शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
3
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
4
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
5
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
6
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
7
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
8
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
9
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
10
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
11
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
12
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
13
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
14
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
15
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
16
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
17
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
18
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
19
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?

इगतपुरी शहरात कचऱ्याचे ढिग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2018 15:34 IST

घोटी: नाशिक जिल्ह्यातील प्रमुख पर्यटन केंद्र व जागतिक दर्जाच्या विपश्यना केंद्रामुळे संपूर्ण देशात नावारूपास आलेल्या इगतपुरी शहर कचºयाच्या ढिगांनी व्यापले असून हे शहर इगतपुरी की बकालपुरी असा प्रश्न उपस्थित होत आहे.

ठळक मुद्देनाशिक जिल्ह्याचे प्रवेशद्वार असलेल्या इगतपुरी शहराला ऐन पावसाळ्यात अस्वच्छतेने ग्रासले आहे.शहरातील घनकचº्याच्या नियोजनाच्या अभावामुळे शहरातील मुख्य रस्त्यासह नगरपालिका क्षेत्राच्या हद्दीत असणाºया गावात मोठ्या प्रमाणात कचºयाचे मोठे ढीग साचत आहेत.या कचºयाच्

घोटी:नाशिक जिल्ह्यातील प्रमुख पर्यटन केंद्र व जागतिक दर्जाच्या विपश्यना केंद्रामुळे संपूर्ण देशात नावारूपास आलेल्या इगतपुरी शहर कचºयाच्या ढिगांनी व्यापले असून हे शहर इगतपुरी की बकालपुरी असा प्रश्न उपस्थित होत आहे.शहरातील नगरपालिका प्रशासनाकडून शहर स्वच्छतेची उदासीनता असल्याने शहरातील प्रत्येक भागात कचº्याचे मोठ्या प्रमाणात दीड साचत असल्याने शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.नाशिक जिल्ह्याचे प्रवेशद्वार असलेल्या इगतपुरी शहराला ऐन पावसाळ्यात अस्वच्छतेने ग्रासले आहे.शहरातील घनकचº्याच्या नियोजनाच्या अभावामुळे शहरातील मुख्य रस्त्यासह नगरपालिका क्षेत्राच्या हद्दीत असणाºया गावात मोठ्या प्रमाणात कचºयाचे मोठे ढीग साचत आहेत.या कचºयाच्या ढिगामुळे परिसरात दुर्गंधी पसरत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.दरम्यान पावसाळ्यात या शहरात राज्यातील पर्यटक दाखल होतात तर जागतिक दर्जाच्या विपश्यना केंद्रासाठी मोठ्या प्रमाणात जगभरातून साधक दाखल होतात.मात्र शहराची अस्वच्छता पाहिल्यावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे.दरम्यान इगतपुरी शहराची स्वच्छता राखण्यासाठी नियमतिपणे कचर्याचे संकलन करून विल्हेवाट लावावी अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.