घेतले दर्शन, पाहा फोटो
13
रोहित–विराटच्या निवृत्तीनंतर वनडे क्रिकेटच संपणार? अश्विन म्हणाला, FIFA फॉर्म्युलाच ठरेल 'तारणहार'
14
विरोधकांचे अर्ज ठरवून बाद करायचे आणि महायुतीचे बिनविरोध विजयी करायचे हे षडयंत्र, मनसेचा आरोप
15
Viral Video: स्टेडियमला पोहोचण्यासाठी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंवर आली टॅक्सीला धक्का मारण्याची वेळ
16
Jammu and Kashmir Champions League: भारतीय क्रिकेटपटूच्या हेल्मेटवर पॅलेस्टिनी ध्वज, पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलं, कोण आहे तो?
17
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदू व्यक्तीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, पेट्रोल टाकून केला हल्ला
18
तेजस्वी घोसाळकरांविरोधात मैत्रीणच रिंगणात! उद्धव ठाकरेंनी 'या' महिलेला दिली उमेदवारी 
19
Ahilyanagar: मनसेच्या दोन उमेदवारांचे अपहरण? पक्षाची कोतवाली पोलीस ठाण्यात धाव!
20
सावधान! फास्ट फूड बेतलं जीवावर; बर्गर, नूडल्स खाणाऱ्या विद्यार्थिनीचा मेंदूत २० गाठी झाल्याने मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

दुग्ध व्यवसाय संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2020 01:49 IST

येवला : शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसायाकडे पाहिले जाते. मात्र सध्या घसरत्या दराने हा व्यवसायही संकटात सापडला आहे. त्यामुळे शेतकरी व पशुपालक अडचणीत आला आहे.

येवला : शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसायाकडे पाहिले जाते. मात्र सध्या घसरत्या दराने हा व्यवसायही संकटात सापडला आहे. त्यामुळे शेतकरी व पशुपालक अडचणीत आला आहे.वारंवार येणाऱ्या आपत्तीने शेती व्यवसाय तोट्यात असल्याने अनेक शेतकऱ्यांनी शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय सुरू केला आहे, तर ग्रामीण भागातील अनेक तरुण रोजगार नसल्याने दुग्ध व्यवसायाकडे वळले आहेत. त्यामुळे दुग्ध व्यवसाय ग्रामीण अर्थव्यवस्थेतील कणा बनला आहे.कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाने देशात, राज्यात, जिल्ह्यात लॉकडाऊन सुरू झाले. परिणामी शेतकºयांचा शेतमाल शेतातच पडून राहिला. त्यानंतर निसर्ग चक्र ीवादळ व बेमोसमी पावसाचा फटका बसला.लॉकडाऊनपूर्वी दुधाला डेअरीवर साधारण ३० ते ३५ रु पये प्रतिलिटर दर मिळत होता. मात्र कोरोनाने शेतकºयांचा दुग्ध व्यवसायाची घडीच मोडून टाकली. सध्या दुधाला १८ ते १९ रु पये प्रतिलिटर इतका कमी दर मिळत आहे. या दराने पशुपालक शेतकºयांचा मूलभूत खर्चही भागत नाही.येवला : शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसायाकडे पाहिले जाते. मात्र सध्या घसरत्या दराने हा व्यवसायही संकटात सापडला आहे. त्यामुळे शेतकरी व पशुपालक अडचणीत आला आहे.वारंवार येणाºया आपत्तीने शेती व्यवसाय तोट्यात असल्याने अनेक शेतकºयांनी शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय सुरू केला आहे, तर ग्रामीण भागातील अनेक तरुण रोजगार नसल्याने दुग्ध व्यवसायाकडे वळले आहेत. त्यामुळे दुग्ध व्यवसाय ग्रामीण अर्थव्यवस्थेतील कणा बनला आहे.कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाने देशात, राज्यात, जिल्ह्यात लॉकडाऊन सुरू झाले. परिणामी शेतकºयांचा शेतमाल शेतातच पडून राहिला. त्यानंतर निसर्ग चक्र ीवादळ व बेमोसमी पावसाचा फटका बसला.लॉकडाऊनपूर्वी दुधाला डेअरीवर साधारण ३० ते ३५ रु पये प्रतिलिटर दर मिळत होता. मात्र कोरोनाने शेतकºयांचा दुग्ध व्यवसायाची घडीच मोडून टाकली. सध्या दुधाला १८ ते १९ रु पये प्रतिलिटर इतका कमी दर मिळत आहे. या दराने पशुपालक शेतकºयांचा मूलभूत खर्चही भागत नाही.-------------------शासनाने लक्ष घालण्याची मागणीपशुधनासाठी आवश्यक असणारा खुराक, चारा महागला आहे. त्यामुळे उत्पादन खर्चही सध्या मिळणाºया दराने फिटणारा नाही. परिणामी दुग्ध व्यवसाय तोट्यात आला आहे. शासनाने याप्रश्नी लक्ष घालून दुग्ध उत्पादकांना दिलासा द्यावा, अशी मागणी दुग्ध व्यवसायिकांकडून केली जात आहे.-----------------वाढत्या महागाईत पशुधन सांभाळणे अवघड बनत चालले आहे. जनावरांना चारापाणी देणे, जनावरांची काळजी घेणे, गोठ्याची स्वच्छता करणे, दूध काढणे, काढलेले दूध विक्रीसाठी घेऊन जाणे ही सगळी कामे स्वत:सह घरातील माणसांना करावी लागतात. एवढी मेहनत करूनही पाण्यापेक्षा कमी दरात दूध विकावे लागत आहे.- अण्णासाहेब खैरनारदूध उत्पादक शेतकरी, गारखेडा

टॅग्स :Nashikनाशिक