शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

सप्तशृंगगडावर यात्रोत्सवानिमित्त भाविकांची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2018 00:14 IST

साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्धपीठ असलेल्या सप्तशृंगगडावर यात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी ५० हजार भाविक सप्तशृंगीचरणी नतमस्तक झाले. आजपासून गड़ावर यात्रोत्सवास प्रारंभ झाला. चैत्र यात्रोत्सवात रामनवमी ते हनुमान जयंतीपर्यंतच्या कालावधीचा समावेश आहे.

वणी : साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्धपीठ असलेल्या सप्तशृंगगडावर यात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी ५० हजार भाविक सप्तशृंगीचरणी नतमस्तक झाले. आजपासून गड़ावर यात्रोत्सवास प्रारंभ झाला. चैत्र यात्रोत्सवात रामनवमी ते हनुमान जयंतीपर्यंतच्या कालावधीचा समावेश आहे. दुर्गाष्टमी व रामनवमी अशा दुग्धशर्करा योगात यात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी धुळे, नंदुरबार, जळगाव जिल्ह्यातून आलेल्या दर्शना र्थींची संख्या लक्षणीय होती. आज सकाळी भगवतीच्या अलंकाराची तसेच प्रतिमेची सवाद्य मिरवणूक न्यासाच्या कार्यालयापासून मंदिराच्या पहिल्या पायरीपर्यंत काढण्यात आली. न्यासाचे कार्यकारी मंडळ सदस्य, अधिकारी, ग्रामपंचायत कार्यकारी मंडळ व ग्रामस्थ या शोभा यात्रेत सहभागी झाले होते.भाविकांना महाप्रसादाचे वाटपआज रविवार सुटीचा दिवस असल्याने जिल्हाभरातील भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. सुमारे ३० ते ४० हजार भाविकांनी मोफत महाप्रसादाचा लाभ प्रसादालयात घेतला. ग्रामपालिका व न्यासाने स्वच्छतेस अग्रक्र म दिल्याचे दिसून आले. नवसफेडीसाठी काही भाविक पदयात्रा करत सप्तशृंगीचा जयघोष करून मार्गक्र मण करीत होते. चैत्र महिन्याच्या उन्हाची तीव्रता जाणवू नये याकरिता टोपी, उपरणे, गॉगल्स यांचा वापर करताना भाविक दिसून येत होते. भरजरी शालू, विविध अलंकार व विशेष सजावटीमुळे भगवतीचे रूप खुलून दिसत होते.

टॅग्स :saptashrungi templeसप्तश्रृंगी देवी मंदिर