शहरं
Join us  
Trending Stories
1
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
2
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
3
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
4
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
5
“युद्धाची गरजच भासणार नाही, एक दिवस POKतील जनता म्हणेल की आम्ही भारतवासी आहोत”: राजनाथ सिंह
6
जुगाराच्या व्यसनामुळे बनला 'चोर'; वडिलांशी खोटं बोलून मित्रांच्या नावाने घेतलं ३३ लाखांचं कर्ज
7
टाटा-महिंद्राच्या कंपनीचे शेअर आपटले! पण अदानींचा 'हा' स्टॉक ठरला टॉप गेनर; IT क्षेत्राला सर्वाधिक फटका
8
मेट्रोचे सर्व टप्पे २०२६च्या अखेरपर्यंत प्रवाशांकरता खुले होतील- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
9
“आता रिकामे ठेवू नका, काहीतरी जबाबदारी द्या, चुकलो असेन तर...”; धनंजय मुंडेंची भरसभेत विनंती
10
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
11
VIDEO: आईची माया! सिंहीणने रेडकूवर घातली झडप, म्हशीने शिंगाने लावलं उडवून अन् पुढे...
12
बगरम हवाई तळावर अमेरिकेचा 'डोळा'; ट्रम्प यांना आता का हवंय अफगाणिस्तानचं 'एअरफील्ड'?
13
ज्या सुटकेसवर बसून रील बनवलं, त्यातच तिला भरून नदीत फेकलं; लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
14
कहो ना कहो...! इमरान हाश्मीसमोर गाताना राघव जुयालच्या डोळ्यात आलेलं पाणी, म्हणाला...
15
आजपासून स्वस्त झालं Rail Neer; जीएसटी रिव्हिजननंतर रेल्वेनं कमी केली MRP
16
नेपाळ, फ्रान्सनंतर आता फिलिपिन्समध्येही भडका! लोक रस्त्यावर; धुमश्चक्रीत ९५ पोलीस जखमी, २१६ जणांना अटक
17
स्टार क्रिकेटपटूने निवृत्ती घेतली मागे, आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये करणार पुनरागमन  
18
५ कपन्यांमधील हिस्सा विकण्याच्या विचारात मोदी सरकार! लिस्ट मध्ये आहेत या सरकारी कंपन्यांची नावं
19
"५० हजार देतो, शरीरसंबंध ठेव", मुलाच्या वयाच्या निर्मात्याने अभिनेत्रीकडे केलेली धक्कादायक मागणी
20
अशी धुलाई कधीच पाहिली नव्हती...; अभिषेक शर्माच्या फटकेबाजीनंतर पाकिस्तानी पत्रकाराची कबुली

कळसूबाईच्या दर्शनाला गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2017 00:11 IST

नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्याच्या हद्दीवर असलेल्या व भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कळसूबाई मातेच्या दर्शनासाठी बुधवारी कळसूबाई शिखरावर भक्तांनी अलोट गर्दी केली होती. राज्यातील सर्वात उंच शिखर म्हणून ओळखल्या जाणाºया कळसूबाई शिखरावरील कळसूबाई मातेचे दर्शन घेण्यासाठी भक्त नवरात्रोत्सव काळात गिर्यारोहणाची अनुभूती घेतात.

घोटी : नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्याच्या हद्दीवर असलेल्या व भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कळसूबाई मातेच्या दर्शनासाठी बुधवारी कळसूबाई शिखरावर भक्तांनी अलोट गर्दी केली होती. राज्यातील सर्वात उंच शिखर म्हणून ओळखल्या जाणाºया कळसूबाई शिखरावरील कळसूबाई मातेचे दर्शन घेण्यासाठी भक्त नवरात्रोत्सव काळात गिर्यारोहणाची अनुभूती घेतात.  राज्यातील सर्वात उंच शिखर असलेल्या कळसूबाई शिखरावर कळसूबाई मातेचे मंदिर आहे. नवरात्र काळात नाशिक जिल्ह्यासह नगर जिल्ह्यातील अनेक भाविक शिखरावर दर्शनाला गर्दी करतात. नवरात्रीत तिसºया, पाचव्या आणि सातव्या माळेला भाविकांची अलोट गर्दी उसळते. पहाटे ४ वाजेपासून भाविक हे शिखर चढण्यास सुरु वात करतात.  अवघड ठिकाणी लोखंडी शिड्या व साखळीचा आधार घेत भाविक मंदिराजवळ पोहचतात. दरम्यान, बुधवारी सातव्या माळीला मध्यरात्रीपासूनच भाविकांची रीघ लागली होती. यामुळे अरुंद शिड्यांवर भाविक अनेक तास अडकून पडल्याने गैरसोय झाली होती. देवीदर्शनाला राज्यभरासह विशेषत: मुंबईहून येणाºया भाविकांची संख्या मोठी आहे.देवगाव परिसराला यात्रेचे स्वरूपदेवगाव : नवसाला पवणारी देवी म्हणून देवगाव येथील देवी जगदंबा भवानीची महती आहे. या मातेची अंबाबाई म्हणूनही प्रसिद्धी आहे. नवरात्रोत्सवात भाविकांची गर्दी ओसंडून वाहते. भाविक नतमस्तक होऊन नवस करतात. तर काही नवस पूर्ण झाला म्हणून मनोभावे पूजा, होम-हवन करतात. नवरात्रोत्सवात रात्रंदिवस भाविकांची गर्दी होत असल्याने देवगाव परिसराला यात्रेचे स्वरूप आले आहे. देवगाव जेव्हा नावारुपाला येऊ लागले तेव्हा माहूर येथील कुशाबा बोचरे गृहस्थ येथे वास्तव्यास होते.नवसाला पावणारी देवी म्हणून देवगावच्या जगदंबेची महती आहे. नवरात्रोत्सवात येथे पुरुष व महिला घटी बसतात. ही परंपरा कै. खंडेराव पुंजाजी मेमाणे व कै. शंकर विष्णू कुलकर्णी यांनी सुरू केली. मंदिराचा जिर्णोद्धार झाल्यानंतर घटी बसणाºयाच्या संख्येत वाढ होत आहे. दत्तात्रय बोचरे, खंडू बोचरे, संपत बोचरे, विलास शिंदे, रामनाथ बोचरे, नामदेव बोचरे, गोपीनाथ मेमाणे, प्रशांत कुलकर्णी दत्तू बोचरे, ज्ञानेश्वर मेमाणे, रामनाथ घाडगे, हे पुरु ष तर जनाबाई बोचरे, रंगूबाई तळेकर या महिला घटी बसल्या आहेत.