शहरं
Join us  
Trending Stories
1
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
2
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
3
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
4
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
5
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
6
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
7
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
8
Paetongtarn Shinawatra: कोण आहे 'ती' व्यक्ती; जिच्याशी फोन कॉल 'लीक' झाल्याने गेलं शिनावात्रा यांचं पंतप्रधानपद
9
“नाना पटोलेंना चर्चेत येण्यासाठी PM मोदी यांच्या नावाचा आधार लागतोय”; एकनाथ शिंदेंचा टोला
10
५०-१०० नव्हे, पाकिस्तानच्या तुरुंगात तब्बल 'इतके' भारतीय कैद! पहिल्यांदाच झाला मोठा खुलासा
11
"हार्डवेअर चांगलं होतं पण सॉफ्टवेअर खराब...", शेफाली जरीवालाच्या मृत्यूबाबत रामदेव बाबांचं वक्तव्य
12
धक्कादायक! प्रेमी युगुलाने ऑटोत घेतला गळफास; तरुणीचे लग्न ठरल्याने उचलले टोकाचे पाऊल
13
महाराष्ट्रात आजपासून वाहनांवरील नवीन करप्रणाली लागू; सीएनजी असो की पेट्रोल किंवा डिझेल... एवढा कर...
14
मंडीमध्ये ढगफुटीमुळे प्रचंड नुकसान; घरं, रस्ते, पूल गेले वाहून, ४ जणांचा मृत्यू, १६ बेपत्ता
15
Viral Video: इंदूरचा सुवर्ण महाल!! वॉश बेसिन ते इलेक्ट्रिक स्विच... सारं काही २४ कॅरेट सोन्यानं मढवलेलं...
16
बाजारात शांतता! गुंतवणूकदारांची 'वेट अँड वॉच'ची भूमिका; रिलायन्स-एचडीएफसीसह 'हे' शेअर्स वधारले
17
भारतापासून १४ हजार किलोमीटर दूर 'या' देशात राहतात असंख्य भारतीय! दरवर्षी साजरी होते दिवाळी
18
ठरलं! 'या' दिवशी जाहीर होणार सीए २०२५ परीक्षेचा अंतिम निकाल; कधी आणि कुठे पाहायचा?
19
"शेतकऱ्यांसाठी खासदारकीचा राजीनामा तोंडावर फेकला तर निलंबनाचे काय, शेतकऱ्यांसाठी...’’, निलंबनानंतर नाना पटोले आक्रमक 
20
सावत्र बापच बनला हैवान! आईला जीवे मारण्याची धमकी देऊन मुलीवर करत होता बलात्कार; मुलगी गर्भवती होताच...

आयुर्वेदीक रसाला ग्राहकांची पसंती

By admin | Updated: October 14, 2016 00:20 IST

आरोग्यदायी : जॉगिंग ट्रॅकलगत थाटली दुकाने

इंदिरानगर : नागरिकांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण झाल्याने इतके दिवस दुर्लक्षित असलेल्या आरोग्यवर्धक कडधान्य रसाला मागणी वाढू लागली आहे. कडधान्य तसेच फळभाज्यांपासून बनविलेले रस आरोग्यवर्धक असल्यामुळे आता या रसांना मागणी होत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून अशा प्रकारचे रस विक्रीसाठी असतानाही त्याकडे दुर्लक्ष केले जात होते. परंतु आता योगा आणि जॉगिंग करणाऱ्यांची संख्या वाढल्याने या रसाचेही महत्त्व वाढले आहे. शहर परिसरात असलेल्या जॉगिंग ट्रॅकजवळ अशा प्रकारचे रस तयार करून ते विक्रीसाठी आणले जातात. फळभाज्या, तसेच कडधान्यांपासून बनविलेले हे रस असल्याने त्यांच्या तुरट, आंबट आणि कडू चवीमुळे या रसाने सेवन फार कमी केले जात होते. परंतु बदलत्या जीवनशैलीमुळे व्यायामाविषयीची जागरूकता वाढल्यामुळे आयुर्वेदीय पेयाविषयीचीदेखील लोकांना आवड निर्माण झाली आहे. याचाच परिणाम म्हणून लोक या आयुर्वेद पेयांकडे वळले आहेत. त्यामुळे या पेयांना मागणी वाढली असून, शहरात ज्या ज्या ठिकाणी लोक सकाळी जॉगिंगसाठी जातात अशा ठिकाणी या पेय विक्रेत्यांकडे गर्दी होऊ लागली आहे. (वार्ताहर)