शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
2
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
3
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
4
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
5
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
6
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
7
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
8
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
10
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
11
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
12
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
13
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
14
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
15
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
16
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
17
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
18
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
19
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
20
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...

इगतपुरी शहरात कचऱ्याचे ढिग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2018 15:34 IST

घोटी: नाशिक जिल्ह्यातील प्रमुख पर्यटन केंद्र व जागतिक दर्जाच्या विपश्यना केंद्रामुळे संपूर्ण देशात नावारूपास आलेल्या इगतपुरी शहर कचºयाच्या ढिगांनी व्यापले असून हे शहर इगतपुरी की बकालपुरी असा प्रश्न उपस्थित होत आहे.

ठळक मुद्देनाशिक जिल्ह्याचे प्रवेशद्वार असलेल्या इगतपुरी शहराला ऐन पावसाळ्यात अस्वच्छतेने ग्रासले आहे.शहरातील घनकचº्याच्या नियोजनाच्या अभावामुळे शहरातील मुख्य रस्त्यासह नगरपालिका क्षेत्राच्या हद्दीत असणाºया गावात मोठ्या प्रमाणात कचºयाचे मोठे ढीग साचत आहेत.या कचºयाच्

घोटी:नाशिक जिल्ह्यातील प्रमुख पर्यटन केंद्र व जागतिक दर्जाच्या विपश्यना केंद्रामुळे संपूर्ण देशात नावारूपास आलेल्या इगतपुरी शहर कचºयाच्या ढिगांनी व्यापले असून हे शहर इगतपुरी की बकालपुरी असा प्रश्न उपस्थित होत आहे.शहरातील नगरपालिका प्रशासनाकडून शहर स्वच्छतेची उदासीनता असल्याने शहरातील प्रत्येक भागात कचº्याचे मोठ्या प्रमाणात दीड साचत असल्याने शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.नाशिक जिल्ह्याचे प्रवेशद्वार असलेल्या इगतपुरी शहराला ऐन पावसाळ्यात अस्वच्छतेने ग्रासले आहे.शहरातील घनकचº्याच्या नियोजनाच्या अभावामुळे शहरातील मुख्य रस्त्यासह नगरपालिका क्षेत्राच्या हद्दीत असणाºया गावात मोठ्या प्रमाणात कचºयाचे मोठे ढीग साचत आहेत.या कचºयाच्या ढिगामुळे परिसरात दुर्गंधी पसरत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.दरम्यान पावसाळ्यात या शहरात राज्यातील पर्यटक दाखल होतात तर जागतिक दर्जाच्या विपश्यना केंद्रासाठी मोठ्या प्रमाणात जगभरातून साधक दाखल होतात.मात्र शहराची अस्वच्छता पाहिल्यावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे.दरम्यान इगतपुरी शहराची स्वच्छता राखण्यासाठी नियमतिपणे कचर्याचे संकलन करून विल्हेवाट लावावी अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.